<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-34763676</id><updated>2012-01-26T14:58:37.517-06:00</updated><category term='कविता'/><category term='लघुकथा'/><category term='Feelings'/><title type='text'>माझिया मना जरा सांग ना</title><subtitle type='html'></subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>69</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-1205194235389811404</id><published>2010-05-11T00:30:00.007-05:00</published><updated>2010-05-11T00:37:22.102-05:00</updated><title type='text'>कहानी पूरी फिल्मी है १</title><content type='html'>ख़रंतर मेघना आणि अभिजीतच्या Woman's Day च्या पोस्ट वाचल्या आणि बरेच दिवस जे चालू आहे त्याबद्दल लिहायची इच्छा पेपरवर उतरत आहे. तुमच्या लेखांशी याचा काही संबंध नसेलही आणि असल्यास तुम्ही तो जोडून घ्यावा. :-)&lt;br /&gt;मला ना नेहमी असं वाटतं की मी आयुष्यात खूप मारामारया केलेल्या आहेत आणि उगाचच मी खूप ग्रेट आहे असं वाटतं. तर या अश्या वाटण्यामुळेच मी जेव्हा प्रेग्नंट होते (गरोदर हा शब्द कसातरीच वाटतो ना?मी बाई वगैरे झाल्यासारखा... ) तेव्हा म्हटलं की जाऊ दे ना आता इतके ( सहा-सात वर्षे ... ) नोकरी केली थोडा आराम करावा. आणि Being a woman मी घरी राहू शकले. मुलांना नसते अशी सवलत? असो, मला काय? तर मी मस्त नऊ महिने घरी आराम केला आणि तो दिवस उजाडला डॉक्टरकडे जाण्याचा.मुलगी झाली. आई नंतर हसून सांगत होती की बाहेर बातमी कळल्यावर एकदम मला रडू आले तर दादा विचारत होते 'मुलगी झाली' म्हणून रडते आहेस का? आई म्हणे मी कशाला रडू त्याबद्दल. आपली पोरगी 'सुअखरूप सुटली' याचं समाधान होतं ते बहुतेक.&lt;br /&gt;हॉस्पिटल मधून घरी येऊन २ दिवसही झाली नाहीत आणि मला आपण घरी राहिल्याचा पश्चात्ताप होऊ लागला. सानूचं सगळं करण्यातच दिवस जायचा आणि वाटू लागलं की माझं आयुष्यं संपलं. आता मी कधीच परत नोकरी करू शकणार नाही. कसं शक्य आहे? बरं सानूचा तरी काय दोष त्यात? ती कधी ओठी होणार आणि मग मी नोकरी करणार? आणि समजा २/३ वर्ष ब्रेक घेतला तर परत कोण मला विचारणार. सोबत आई दादा होते तोवर ठीक होतं तेही गेल्यावर घर खायला उठलं. बरं नवराही काही असा नाही की जो बायको घरी आहे म्हणून तिनेच स्वयंपाक करावा, मी काही करणार नाही असं म्हणेल. त्याला माझ्या अवस्थेची पुरेपूर कल्पना होती आणि तशी त्याने मला साथही दिली.&lt;br /&gt;कसेबस  ४ महिने झाले आणि मला वाटलं की आपण resume तरी बनवावा. लिहायला बसले आणि मी वर्षापूर्वी काय करत होते हेच आठवत नव्हतं. आणि ते आठवून काहीतरी फायनल व्हायला दोन महिने गेले. आता अमेरिकेत नोकरी मिळवण्याचे दोन-तीन प्रयत्न केले. पण मंदीमुळे, माझ्या गॅपमुळे काही कुठे झाले नाही. त्यातही दो-चार वेळा फोन आले तेव्हा सानू नेमका झोपेतून उठली आणि फोनवर बोलायचं का तिला घ्यायचं काही कळत नव्हतं. तेव्हा पहिल्यांदा अपराधी वाटलं की खरंच मी नोकरी करायची गरज आहे का? पण रात्र झाली की मनात विचार यायला लागायचे की मी किती दिवस अशी राहू. खरं सांगायचं तर २८ वर्षात अशी वेळच आली नवती की मी काहीच करत नाहीये. शाळा, कॉलेज मग लगेच एका महिन्यात नोकरी, की लगेच दुसरी नोकरी. माझं डोकं सैतानाचं घर झालं होतं. संदिपला ही कळलं होतं की काहीतरी करावं लागणार आहे.&lt;br /&gt;मग आम्ही विचार केला की जाऊ दे इथे नाही मिळत नोकरी तर भारतात जाऊन प्रयत्न करू. असेही इकडे राहून बरेच वर्षे झाली होती. मला नोकरी मिळाली आणिमी सेटला झाले की तोही इकडेनोकरी शोधून मग कायमचे इथेच राहायचे असा प्लॅन ठरला. पण भारतात सॉफ्टवेअर कंपन्यांची अवस्था तर माहीतच आहे. लोक कधीच ९ ते ६ काम करत नाहीत. उलट प्रत्येकाकडून जास्त कामाची अपेक्षा असते आणि त्यावरच तुमचे रेटींग ठरणार. म्हणजे मी ८-९ तासांत किती चांगले काम करते यापेक्षा मी किती तासा ऑफिसात थांबते यावर सर्व ठरतं. माझ्या प्रोफाइलसाठी तर ९-६ पेक्षाही जास्त काम करावं लागलं असतं. मग म्हणालो चला प्रोफाइल थोडा बदलून काहीतरी करू जिथे कमी ताण असेल. त्यासाठी अभ्यास सुरू केला. इकडे पुण्यात बहिणीने जिथे रेझुमे पाठवला होता तिथे काहीतरी हालचाल सुरू झाली होती&gt; आणि चक्क मी जाण्याआधी माझा एक इण्टरव्हू फिक्स झाला होता. भारतात आले आणि सगळ्यांचे सानूला भेटून होईपर्यंत माझे २/३ ठिकाणी interviews झाले. पण खरंतर माझा आत्मविश्वास खूपच कमी झाला होता आणि तो कुणी एक शब्द झरी बोलला तर अजून ढासळत होता. त्यात आणि नको असलेल्या प्रोफाइलसाठी बोलायचे म्हणजे अजून कमी. संदीप माझ्यासोबत येऊन राहून परत गेला आणि माझी हिंमत कमी कमी होऊ लागली.&lt;br /&gt;मी पुण्यात बहिणींसोबत राहत होते. त्या धोघीही माझ्याहून लहान आणि पुण्यातच नोकरी करतात. नोकरी शोधण्यासाठी तिथे राहून मग माझ्या interviewच्या वेळी कुणीतरी सानूला सांभाळायचे आणि मी जाऊन यायचे. एकूण ५/६ ठिकाणी जाऊन आले आणि मला परत सुखाची ओढ लागली. वाटलं जाऊ दे न कशाला हा सर्व व्याप. पुण्यात राहूनहई दोन महीने झाले होते. त्यात सानूला सांभाळायला संदीपची मदतही नसल्याने अजूनच हेक्टिक होत असे. बहिणी सर्व मदत तर करत होत्याच. पण मीच आई असूनही इतकी थकून जायचे की त्यांच्याकडून किती अपेक्षा ठेवणार. त्यात मग प्रत्येकाचा वाढलेला ताण, आम्ही सोबत राहूनही कित्येक वर्षे झाली होती त्यामुळे ती गॅप, यातून भांडणं तर व्हायचची. वाटायचं की आपण मनात मांडलेलं जग किती वेगळं होतं आणि परिस्थितीत किती अवघड.&lt;br /&gt;बरं interview ला काही कॉल आले तरी त्यांना सांगितले की मी एक वर्षं काम करत नव्हते की बोलणं तिथेच संपायचं. काहीजण म्हणाले सहा महिने वगैरे ठीक आहे हो पण एक वर्षं खूप होतं. म्हणजे बाईने बाळंतही होऊ नये का? एकदा वाटलं आपण वेगळ्या प्रोफाइलसाठी कशाला नोकरी शोधायची? जे येतं, जे आवडतं ते करावं ना? मग पुन्हा उजळणी सुरू, पण मनाला एक उभारी मिळाली, जे आवडतं ते करण्यासाठी अभ्यअसाची.एकदा का मोठ्या कंपनीचा फोन आला की तुमचा कॉल आहे शनिवारी, या तिथे. मी रांगेत उभी राहून तिथे पोचले. त्या माणसाने मला एक टेक्निकल प्रश्न विचारला आणि मी संपून गेले. पुढचे १० मिनिट मी एकच उत्तर देते होते, I dont remember. तो जाताना मला म्हणाला 'Gap बराच झालेला दिसतोय. ' म्हटलं हम्म्म....&lt;br /&gt;एकदा एक मजेशीर किस्साही झाला. एका कंपनीच्या walk-in interview ला गेले. ही २००० लोकांची रांग. म्हटलं आता कधी संपणार आपली ही पायपीट? जाऊ दे बाकीचे २००० होतेच ना? मी ही त्यातच. आता पहिला round बराच लवकर उरकला. त्यांनी मला थांबायला सांगितले. माझ्याशेजार एक गोड मुलगी बसली होती. म्हणाली मला पण थांबायला सांगितले आहे. बोलताना कळले की ती मुंबईला नोकरी करते आणि नवरा पुण्यात असतो. म्हणून इथे कडमडत आली होती दोन दिवसांसाठी. बिचारी शुक्रवारी ऑफिसकरून शनिवारी interview ला आली आता रविवारी परत जाऊन परत सोमवारी सुरू, तेही जोवर इकडे नोकरी मिळत नाही तोवर.आम्ही वाट पाहून तासेक झाला तिला म्हटलं बाई गं मी जरा जाऊनच येते माझे नाव पुकारले तर आल्यावर सांग मला. ती हो म्हणाली. मी धावत रेस्टरूमला जाऊन पळत परत आले. तिला विचारलं आला का माझा नंबर? नाही म्हणाली. परत तिने मला विचारलं, तुझं नाव ओळखीचं वाटतंय, तू blog लिहितेस का? म्हटलं हो, तर म्हणे अगं मी नेहमी वाचते मी तुझा blog. त्या क्षणी लई भारी वाटलं. अगदी कुणीतरी माझी स्वाक्षरी मागितल्यासारखं. And I didnt get the job but still I felt great. :-) असो.&lt;br /&gt;त्यानंतर एका ठिकाणी बोलावणं आलं. हो, ते आल्याशिवाय आजकाल आतही येऊ देत नाही कुणी. कडमडत लवकर उठून ७ ची गाडी पकडून हिंजेवाडीला गेले. तिथे त्यांनी सांगितलं की interview घेणारे लोकच नाहीयेत तुझ्या प्रोफाइलसाठी आज तर नंतर या. आता शनिवारी सकाळी ९.३० ला हिंजेवाडीत काय करायचे. एका मैत्रिणीला फोन केला ती त्याच कंपनीत काम करते. तीम्हणे मी आज आलेलीच आहे कामाला, ये भेटायला. चला, ते तरी काम झालं. ३ महिन्यात एकदाही न भेटता आलेली मैत्रीण एकदाची भेटली मला. तिला पाहून गळाभेट घ्यायची इच्छा झाली पण आजूबाजूला पाहून आवरतं घेतलं. ती म्हणे तू तर काहीच बदलली नाहीयेस. मूल झाल्यानण्तर अशी compliment मिळाली की बायकांना अजून काय हवं? असो. तर तिला ना गालाला एक गाठ आली होती, म्हटलं काय झालं गं? तर म्हणाली अगं जायचं ही गाठ काढायला पण सुट्टीच मिळत नाहीये. तिचीही मुलगी एक वर्षाची असल्याने तिच्याही बऱ्याचं सुट्ट्या संपून गेल्या होत्या आणि कामही खूप आहे.एकतर ९.३० तास थांबायलाच लागतं, प्रवासाचे २ तास, मुलीसोबत राहायलाच मिळत नाही. म्हटलं असं करू नकोसजाऊन ये तब्येत महत्त्वाची. तिला भेटून मी घरी परत आले. परत रविवार एक कंपनी, मोठ्या रांगा आणि मी.... पण बहुदा तो दिवस वेगळाच होता. 'माझा' होता.&lt;br /&gt;चक्कं तिथे मुलींची वेगळी रांग होती (इथेही segregation :) )आणि त्यामुळे माझा नंबर लवकर आला. interview सुरू झाला आणि मी सांगायला सुरुवात केली. इथे आल्यापासून पहिल्यांदा मला बरं वाटलं कारण मी जेव्हा सांगितलं की मी वर्षभर नोकरी करत नव्हते because I had a baby. तो माणूस म्हणाला its ok. 'ITS OK?' :-) मग पुढे सर्व सुरळित झालं. दुसरा round ही नीट झाला. They gave me an offer. I came home happy. पण अजून एका आठवड्यात ते कळवणार होते. माझं परतीचं तिकीट होतं आणि लवकर काही कळलं नाही तर मला जावं लागणार होतं. मी मग आईकडे जाऊन राहिले.त्या कंपनीकडून काही उत्तर येतं नव्हतं .मला येऊन ३-४ महीने झाले आणि अजूनही नोकरी मिळत नाही म्हटल्यावर काही भुवया उंचावल्याही की खरंच हिला नोकरी करायचीही आहे की नाही, इ. इ. आणि असाही मला एकटीला मारामारी करायचा कंटाळा आला होता. म्हटलं जाऊ दे, बाकी पोरी राहतातच ना घरी.आणि माझं जाणं जवळजवळ निश्चित झालं होतं.&lt;br /&gt;पण आपण एक ठरवलं ना नियतीला दुसरंच करायचं असतं. I got the call........ :-) पहिल्यांदा नोकरी लागल्यावरही मला इतका आनंद झाला नव्हता जेव्हढा यावेळी झाला. मी परत जाण्याच्या फक्त ८ दिवस आधी हे सर्व घडलं. बऱ्याच लोकांना कळत नव्हतं की मला खरंच नोकरीची काय गरज होती. तेही नवरा परदेशात एकटा राहतोय आणि मी इकडे कशी राहतेय आणि मग कद्गी एकत्र राहणार, मुलीचं काय करणार, इ, इ. हेच सर्व प्रश्न मलाही पडले होते. पण स्वतःसाठी काहीतरी जिद्दीनं मिळवण्यात काय आनंद असतो ते ज्याचा त्यालाच माहीत.&lt;br /&gt;या प्रोसेसमध्ये मला नवरा, सासरचे, घरचे सर्वांचा सपोर्ट मिळाला. ज्यांना तो मिळत नाही त्यांचं काय? काय माहीत. पण मला तरी नोकरी मिळाली होती. कुणाला वाटेल की चला मिळाली बाई हिला एकदाची नोकरी पण ही तर फक्त सुरुवात होती....&lt;br /&gt;To be continued...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-1205194235389811404?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/1205194235389811404/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=1205194235389811404' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1205194235389811404'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1205194235389811404'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2010/05/blog-post.html' title='कहानी पूरी फिल्मी है १'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-5804256383129360253</id><published>2009-05-15T15:30:00.004-05:00</published><updated>2009-05-15T16:01:37.679-05:00</updated><title type='text'>काय करावं?</title><content type='html'>परवा ना खूप दिवसांनी online radio वर दिल चाहता हॆ मधलं तनहाई गाणं लागलं होतं. अर्थात गाणी चालूही असली तरी प्रत्यक्षात त्यात मन अडकलंय असं आजकाल फार कमीच होतं. त्यातही  गायकाचा आवाज ऎकून त्याचं कौतुक करावंसं वाटावं किंवा शब्दांनी उदास/आनंदी व्हावं हे अजूनच दुर्मिळ. असो. पण DCH मधला एकटा फिरणारा आमीर आठवला आणि पुन्हा एकदा त्याची लवस्टोरी बघावी असं वाटलं. मग म्हटलं राहूच दे. आजपर्यंत एकदाही असं झालं नाहीये की DCH पाहिलाय आणि उदास झाले नाहीये. खरंतर त्याचा शेवट किती सुखदायी आहे अगदी positive ...त्यातली अवखळ प्रीति झिंटा,उनाड आमीर, विचारी अक्षय आणि मजेशीर सैफ आणि त्यांची ती निखळ मैत्री...सगळंच कसं हवंहवसं...पण पण तरीही मनाला कसली खंत लागून राहते तो पाहिल्यावर माहीत नाही. विशेषत: रविवारी संध्याकाळी तर तो अजिबात पाहू नये. बरं झालं आज लिहिलंच याबद्दल ते. परत राहून गेलं असतं.&lt;br /&gt;घाई करायचं कारण म्हणजे परवा संदीप २९ वर्षाचा झाला, लवकरच मीही होईन. मग वाटलं कशाला वेळच मिळत नाहीये किंवा मीच कुठल्यातरी तंद्रीत असते आणि खूप काही राहूनच जातय. बघताबघता सानू दोन महिन्यांची झाली. तिचे थोड्या दिवसांपूर्वीचे फोटो पाहून वाटलं अरे ही किती मोठी झाली, तिला सारखं बघत राहिलं पाहिजे, नाहीतर वर्षभराची होईल आणि तिला मनभरून पाहिलंच नाही असं वाटेल. बरं आपण मोठे होतोय म्हणजे आई-दादाही वयस्कर होताहेत. दम लागणारी आई आणि गोळ्या घेणारे दादा पाहिलं की पोटात कालवतं. वाटतं कुणीच मोठं नको व्हायला. मीही आणि तेही.&lt;br /&gt;आमची ३री anniversary झाली मागच्या महिन्यात.बघता बघता इतकी वर्षे निघून गेली. ८ वर्षापूर्वीचा तो अजूनही डोळ्य़ांसमोरून जात नाही. त्याचं ते हसू संसारात हरवून जाण्याआधी त्याच्याबरोबर आपणही हसलं पाहिजे.&lt;br /&gt;सानुसाठी आई-दादा घर सोडून इतके दिवस इथे राहिले, त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे, फिरून सर्व दाखवलं पाहिजे. उद्या जातो म्हणतील तर काय करू? TV,laptop सर्व बंद करून नुसतं समोर बसून राहिलं पाहिजे त्यांच्या. आईच्या हातचं खाल्लं पाहिजे त्यात चुका न काढता...... सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि रात्री उशीरा झोपलं पाहिजे. अगदी आला आला म्हणता संपून जाणारा वीकेन्ड थांबवला पाहिजे. काय करावं काही सुचत नाहिय़े.कुणीतरी थांबवता का रे हे संपणारे दिवस?&lt;br /&gt;-विद्या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-5804256383129360253?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/5804256383129360253/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=5804256383129360253' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/5804256383129360253'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/5804256383129360253'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2009/05/blog-post.html' title='काय करावं?'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-186133209769056859</id><published>2009-02-16T13:15:00.000-06:00</published><updated>2009-02-16T13:28:43.576-06:00</updated><title type='text'>प्रेमा तुझा रंग कसा?</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;नुकताच व्ह्यालेंटाईन्स डे झाला, झाला म्हणजे काय नेहमीसारखा एक शनिवार संपला. सकाळचे चहापाणी, Doctor ची भेट, मग थोडीफार खरेदी, घरी येऊन साफसफाई, जेवण-खाण आणि झोप. या सगळ्य़ामधे अगदी दुकानात जाऊनही साधे गुलाबाची फुलं कितीला होती हे बघणंही झालं नाही किंवा तो माझ्यासाठी घेईल का ही उत्सुकताही नाही की त्याने घेतलीच नाहीत म्हणून दु:खंही नाही. म्हणजे अगदी आई-दादांनी तो दिवस घालवावा तसा आम्ही पण घालवला म्हणायचा. अर्थात लग्नाच्या काही वर्षानंतर लोक असेच होत असतीलही, होय ना? :-) तर मी, आम्ही गेल्या थोड्या वर्षात साजरे केलेले १४ फेब्रुवारी आठवत होते, त्याबरोबरच बदलत जाणारं आमचं नातं आणि प्रेमही.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पहिल्या दोनेक वर्षी, किती बावळट होतो ना आम्ही, फुलांवर, ग्रीटिंग कार्डवर पैसे खर्च करायला.(म्हणजे मी तरी, मुलं काय नेहमीच व्यवहारी असतात म्हणा) :-)) पण त्या दिवशी त्याला न भेटता रहायला लागणं म्हणजे कुणीतरी काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखं वाटलं असतं. ’मै उसके बिना जी नही सकती’ टाईप आमचं प्रेम. :-P मग पुढचे दोन वर्षं नोकरीसाठी दोन वेगळ्य़ा ठिकाणी, कधी वेगळ्याच देशात होतो. तिथेही मग त्याने साधं कार्डंही पाठवलं नाही म्हणून भांडणं, हिरमुसले होणं हेही झालं. पण तोपर्यंत आम्ही १४ फेब. ला न भॆटता राहू शकतो हे मनाने स्विकारलं होतं, अर्थातच आम्ही मोठे झालो होतो बहुतेक. :-) लग्नानंतरही तसं फारसं नाविन्य नव्हतंच राहिलं काही पण पहिला दिवाळी-दसरा कसा साजरा करतो तसा हाही दिवस साजरा करुन घेतला. आजकाल पहिल्या वर्षातल्या सणात, दोघांचे वाढदिवस, साखरपुड्याची anniversary, etc पण येतात बरं का. असो. तर नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर उरलं होतं ते आमचं सोबत रहाण्याने, एकमेकांबद्दल नवीन नवीन जाणून घेतल्यानंतरचं प्रेम. म्हणजे, मी दोन महिने सुट्टीला गेले तेव्हा, तो एकटा कसा राहील, काय खाईल, इ. काळजीवाहू प्रेम. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पण या सगळ्यापेक्षा, हा १४ फेब्रुवारी वेगळाच होता. अगदी अगदी वेगळा. विशेषत: गेला एक आठवडा जसा गेला त्यानंतर अजूनच. मागच्या शनिवारी Doctor ने बेड-रेस्ट सांगितली मला.शनिवारचा दिवस आम्ही दोघेही जरा घाबरलेलेच होतो, अचानक admit व्हायला सांगितल्यावर. मग तिथे राहिलेले ६/७ तासही कित्येक महिन्यांसारखे वाटले. शुभांगी-राम आले होते म्हणा धीर द्यायला, पण त्यादिवशी उगाचच आपण कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायला अजूनही किती लहान आहे असं वाटलं. आई-दादा असते तर किती बरं झालं असतं ना. असो. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;घरी आल्यानंतर त्याने माझी जशी काळजी घेतली ते पाहून कसंसंच होतं होतं. मी आमच्या दादांना आजोबांची आणि आईला आमची अशी सेवा करताना पाहिलं आहे. पण त्यासर्वामधे आणि नवऱ्याने करण्यामधे कितीतरी फरक होता. त्याने अगदी उठवण्यापासून, परत गादिवर आणून झोपवणे, पाणी-जेवण अगदी हातात आणून देणे आणि नुसते पायमोजे घालणेही मला जमत नाही म्हणून पळत येऊन ते घालून देणे, हे सर्व (आई-वडील सोडून) कुणीतरी माझ्यासाठी करण्याची पहिलीच वेळ होती.मी कधी काही काम करायला उठले तर, तू जाऊन बैस पाहू म्हणणारा तो वेगळाच वाटत होता मला. :-) हे सर्व तो करत असताना मला जाणवलं की आमचं ते एकेकाळी फिल्मी वाटणारं प्रेम आता कुठल्यातरी वेगळ्याच पातळीवर आहे. तो माझ्यासाठी इतकं करू शकतॊ हे कधी माहितच नव्ह्तं मला, इतक्या वर्षांच्या सहवासानंतरही त्याचा वेगळाच पैलू मला दिसला होता. माणूस अंथरूणाला खिळल्यावर त्याला बरेच साक्षात्कार होत असावेत, कोण आपलं, कोण परकं याचे. लग्नाच्या बंधनात जेव्हा माणूस अडकतो तेव्हा किती काय-काय वचनं तो देऊन बसतो ना? म्हणजे सप्तपदी चालताना किंवा 'Do you promise to be with her in Sickness and Health?' याला ’I Do' म्हणताना कुणाला कल्पनाही नसेल पुढे काय वाढून ठेवलेलं असू शकतं. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;काल रात्री तो झोपल्यावर त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहून जे प्रेम वाटत होतं, ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. हे फक्त थोडे दिवस, कारण आणखी थोड्या दिवसांत हे नातं अजूनच वेगळं होणार आहे. पण त्याबद्दल नंतर कधीतरी. :-)&lt;br /&gt;-विद्या. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-186133209769056859?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/186133209769056859/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=186133209769056859' title='16 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/186133209769056859'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/186133209769056859'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2009/02/blog-post.html' title='प्रेमा तुझा रंग कसा?'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>16</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-8514379747752383683</id><published>2009-01-28T18:50:00.000-06:00</published><updated>2009-01-28T19:05:02.818-06:00</updated><title type='text'>मी खूष आहे !!</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;आता हे जाहीर करण्याची काय गरज? तर ही जाहीरात नाही फक्त एक statement आहे. झालं असं की खूप दिवसांपासून मला इच्छा होत होती एक भाजी खाण्याची, शेंगसोला. आता कितीतरी लोकांना हे नाव माहितही नसेल. संक्रातीच्या आधी, भोगीच्या दिवशी ही भाजी बनवतात. पण मग त्याला लागणाऱ्या भाज्याही विचित्रच आहेत. पावटा, ओला हरभरा, वांगं, गाजर, शेंगदाणे, बोरं इ. :-) एकतर हे combination किती odd आणि तेही अमेरिकेत यातला ओला हरभरा, ताजा पावटा मिळणं अजून दुर्लभ. पण यावेळी माझं नशीब जोरावर होतं. मला या सर्व भाज्या मिळल्या अगदी ताज्या. आणि भाजी केल्यावर त्याची चवही अगदी आई करते तशीच....... :-P मग त्याबरोबर तीळ लावलेली बाजरीचीच भाकरी हवी. :-) ते पीठ काय मिळतंच, पण चक्क जे मिळालं त्याची एक अखंड भाकरीही झाली. नाहीतर दोन-तीन तुकडे पडल्याशिवाय भाकरी काही होत नाही इथे. एकूण काय तर मला जसा हवा तसा शेंगसोला आणि भाकरीचा बेत पार पडला. अगदी संदीपला वाटीभरच मिळेल असं सांगून उरलेला सर्व संपवूनही टाकला आणि तृप्तीची एक ढेकर दिली................. :-) ........... म्हणून मी खूष आहे!!!&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;हे सगळं लिहिण्याचं कारण असं की ’मी खूष आहे’ जेव्हा असं म्हणत होते तेव्हा लक्षात आलं की आजकाल दिवसभरात किंवा अगदी महिन्याभरात आपण असं कितीवेळा म्हणतो की मी आज खूष आहे? त्यासाठी मग अगदी छोटं कारण असो नाहीतर खूप मोठं. मग स्वत:बरोबरच बाकी लोकांचं निरीक्षण करताना दिसलं की आजूबाजूलाही कितीतरी लोकं आहेत की ज्यांना ’I am happy today !' असं म्हणायला अगदी जीवावर येतं. दिवसभरात आपल्याला आनंदी असण्यासाठी एक कारण मिळू नये?&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;एखाद्या सोबत काम करणाऱ्या माणसाने म्हटलं, how are you? तर आपण पटकन 'Good' म्हणून सोडून देतो, तेच एखाद्या प्रेमळ मित्राने विचारले, ’काय रे कसा आहेस’, तर ’अरे एकदम मजेत’ असं म्हणायला काय पैसे पडतात का? मी समजू शकते की आपली दु:खं जवळच्याच माणसांना सांगता येतात, पण म्हणून रडतच रहायचं? आज काय खूप थंडीच आहे, उद्या काय कामच खूप होतं, परवा अजून काहीतरी. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;एका व्यक्तीला जुन्या नोकरीत रहायचा अगदी कंटाळा आला होता. मग नोकरी शोधण्याची मारामार कशी चालू आहे याबद्दल दु:खं. नवीन नोकरी मिळाली तर पूर्वीचीच कशी बरी होती याचं रडगाणं. मग म्हटलं बाबा घरी जाऊन ये. आता भारतात आई-बाबांना भेटलास, सही वाटत असेल ना? असं विचारलं तर कसलं काय. इथे येऊन आजारीच पडलॊ म्हणून दु:खं. काय त्रास आहे राव लोकांना? &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;असंच जर चालू राहिलं तर मग यांना आनंद तरी मिळतो कधी आणि कशात? बरं, यांचं आयुष्य काही अगदी वाईट चाललेलं नसतं. रोजचं जेवण-खाणं, रुटीन अगदी सिनेमाला जाणं, फिरायला जाणं अशी करमणूकही चालू असते. मग जवळच्या माणसाने विचारलं की बाबा कसा आहेस तर लगेच तोंड वाकड करायला काय होतं? &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मला अजून एक गोष्ट आता ध्यानात आलीय की हे रडणारे लोक नुसते स्वत: रडत नाहीत तर समोरच्याला असं भासवून देतात की तुला काय,तुझं सर्व ठीक चालू आहे ना. म्हणजे नुसतं स्वत: दु:खी नाही रहायचं, समोरच्याला तू सुखी असण्याचा गुन्हा केलायस असं वागवायचं. मग अशा लोकांशी बोलताना स्वत:चा आनंदही व्यक्त करता येत नाही का तर ते दु:खी आहेत. जणू काही यांच्या दु:खाला समोरचाच जबाबदार आहे. या सर्व लोकांनी कदाचित आयुष्यात खरी दु:खं भोगलीच नाहीत बहुतेक म्हणून कारणं उकरून काढून रडत राहतात. पण खरं सांगू मला एक कळलं आहे, Its ok to be happy. Its not a sin to be happy and express it. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तर एकूण काय की ’मी खूष आहे’ हे म्हणणं प्रत्येकाच्या ’बस की बात नही’. होय ना? जमलं तर स्वत:ला कधी हा प्रश्न विचारून बघा काय उत्तर मिळतं. :-)&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मधे एकदा एका जुन्या ’मित्राने’ विचारलं, ’कशी आहेस गं? घरचे सर्व मजेत ना? संसार कसा चाललाय?’ आणि सर्वात शेवटचा त्याचा प्रश्न होता,’ सुखी आहेस ना?’ त्या प्रश्नावर खरंच मला एका क्षणात माझ्याकडे असणार्या सर्व गोष्टींची जणू यादीच डोळयासमोर दिसली आणि एक मिनिट विचार करून समाधानाने उत्तर दिलं,’ होय, सुखी आहे मी. :-) ’ त्यावर त्याने फक्त ’:-)’ उत्तर दिलं आणि निघून गेला. पण पुढचे पाच मिनिटं मी सुन्न होऊन बसले होते. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;(खूप महिन्यांनी लिहित आहे आणि अगदी जसं डोक्यात येतंय तसं. गोड मानून वाचून घ्यावे ही विनंती. :-) ) &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-8514379747752383683?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/8514379747752383683/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=8514379747752383683' title='12 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/8514379747752383683'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/8514379747752383683'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2009/01/blog-post.html' title='मी खूष आहे !!'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-1917440176861057118</id><published>2008-04-04T13:00:00.000-05:00</published><updated>2008-04-04T00:56:36.875-05:00</updated><title type='text'>हुरहूर</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;रविवारी संध्याकाळी रश्मीला बाय करून, जड मनाने दोघं गाडीत बसलो. कोलंबसमधे दोन दिवस कसे गेले कळलंच नाही. पहिले पाच मिनिटं जरा शांततेतच गेले. रश्मी नसल्याने अजूनच शांत वाटत होतं. May be I was already missing her. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मग मीच म्हटलं ,'येताना शिकागोहून निघाल्या दिवशी खूपच ट्र्यफिक होती, तेव्हढी दिसत नाहिये, होय ना? बरं झालं उशीराच निघालो तिच्याकडून, तेव्हढाच वेळ सोबत घालवता आला.' &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तोही मग, ' हो ना. काल पण म्युझियमला गेलो ते बरं झालं. एकतर बंदिस्त असल्याने थंडीचा त्रास नाही आणि एका दिवसात होण्यासारखंही होतं.'&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;माझाही होकारच त्याच्या बोलण्याला. मध्येच मला आठवण येते, 'आता परवा जाऊन भाज्या आणायला लागतील सर्व.' इ.इ. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आणि मग पुढचे ५-६ तासही असेच गेले दोन दिवस आठवण्यात घालवलेले नाहीतर मग घरात काय मागे सोडून आलोय त्याची चर्चा.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तसं हे नेहमीचंच. आमची मग कपिल-सोनालीची एक दिवसाची भेट असो की ४-५ दिवसांची ट्रीप. मित्र-मैत्रिणींना भेटल्यावर सर्व विसरून रमून गेलेले आम्ही परतीच्या प्रवासात जणू गेल्या दिवसांचा आढावा घेत राहतो. आणि विसरलेल्या घराचीही ओढ लागायला लागते. पण त्या ओढीतही कसली तरी हुरहूर असते. कदाचित गेला तो दिवस किती चांगला होता आणि परत तेच रुटीन असा नकोसा वाटणारा विचार असेल किंवा आता त्याच लोकांना परत कधी भेटणार याची हुरहूर. की चला इतके दिवस धावपळ करून केलेली ही ट्रिप संपली, तीही सुरक्षितपणे आणि आता धावपळ नाही याचं समाधान? नक्की काय असतं माहीत नाही पण गाडीत बसल्यावर म्हणा किंवा परतीच्या प्रवासाला लागल्यावर म्हणा, ती पहिली पाच मिनिटं दोघंही शांत असतो एकेक विचार मनातल्या मनात करत आणि गेलेले क्षण डॊक्यात बंद करत. आमच्या घरी तर आई-दादा दोघंच, ते किती गोष्टींचा असा विचार करत असतील नाही? असो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;बरं हे ट्रिपचच असं नाही. दीडेक वर्षापूर्वी अर्णवचा पहिला वाढदिवस साजरा केला इथे. संध्याकाळी क्लब हाऊस मधून सर्व सामान आणायला आम्ही बरेच लोक मदतीला होतो योगिता आणि जी.टीं.च्या. एकेक करत सफाई करून क्लब हाऊसचा ताबा सोडला आणि घरी परतून सर्व जण योगिताकडे बसलो काही वेळ. पुन्हा तीच शांतता. :-) मी, आमचे अजून एक शेजारी, योगिता,जी.टी. सर्वच आपापल्या परीने काहीतरी विचार करत होते. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मग कोणीतरी बोललंच,' तरी बरेच लोक आले, नाही? ५०-६० तरी असतील.' &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मग कुणी,' बरं झालं सर्वांनी मदत केली ते, नाहीतर सफाई करून वेळेत हाल परत देणं अवघड होतं'. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तर एकजण, 'सही झाला बरंका योगिता कार्यक्रम.' &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आणि अशा या गोंधळात आणि नवीन भेट म्हणून आलेल्या खेळण्यांना सोडून जुन्या चेंडूशी खेळणारा अर्णव अजूनही आठवतो आणि त्याचा क्यूट ड्रेस पण.कसला भारी दिसत होता. :-)  असो. तर हे असं नेहमीचंच, आढावा घेणं आणि मनातल्या मनात एक हुरहूरही, की संपला तो दिवस अखेर ज्यासाठी गेले कित्येक दिवस पळापळ चालली होती. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;या सगळ्या तर अगदीच छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. Imagine लग्न घरात कसं होतं ते. विशेषत: मुलीकडे. वर्र्हाड गेल्यावर एका कार्यालयच्या कुठल्यातरी एका खोलीत त्या पांढऱ्या गादय़ांवर पडलेल्या अक्षता, फुलांच्या पाकळ्या, आणि आहेराचं आलेलं सामान, त्यासर्वांच्या मधे सर्व मंडळी बसलेली असतात. त्यात जरा जास्त चांगली नटलेली पण रडण्याने डॊळे सुजलेली ती मुलीची आई कुणाशी तरी बोलत असते, 'बाळ ने काही खाल्लं की नाही?' &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तर हा 'बाळ' त्या लग्नात अगदी सर्व कामे पार पाडणारा मुलीचा कष्टकरी भाऊ असतो. त्याला कुणीतरी ताट लावून देतं. मग जेवता-जेवताच तो लोकांना काय-काय कसं आवरायचं, कार्यालय कधी सोडायचं, फुलं वाल्याला किती पैसे द्यायचे हे सांगत असतो.आणि मधेच एखादी मामी/ काकू बोलते, 'तो सूट मधे आलेला माणूस कोणं होता ओ?,  त्याची बायकॊ पण अगदी भारी साडी नेसून आली होती'.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;कुणाला आहेर चांगला झाला की नाही यावर बोलायचं असतं तर कुणाला मुलाच्या खडूस, भांडखोर काकाबद्दल.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;एखादा मामा मधेच बोलतो,'त्या मुलाचा काका जेवताना नाटकच करायला लागला होता. त्याला म्हणे जिलेबी हवी होती आणि कुणी पटकन आणली नाही. बरं झालं शेवटी शांतपणे निस्तरलं. माझं डॊकंच फिरलं होतं. कुणा-कुणाचं बघायचं इथे?'. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तर अशा शंभर गोष्टी. गप्पा मारत-मारत तास-दोन तास कधीच निघून जातात. आणि शे-पाचशे लोकांनी भरलेलं कार्यालय एकदम भकास झालेलं असतं. आता घरी जाऊन बरीच कामंही निस्तरायची असतात त्यांची आठवण यायला लागते. सगळ्या गोंधळात का होईना शेवटी लग्न छान झालं ना याचं, तर कधी, पोरगी चांगल्या घरात गेली हो! याचं समाधान मनात असतं.सगळं झाल्यावरही, पोरीचा घरी पोचल्यावर फोन येईल ना याची हुरहूर असतेच...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-1917440176861057118?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/1917440176861057118/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=1917440176861057118' title='15 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1917440176861057118'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1917440176861057118'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2008/04/blog-post.html' title='हुरहूर'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>15</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-2075762557663190362</id><published>2008-03-27T17:30:00.000-05:00</published><updated>2008-03-27T15:29:32.192-05:00</updated><title type='text'>माझिया मना जरा सांग ना....</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;माझिया मना जरा सांग ना....मनात येईल ते लिहित जायचं, या ना त्याप्रकारे....अनेकदा अनेक पोस्टवर मी वाचलयं की 'काय लिहावं हे सुचत नाही' किंवा काही घडतच नाही तर काय लिहिणार. बरोबर ना? :-) अनेक अनुदिनींमधे कमीत कमी एक तरी पोस्ट असेल यावर. पण 'का' लिहितोय हा प्रश्न पहिल्यांदाच. तसं मी माझ्या ब्लोगला एक वर्ष पूर्ण झाल्यावर एक पोस्ट लिहिलं होतं त्यातले बरेचसे मुद्दे रिपीट होण्याची शक्यता आहे.तरीपण केतनच्या भाषेत 'खाज'. :-) मी शाळेत असताना किंवा नंतरही अनेकांनी कौतुक केलेलं, की छान पत्र लिहितेस हं. मग थोड्या कविताही आल्या/ अर्थात ते दिवसच कविता सुचण्याचे आणि लिहिण्याचे होते हे मला नंतर कळलं. असो. मी लिहायला सुरुवात केली तेव्हा एकच कारण होतं, अनेक वर्षात मराठीत काही लिहिलंच नव्हतं, अगदी माझं नावंही मराठीत लिहिलं नव्हतं(कधी कागदावर मराठीमधे नावं लिहून बघा, खूप वेगळं वाटतं). ब्लोग लिहिण्याच्या निमित्ताने त्याला सुरुवात झाली.&lt;br /&gt;याआधी अनेकदा एखादा विचार मनात येऊन फारतर थोडावेळ टिकायचा आणि निघून जायचा. एकदा ब्लोग लिहायला लागल्यावर मात्र असं झालं की एखादा विचार मनात आला की तो कधी एकदा कागदावर उतरवेन असं व्हायला लागलं. असं मला शाळेत सुरुवातीला काही कविता लिहिताना झालं होतं. ती अस्वस्थता परत माझ्यात आली होती. रात्री झोपताना काहीतरी मनात येतं आणि वाटतं की हे लिहिलं पाहिजे. मग एकदा का असा विचार मनात आला की संपलं, झोपेचं खोबरं. अनेकदा मी रात्री २-३ वाजता झोपलेय. ते विचार जणू भडाभडा बाहेर पडल्याशिवाय शांतपणे झोपूनच देत नाहीत.कधी असंही झालंय की एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल काय वाटतं हे दुसऱ्या कुणाला सांगण्यापेक्षा लिहिणं जास्त सोप्पं जातं. तिथं कुणी अडवणारं, प्रश्नं विचारणारं नसतं. त्यात कधी एखादी छोटी कथा होती, तर कधी कविता तर कधी नुसतेच भरकटणारे विचार.&lt;br /&gt;हो, हे भरकटणारे विचार पण ना. कधी कधी इतका गोंधळ होतो डोक्यात सगळ्याच गोष्टींचा, योग्य-अयोग्य, मग त्या विचारांना एका ओळीत मांडण्यासाठी लिहित जाते. कधी कधी लिहितानाच कळून जातं की काय योग्य आहे आणि काय नाही. तर कधी अख्खा पोस्ट संपून जातो आणि मला काय करायचंय हे कळतच नाही.आता हेच पहा ना, मला मी 'का' लिहिते हे सांगायचंय पण सुसूत्रता येत नाहीये. मग काय करायचं? तर लिहित जायचं, मग घडी उलघडल्या सारखे एकेक विचार सुटत जातात.असेही अनेक पोस्ट लिहिलेत मी माझा कंटाळा व्यक्त केलाय तर कधी घरी जायचा आनंद. :-) केवळ 'व्यक्त' केल्यानाही बरं वाटतं. तर कधी, अगदी थोड्या दिवसांपूर्वी मी जेव्हा 'मी सध्या काय करतेय' किंवा 'मला काय करायचं आहे' यावर लिहिलं तेव्हा दोन-तीन उद्गारही आले, 'Just hang in there'. :-) कधी कधी ते मिळण्यासाठीही मी लिहिते.&lt;br /&gt;अनेकदा आपण केवळ अशा एका मोठ्या विश्वाचे एक घटक आहोत याचाच आनंद मिळवण्यासाठी लिहिते. कितीतरी वेळा नवीन पोस्ट लिहिल्यावर marathiblogs.net वर यादीमध्ये आपलं नाव पहिलं आलं हे बघण्याचाही आनंद मी घेते. :) खरं तर आपण ब्लोगर्स थोड्याफार प्रमाणात सर्व सारखेच. कधी भरभरून लिहिणारे तर कधी आळशी.बरेच दिवसात काही लिहिलं नाही तर, 'काय कुठे गायब' असं कुणी विचारणारं असल्यावरही बरं वाटतं की नाही? एकमेकांना असे 'खो' देत आपण आपलं हे विश्व 'चालवत' राहतो. त्याचा एक घटक बनून राहण्यासाठी लिहिते. आणि कधी boring routine, आई-बाबा, शेजारी-पाजारी किंवा मित्र-मैत्रिणी सोडूनही आपलं थोडं फार का होईना एक 'secret life' आहे आणि जिथे सर्वांच्या नावं बदलून चुगल्याही करता येतात यासारखं मजेशीर कारण अजून काय असेल लिहायला? :-) &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;काही दिवसांपूर्वी माझ्या जुन्या मैत्रिणींना भेट्ल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ते जुने दिवस मी कधीही विसरणार नाही म्हटलं तरी अनेक संदर्भ पुसट होत जातात. फक्त मुख्य घटना लक्षात राहतात किंवा त्या लक्षात आहेत असं वाटत तरी राहतं. काय माहीत आयुष्यात अशा किती गोष्टी ५०-६० वर्षाचे होईपर्यंत लक्षात राहतील. पण विचार करा हेच पोस्ट आपण म्हातारे असताना वाचले तर किती मजा येईल. :-) माझे स्वत:चेच नाही, बाकीच्यांचेही जुने पोस्ट. तेव्हा 'अगं तुला ते हे आठवतंय का?' असं विचारणारं जवळ कुणी नसेल तरी हा ब्लोग नक्की असेलच. :-) होय ना? (आयुष्यात एव्हढी आधीपासून planning मी कशाचीच केली नसेल, हाहाहा... ) असो, कदाचित थोड्या काळाने हा पोस्ट वाचूनही मी हसत बसले असेन की मी काहीही लिहिते...... :-))&lt;br /&gt;मी निवांत विचार करून लिहावं म्हटलं असतं तर माहीत नाही जमलं असतं की नाही लिहायला, म्हणून जे आठवेल तसं पटापट लिहून काढलंय. अजून नंतर वाटलं भर टाकेनच. पण तोपर्यंत माझा खो &lt;a href="http://jaswandi.blogspot.com/"&gt;जास्वंदीला&lt;/a&gt;.&lt;br /&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-2075762557663190362?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/2075762557663190362/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=2075762557663190362' title='12 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/2075762557663190362'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/2075762557663190362'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2008/03/blog-post_27.html' title='माझिया मना जरा सांग ना....'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-5564304246779746433</id><published>2008-03-13T04:31:00.000-05:00</published><updated>2008-03-13T02:26:55.139-05:00</updated><title type='text'></title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;यावेळी भारतात होते तेव्हा दोन महिन्यांत बराच प्रवास झाला. मी अगदी बस, ट्रेन, रिक्षा सोबत सहा सीटर, Tempo trax आणि share auto मधूनहई प्रवास केला. त्यात अनेक लक्षात राहण्याजोगे प्रसंगही घडले. कदाचित ते सगळे वाचताना बोअरींग वाटतीलही पण लिहिल्याशिवाय राहवत नाहिये. :-) &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मी मुंबईत उतरले आणि समीरसोबत, त्याने बुक केलेल्या KK Travels च्या पुण्याच्या गाडीत आम्ही बसलो. आता गाडी AC असली, नसली किंवा ती दोन तास उशीरा निघाली याने काही फरक पडत नव्हता. I was very much excited just to be there. मी गप्पा मारण्यात आणि आजूबाजूला (अंधार असला तरी) पाहण्यात मग्न होते. पहिले २-३ तास झाले असतील आणि गाडी मुंबई-पुणे हायवे वर बंद पडली.कुणीतरी म्हणालं की हे लोक आजकाल ऱोकेलवर गाड्या चालवतात. :-) त्यामुळे इंजिनाची पार वाट लागते. रात्री ३-४ वाजता हायवेवर आम्ही अशा ठिकाणी होतो जिथे कुणीही mechanic मिळणं अवघड होतं आणि दर एक मिनिटांत मोठे-मोठे ट्रक तिथून जात होते.एरवी मला अशावेळी फार चिडचिड झाली असती किंवा भीतीही वाटली असती. पण त्या क्षणाला मी इतकी आनंदात आणि तेव्ह्ढीच समाधानात होते की मी घरी जाणार आहे की मला या गोष्टींनी काहीच फरक पडत नव्हता. अर्ध्या तासाने कळलं की KK चीच एक गाडी थोड्यावेळात येणार आहे त्यात बसून जाता येईल. काय कुणास ठाऊक ते वातावरण फारच छान वाटत होतं. एका दगडी कट्ट्यावर पहाटे ४ वाजता बसून मी आणि समीर गप्पा मारत होतो. कसलंही tension नाही की भिती नाही. थोड्या वेळात दुसरी KK ची गाडी आली आणि सर्वात पहिली गोष्ट मी केली ती गाडीत घुसून जागा पकडली. :-) कितीही वर्षे,कुठेही रहा, Ur basic habits never die. :-) चार तासात होणारा प्रवास आम्ही ८ तासांत केला. आणि हो, हे KK चे लोक अगदी घरापर्यंत सोडतात बरं का, पण जर तुमचं घर सर्वात शेवटी येणार असेल तर अख्ख्या पुण्याची सैर झाली म्हणून समजा. :-)) पुण्यात बहिणींना भेटून चार-पाच तास विश्रांती घेतली आणि पुढच्या प्रवासाची तयारी केली. Btw, मी आई-दादांना surprise देणार होते. :-) त्यामुळे केव्हा एकदा घरी पोचते असं झालं होतं. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;स्वारगेटवर पुणे सातारा लाल-डब्बा मिळाला. समीरने कंडक्टरला सांगूनही ठेवलं की बाबा हीने बराच प्रवास केला आहे, त्यामुळे सातारा आलं की तिला नक्की उठवा.नाहीतर जाईल कोल्हापूरला. मी नुकतीच आल्याने जवळ मोबाईलपण नव्हता. अर्धवट झोपेत मी तो अडीच तासांचा प्रवास केला आणि मी साताऱ्यात उतरले. आता फक्त शेवटचा टप्पा. सातारा-कोरेगांव. :-) तो फक्त अर्ध्या तासाचा रस्ता आहे. संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मला कोरेगांव गाडी मिळाली. कोरेगांवला संध्याकाळी जाणाऱ्या गाड्य़ांतून प्रवास करणं जरा अवघडच. एक तर शहरात आपला माल विकायला, खरेदीकरायला आलेले गावतले लोक तेव्हा प्रवास करतात. त्यामुळे गर्दी असतेच, पण त्यात पिऊन तर्रर्र झालेलेही बरेच.:-)&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तर मी माझी handbag घेऊन गाडीत चढले. आता ही handbag विमानात कितीही छोटी वाटत असली तरी बसमधे डोक्यावरच्या जागी, किंवा पायासमोर कुठेही बसत नाही. त्यामुळे मला ती दोन ओळींच्या मधे ठेवावी लागली. पहिला stop आला आणि एक ६५-७० वयाचा माणूस आत शिरला. त्याआधी ती ब्याग ओलांडून बरेच लोक गेले होते आणि मला कळतंही होतं की अडचण होतेय, पण पर्याय नव्हता. त्या म्हाताऱ्याने(हो, आजोबा म्हणायची इच्छा होत नाहीये) धडपडत bag ओलांडली आणि माझ्या तिरक्या पुढच्या सीटवर बसला. त्याला धड पाऊलही टाकता येत नव्हतं,( वयामुळे नाही प्यायल्यामुळे)आणि तो सुरु झाला. ’असे कसे ठेवतात रस्त्यात सामान. शिकलेले लोक नव्हं तुम्ही, कळत न्हाय काय?मी कोण हाय माहीत नाही तुम्हाला. कंडक्टर कुठाय? बोलवा त्याला, मग सांगतो मी....’ मी शांतपणे समजावयाचा प्रयत्न केला, पण तो सुरुच.मी गप्प बसले होते, पण शेवटी माझ्या मागच्या माणसाने बोलायला सुरुवात केली,’अहो गप्प बसा ना जरा. सांगितलं ना, बसत नाय वर ब्याग म्हणून.किती कटकट लावलीय.बसलाय ना जागेव एका, बसा ना मग.’ शेवटी असं झालं की bag माझी, मी गप्पच आणि हेच दोघे भांडत आहेत. कसाबसा तो अर्धा गेला आणि माझ्या नशिबाने मी त्या म्हाताऱ्याच्या आधीच उतरले नाहीतर अजून एकदा शिव्या बसल्या असत्त्या. :-))&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;गावांत उतरले आणि मंगळवार! एकही लाईट नव्हती गावात, ना कुठल्या घरात ना रस्त्यावर. कसबशी रिक्षात बसले आणि घरचा पत्ता सांगितला.त्याने रिक्षा इतकी जोरात घेतली की माझ्या हातातले पैसे कुठेतरी उडालेच. माझ्याकडे जास्त सुटे पैसेही नव्हते आणि होते त्यात काही इथले पैसेही मिक्स होते. घराजवळ रिक्षा आली, अंधारातच अंदाजाने पैसे दिले. घराबाहेरही इतका अंधार होता की आई-दादा घरात नसतील तर घाबरून जाईन म्हणून रिक्षावाल्यालाच एक मिनिटं थांबवून ठेवावं असं वाटलं. पण मी पैसे देताच तो निघून गेला आणि मी घरात घुसले. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;२ वर्षांनी घरात येताना रडून येतंच होतं. बाहेरच्या खोलीत एक मेणबत्ती जळत होती. दाराचा आवाज झाला म्हणून आई बाहेर आली. तिला अंधारात कळेना की कोण आलंय. मी पट्कन आईला मिठी मारली आणि तेव्हां आईला कळलं की ती मी आहे. तेव्हढ्यात दादा बाहेर आले. त्यांना तर अजून काही कळेना. मेधा(माझी बहीण) सकाळी तर पुण्याला गेली होती, आता परत कशी आली आणि आईला मिठी मारून रडतेय का? :-)) मग त्यांनाही अशीच मिठी मारल्यावर कळलं की मीच आहे. जरा सर्व शांत झाल्यावर आईने सांगितलं,’ हे बघ, calender घेऊनच बसलोय,तू कधी येणार आणि तुला आणायला कसं, कधी जायचं ते. तू आधीच आलीस आणि सगळंच फिसकटलं. :-)’ फार तर २०-२५ मिनिटं बसले असेन मी बोलत. आईला म्हटलं काहीतर जेवायला दे आणि मी झोपते. आईने मस्तपैकी भाकरी आणि मेथीची भाजी केली होती. ती खाल्ली, आंघोळ केली आणि गादीवर पडल्याच्या दुसऱ्या क्षणाला मी झोपलेले होते. :-)) मी शिकागोमधून निघाल्यापासून घरी पोचेपर्यंत ४४ तास सलग प्रवासात गेले. But it was worth it. I was home.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;P.S. ज्या हेतूने मी लिहायला सुरुवात केली होती त्यापासून जरा भरकटलेच. पण पुढचे वर्णन पुढच्या भागात....&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-5564304246779746433?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/5564304246779746433/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=5564304246779746433' title='18 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/5564304246779746433'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/5564304246779746433'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2008/03/blog-post_13.html' title=''/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>18</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-7744294952143785665</id><published>2008-03-11T13:00:00.000-05:00</published><updated>2008-03-11T10:56:42.983-05:00</updated><title type='text'>One fine day...</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;आज सकाळी उठले आणि सगळ्यात पहिला प्रश्न डोक्यात आला, ’डासाला इंग्रजीमधे काय म्हणतात?’ :-) कदाचित एखाद्या अर्धवट स्वप्नाचा परिणाम असेल आणि माझं डोकं इतकं जड होतं नुकतेच उठल्याने. कितीतरी वेळ(२/३ मिनिटे?) मला डासांच्या सर्व जाहिराती आठवल्या, good knight, All out, कछुवा छाप अगरबत्ती,इ. सारखा ’मच्छरों का हमला’ आठवत होता. :-)पण इंग्रजीत काय म्हणतात ते काही आठवेना. चहा ठेवून ब्रश करेपर्यंत एकदम आठवलं, mosquitoes.... :-) I got it आणि माझं मलाच हसू आलं. :-) &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;अशा अनेक सकाळी एखादा विचित्र विचार येऊन सुरु झाल्या असतील. त्या सगळ्या काही मला आठवत नाहीत आणि ते शक्यही नाही. सकाळी उठल्या-उठल्या पहिली ५ मिनिटांत एकतर काही सुचत नसतं. पण डोळे उघडताच एखादा विचार डॊक्यात येण्याच्या ठराविक फेजेस येऊन गेल्यात. सर्वात पहिली आणि prominent phase शाळेतली. ते दिवसच उत्साहाचे असतात म्हणा. प्रत्येक वर्षी, शाळेच्या पहिल्या दिवशी, उठून पहिल्या पाच मिनिटांतच नवीन दप्तर, पुस्तके, वह्या सगळं चाळून झालेलं असतं. मे महिन्याचा पहिला दिवस, दिवाळीची सकाळ, नवीन सायकल मिळाल्यानंतरचा दुसरा दिवस. सर्वात त्रासदायक असायचे ते परिक्षेचे, निकालाचे. :-) एप्रिल महिन्यातील अनेक सकाळी यावर्षीचा निकाल काय असेल असा विचार करत सुरु केल्या असतील, विशेषत: १० वीच्या निकालाआधी. मे,जून महिन्यात आमच्या घराच्या अंगणात मोगऱ्याची फुले मोहरत असत. सकाळी मिटल्या डोळ्यांनी दरवाजा उघडून तो सुवास मनभरून अनुभवला आहे आणि किती फुले आहेत त्यावर आज किती मोठा गजरा करता येईल याचा विचार केला आहे. कधी रात्री मी मेहंदी लावल्यानंतर, सकाळी अवघडल्या हातांकडे पहायची उत्सुकता असायची,की कुणाचा हात जास्त रंगला असेल. हातांचा वास आणि गादीवर पडलेले मेहंदीचे कण त्या दिवसाची सुरुवात करायचे.&lt;br /&gt;शाळेनंतरची फेज कोलेजची. तिथल्या अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. पण शेवटच्या वर्षी काही interview दिल्यानंतर, एखादी सकाळ येते जेव्हा सर्वात पहिला विचार येतो, I have a job. :-) I loved that day. त्यानंतर आठवते ती संघर्षाची फेज. स्वत:ला prove करण्यासाठी आई-दादांची भांडण्याची. एखाद्या सकाळी उठून, ’आपण का उगाच भांडतोय?देऊन टाकावं त्यांना हवं ते’ असं वाटण्याची. त्यात भर मुंबईच्या उन्हाळ्याची. अजिबात कसलाही विचार करायला लागू नये म्हणूने सकाळी ११-१२ पर्यंत झोपून रहावं आणि खिडकीतून आलेल्या उन्हानं अस्वस्थ होऊन उठल्यावर अजूनच depression यावं. त्या काळात पावसाळ्यातला एखादा दमट दिवसही अगदी नको करून सोडतो. किंवा कधीतरी घरी गेल्यावरही त्या तंग वातावरणात उठावसंच वाटू नये अशा त्या काळातल्या सकाळी माझ्या सर्वात नावडत्या. पण यावेळी दोन वर्षांनी घरी गेल्यावर रात्री गाढ झोपून गेले आणि सकाळी डोळे उघडायच्या आतच ते फीलिंग आलं,I am home. Nothing can beat that.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;माझी सर्वात आवडती फेज म्हणजे प्रेमात पडतानाची. डोळे उघडताच त्याचा विचार डोक्यात येतो आणि त्याने आदल्या दिवशी बोललेलं एखादं वाक्य आठवत रहावसं वाटतं. मग आज तो दुपारी भेटेल की नाही, आज कोणता ड्रेस घालून जावा, अशा प्रकारचे काही प्रश्न त्या फेज मधे येत राहतात. एखाद्या सकाळी, ’आज तो भेटणार नाहीये’ हाच विचार डोक्यात येतो आणि उगाचच सकाळ झाली असं वाटतं किंवा याच्या उलट ’आज तो भेटणार’ याचा आनंद. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी ती सकाळ अनुभवायला हवी जेव्हा दोघांनाही माहीत असतं ’तिचं/त्याचं माझ्यावर प्रेम आहे’. :-) गादीवर नुसतं पडून रहावसं वाटतं, आदल्या दिवसाचा सर्व प्रसंग वारंवार आठवत. सर्वात भयानक, भीतिदायक सकाळ ती, जेव्हा आपण खरंच आयुष्यभर बरोबर राहू शकणार नाही की काय अशी आशंका आणणारी. जाऊ दे, तो दिवस कधी कुणाला पाहायला लागू नये. त्याला मागे सोडून नवीन जागी गेल्यावर उगवणारी सकाळ किती भकास असते सांगता येणार नाही. पण या सर्व प्रसंगातून गेल्यावर, असा एखादा दिवस येतो, जेव्हा डोळे उघडल्यावर तो शेजारी दिसतो आणि सर्वात पहिला विचार डोक्यात येतो ’आता आपण आयुष्यभर सोबत राहणार’.:-) You know all the fight you have gone through till now is worth to have this feeling one fine day.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-7744294952143785665?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/7744294952143785665/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=7744294952143785665' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/7744294952143785665'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/7744294952143785665'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2008/03/one-fine-day.html' title='One fine day...'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-4487915819775088590</id><published>2008-03-10T10:00:00.000-05:00</published><updated>2008-03-09T20:37:12.674-05:00</updated><title type='text'>त्या दोघी आणि मी</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;ती सकाळी त्याच्यासोबतच उठते आणि कामाला लागते. सकाळची वेळ फार पळापळीची. रात्री निवडून ठेवलेली भाजी करायची असते. चहा, मग चपाती. त्याचा डबा भरून देऊन तो जाईपर्यंत अगदी जीव नकोसा होतो. देवाने दोन ऎवजी चार हात दिले असते तर बरं झालं असतं असं वाटत राहतं. तो गेला की मग जरा निवांत होतं. चहा घेता-घेता ई-सकाळ वाचून होतो. मेल, बातम्या दोन-चार लोकांशी गप्पा आणि घरी फोन करून आईशीही बोलणं होतं जरा. विशेष काही नाही, नेहमीचंच, जेवण झालं का, आवरलं का, इ,इ. मग पुन्हा आवरा-आवर सुरु होते. सकाळी अर्धवट पडलेला पसारा, भांडी आवरून होतो तोच तिची आवडत्या मालिकांची मालिका टी.व्ही. वर सुरु होते. दोनेक तास टीव्ही पाहून मग ती संध्याकाळच्या जेवणाची तयारी करु लागते. हो, संध्याकाळी तो आला की मी निवांत बोलत बसता येतं, तेव्हा कुठे किचनमध्ये वेळ घालवायचा. तसंच जरा बाहेर पडून काही सामान आणायचं असेल, कुणा मैत्रिणीला भेटायचं असेल तर तेही करता येतं, जिम ला जाता येतं. शुक्रवारीच घरातली आठवड्याची कामं केली की मग पुढचे दोन दिवस बाहेर जाता येतं कुठेतरी. एक बरं आहे, काही जणी तिच्या जवळच्या मैत्रिणी झाल्यात त्यामुळे त्यांच्यासोबत काही ना काही प्लान बनवता येतो, शनिवार-रविवार असो किंवा एखादा सण असो. दिवस कसे सरतात कळतच नाही. दिवस,महिने काय आणि वर्ष काय...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ती तशी तर दुसरी.... तीही तशी लवकरच उठते. आणि जडावलेल्या डोळयांनी आवरताना उगाचच रात्री उशीरा झोपल्याबद्दल चिडचिड करते. जमेल तसं तो किंवा ती चहा ठेवतात, नाहीतर मग हाताला जे लागेल ते पर्समधे टाकून त्याला बाय-बाय करून कामाला जाता-जाता कंटाळा आलेला असतो अगदी. कधी एखादी मिटींगला जायची पळापळ तर कधी काल राहिलेल्या कामाचं टेन्शन. वाटतं सगळं सोडून घरी राहावं. पहिले दोनेक तास घाईत गेल्यानंतर जरा मेल चेक करता येतात. मग जेवायच्या आधी घरी एकदा फोन करायचा. संध्याकाळी आलं की चहा होतो न होतो तोच gym ला जायचं. हो, दिवसभर काहीच हलचाल नाही, असं बैठं काम करून ५/६ वर्षात काय होईल? रात्री ८ नंतर जेवण बनवून जेवेपर्यंत किती त्रान राहणार? दोघं मिळून जेवण बनवताना कुठे जरा गप्पा मारता येतात. कधी कामाचं frustration तर कधी promotion चं. कधी साहेबाच्या कटकटी तर कधी त्याच-त्या लोकांना पाहून आलेला कंटाळा. अशात जेवणात काही साग्रसंगीत करणं जमत नाही. एका तासाच्या आत जे काहि होईल ते उत्तमच. चपाती-भाजी नाहीतर भात-आमटी. ज्या दिवशी हे सर्व बनवायाचं तो म्हणजे सुट्टीचा नाहीतर मग काही खास दिवस असेल तरच. जेवणानंतर मग टी.व्ही. आणि झोप. दोघांचाही शनिवार, रविवार घरातली सफाई, सामान आणणे आणि झोपा काढणे यातंच जातॊ. घर,नोकरी, नवरा,मित्र-मैत्रिणी, सण-वार कशाकशाला आणि किती वेळ द्यायचा हे तिला, खूप चांगलं म्हणता येणार नाही पण, जमतं बऱ्यापैकी आणि दिवस कधी सरत जातात समजतच नाही....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आणि मी? मी सकाळी उठते, कधी? कधीतरी. तो आधीच निघून गेलेला असतो. किंवा जात तरी असतो. मग बंद डोळ्यांनीच त्याला बाय करून पडून राहते. कधीतरी सकाळी लवकर उठून चहा-नाश्ता करण्याचा प्रयत्न केला होता पण ते काही जमत नाही. त्याने केलेला चहा असेल तर प्यायचा नाहीतर जे मिळेल ते चघळत सकाळच्या मेल चेक करायच्या. कुणी ना कुणी online असतंच. गप्पा मारत १०-११ वाजतातच. नसेलच कुणी तर टीव्ही असतोच. मग तो दुपारी येणार असेल तर पटकन काहीतरी बनवायचं. तो येऊन गेल्यानंतर मग पुन्हा टीव्ही संध्याकाळी पाचपर्यंत.हो, मध्ये मधे काही लोकांचे फोन येत असतात, interview साठी, काही चौकशीसाठी की किती वर्षं नोकरी केलीत, काय काय येतं, काय काम केलं, कधी, कुठे. आता तेही प्रश्न पाठ झालेत. थोडं-फार वाचत होते अभ्यासाचं, पण आता त्यातही काही राम उरला नाही. :-)) संध्याकाळी तो आला की चहा, gym आणि परत आल्यावर जेवण आणि झोप. कुणाला फोन नाही, मेल नाही, डोक्याला कसलाही त्रास नाही. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;अशा या perfectly आळशी आयुष्यात problem काय आहे? एक म्हणजे त्या दोघींनाही माहीत आहे की त्यांचं काम काय आहे, त्यांना काय करायचं आहे आणि प्रत्येकाचं रुटीन ठरलेलं आहे. मला मात्र माहीत नाहीये की मला काय करायचं असतं. कधी कधी मी प्रयत्न करते काहीतरी खास करण्याचा, काही रुटीन लावण्याचा किंवा निदान साधं का होईना त्याच्या मदतीशिवाय जेवण बनवण्याचा. पण किचनमध्ये दीडेक तास घालवल्यावर सर्व अवघड आहे असं वाटतं आणि आयुष्यात जेवण बनवणे आणि भांडी याशिवाय काहीच नाही की काय असं वाटून अगदी रडायलाच येतं. :-) मग अगदी इकडची काडी तिकडे करावीशी वाटत नाही. पण पूर्वीसारखं सतत पळत राहायची, नोकरी करायची किंवा नवीन काही शिकायची इच्छाही होत नाही. अर्थात त्याला माझा आळशीपणाही कारणीभूत आहे.असो. मी सध्या नक्की कुठल्या रोलमधे fit होते हे मलाच माहीत नाहीये. पण एका रोलमधून दुसऱ्यामधे जाणं खूप अवघड आहे हे नक्की. हे सर्व मी आता विचार करतेय, कदाचित अजून थोड्या दिवसांत हे सगळे विचार करायची गरजही पडणार नाही. मी जुन्या रोलमधे जाईन आणि सर्व सुरळित होईल. पण तरी सध्या माझा Identity Crisis रोज चालूच राहतो. कधी कधी मी अगदीच घाईला आल्यावर, पुन्हा एकदा तो मदतीला धावून येतो. :-) ’राहू दे ना सगळं. बाहेर जायचं का आपण? चल फिरून येऊ.’ त्याच्या प्रेमळ शब्दांनी रडता-रडताही हसू येतं आणि दिवस सरतच जातात.....&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;p align="justify"&gt;-विद्या.&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-4487915819775088590?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/4487915819775088590/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=4487915819775088590' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/4487915819775088590'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/4487915819775088590'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2008/03/blog-post_06.html' title='त्या दोघी आणि मी'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-1929972895287905344</id><published>2008-03-03T00:42:00.000-06:00</published><updated>2008-03-03T00:47:52.314-06:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>तुझी भेट</title><content type='html'>परवा तू भेटलास आणि वाटलं&lt;br /&gt; सुकलेली फुलं, अलगद तळहातावर ठेवून,&lt;br /&gt;दोन बोटांनी चुरगळली गेलीत&lt;br /&gt;आणि थोडा-फार उरलेला सुवासही उडून गेला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बरं झालं भेटलास ते,&lt;br /&gt;आता तो चुरा,&lt;br /&gt;फुंकर मारून उडवता येईल&lt;br /&gt;असेही डायरीमधे नवी फुले ठेवायला&lt;br /&gt;जागाच उरली नव्हती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;-विद्या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-1929972895287905344?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/1929972895287905344/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=1929972895287905344' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1929972895287905344'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1929972895287905344'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2008/03/blog-post.html' title='तुझी भेट'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-801628057504272674</id><published>2008-03-01T23:02:00.000-06:00</published><updated>2008-03-01T12:08:54.072-06:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघुकथा'/><title type='text'>’त्याची’ छडी</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;               सकाळची पूजा-बिजा आवरून झाली न झाली तोच लोकांची घरी गर्दी सुरू झाली.कंटाळा आला होता नुसता. लोकांचं करायचं तरी किती. म्हणजे तशी असतात नोकरमाणसं पण ते काही सगळं थोडेच बघतात. जरा कुठे दुर्लक्ष झालं की केलाच आळशीपणा. बरं 'यांचं' कामही काही सरळ होत नाही. पटकन लोकांना कटवतील की नाही? पाच मिनिटं होतात की "ए, जरा दोन कप चहा आण गं." सकाळपासून चार वेळा प्यायले असतील बाकीच्या लोकांसोबत. थोडा कमी दिला तर हळूच डोळे वर करून बघतात. लोकांना काय, नुसतं 'साहेब, साहेब' म्हणून गोड बोललं की झालं. जाऊ दे, मी पटापट आवरून घेते नाहीतर रविवारचं दुपारचं जेवणही वेळेवर होणार नाही. यांना जेवायला बोलावेपर्यंत तरी हे काही जागचे हालणार नाहीत. दर रविवारचीच ही कथा. स्नेहल स्वत:शीच बोलत आपली कामे उरकण्य़ाचा प्रयत्न करत होती. कलेक्टरसाहेब बायकोच्या बडबडीकडे लक्ष न देता आपली कामे करत होते. त्यांचंही बरोबरच होतं म्हणा. अशा मोठ्या पोस्टवर असल्यावर जबाबदारी पण तेव्हढी असणारच ना.&lt;br /&gt;               ५ तास आणि ४ चहानंतर, स्नेहलने नोकराला पाठवून साहेबांना जेवायला बोलावलंही. येतोच म्हणूनही तासभर झाला. आता मात्र वैतागून स्नेहल स्वत:च बाहेर आली, काही बोलणार इतक्यात समोर बसलेली एक वयोवृद्ध व्यक्ती दिसली. वय साधारण ६५ च्या आसपास, पिवळसर पांढरा नेहरू शर्ट, पांढरा पायजमा,जाड भिंगाचा चष्मा आणि खिशाला दोन रंगांचे पेन(पेन, ज्यामधून रिफिल आरपार दिसते ना तसले, तेही त्याच रंगाच्या खटकायचे). स्नेहल समोर आल्यावर साहेबांनी ओळख करून दिली, "स्नेहल, हे आमचे वेळापुरे सर. आम्हाला इंग्रजी आणि संस्कृत शिकवायचे. " आणि असं म्हणून त्यांनी डोळ्यांनीच बायकोला नमस्कार करायची खूण केली.तसे वहिनींनी असे अनेक लोक साहेबांकडे आलेले पाहिले होते, काही ना काही कामासाठी, मदतीसाठी. पण नमस्कार ? ही कुणीतरी खास व्यक्ती होती एव्हढं नक्की.तिने नमस्कार केल्यावर सरांनी थोड्याशा चढ्या पण कणखर आवाजात आशीर्वाद दिला, ’यशवंत हो!’ :-) तिला थोडंसं हसू आलं आणि छानही वाटलं. सरांनी विचारलं,’ काय, सगळं ठीक ना?’. तिने मानेनेच होकार दिला. तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिह्नं आता साहेबांकडे वळलं. जरा वेळ लागला त्यांना समजायला, मग पटकन म्हणाले, ’अगं हो येतो ना जेवायला. तू पानं मांडून घे. चला सर, तुम्ही पण आता जेवूनच जा. किती वर्षांनी भेटताय.जेवून, निवांत विश्राम करा. मग बोलूच.’ आत जाता जाता स्नेहलने साहेबांकडे रागाने पाहिलंच.&lt;br /&gt;              आता पाहुणे म्हणजे हिला नंतर बसावं लागणार, त्यानंतर आवरायचं, म्हणजे अजून दोन तास. जेवायला दोनच पानं बघून सर म्हणाले, ’काय दोनच पानं? तुम्ही दोघं एकाच पानात जेवणार की काय?’ आणि असं म्हणून खळखळून हसले. तिला जरा लाजल्यासारखं झालं.&lt;br /&gt;’ती नंतर बसायचं म्हणतेय’, साहेब.&lt;br /&gt;’अगं, नंतर काय बसतेस? आता काय पूर्वीसारखं नाही, आम्हालाही कळतं तेव्हढं. चल बैस, आपण सोबतच बसू.’ सर म्हणाले.&lt;br /&gt;              जेवता-जेवता मग सरांच्या गप्पा सुरू झाल्या. आजकालची पिढी कशी बिघडलीय, तशीच कशी हुशार पण झालीय यावर. मध्येच त्यांनी साहेबांचे शाळेतले एक-दोन किस्सेही सांगितले, तसा वाढायला मदतीसाठी उभा असलेला नोकरही मिश्किल हसला.गप्पा गावाकडे वळल्या.&lt;br /&gt; ’खरं सांगू सर, आपल्या गावात मात्र हवी तशी सुधारणा अजून झाली नाही. तसं पाहिलं तर आपलं गाव, मागास नाही, विचारांच्या बाबतीत. आपल्या व्गावातील अनेक लोक पुढे गेले, शिकले. मोठ्या पदांवर गेले. पण त्याच गावात तीच पाणपोई आणि तेच रस्ते. ’&lt;br /&gt;’बरोबर आहे तुझं म्हणणं विसू कारण अरे शाळा हीच आपल्या गावाची संपदा म्हण ना. कित्येक वर्षे हिरे-माणके शोधतच आहे, अनेक मडकी घडवत आहे’. सरांच्या डोळ्यांत शाळेबद्दलचा अभिमान दिसत होता. ’बरं, तू कुठल्या देशांत फिरून आलास की नाही? अमेरिका, इंग्लंड, आम्ही फक्त इतिहास भूगोलात शिकवला बघ. बरं वाटतं तुम्हा पोरांना असं यशस्वी बघून.......तरी तुम्ही पोरं आमची ओळख ठेवता हे आमचं सौभाग्य. नाहीतर आजची पिढी म्हणजे.’ सरांनी गंभीर होता-होता विषय बदलला. ’अरे, मध्ये एकांकडे सत्यनारायणाची पूजा सांगायला गेलो होतो. ते म्हणत होते. या टी.व्ही सिरीयलमधे म्हणे पुरुषांचे कपडे मोजावे लागतात आणि बायकांचे कपडे शोधावे लागतात, असं झालंय.’ वाक्य पूर्ण करत सर पुन्हा एकदा खळखळून हसले.गप्पा मारता-मारता जेवण होऊनही गेलं.&lt;br /&gt;            ओसरीवर दुपारची वामकुक्षीही झाली. ’तुझ्या इथल्या मऊ गादीवर छान झोप लागली हो मुली मला.’ सर उठल्यावर म्हणाले. स्नेहलने त्यांना फ्रेश व्हायला सांगून चहा ठेवला.हात पुसत किचनमधे येताना सरांनी स्नेहलला विचारलं,’तू नोकरी वगैरे करतेस की नाही? या विसूच्या कामात तुझा सर्व वेळ मोडू नकोस हं. अगं, आजकाल स्वावलंबी व्हावंच मुलींनी. आमच्या शाळेत तर आजकाल मुलीच जास्त असतात बघ पहिल्या पाच मध्ये.’ पाच मिनिटांत साहेबही एका माणसाचं काम निपटून आत आले.&lt;br /&gt;थोड्या अजून गप्पा झाल्यावर चुळबूळ करत सरांनी विचारलं,’बाबा कसे आहेत? त्यांचा काही फोन वगैरे?’&lt;br /&gt;’हो, होतो ना. आज-काल जवळ-जवळ रोज होतो.ते दोघेही कंटाळतात ना एकटे. मध्येमध्ये येतात इकडे.’ साहेब म्हणाले.&lt;br /&gt;’मग काय म्हणत होते बाबा?’, सरांनी जरासा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना हवा तो मुद्दा मिळतोय असं काही वाटेना. तेव्हढ्यात बाहेर काही लोक आल्याचं नोकराने सांगितलं आणि आपल्याला आताच बोलायला हवं हे सरांना कळलं. स्नेहलने साहेबांना खुणावलंही की काय ते विचारा म्हणून. साहेबांनी थोडा जोर दिल्यावर सर बोलायला लागले.&lt;br /&gt;                ’अरे तुझ्या बाबांशी बोललो होतो परवा. जरा काम होतं तुझ्याकडे म्हणून. तुला श्रीराम तर माहीतच आहे, माझा मुलगा.’ साहेबांनी मान डोलावली. ’ तुझ्यापेक्षा एक ७-८ वर्षांनी लहान असेल बघ. बरेच दिवस त्याच्यासाठी काहीतरी करायचं होतं.पण काय ते कळत नाही बघ. तसा तो पहिल्यापासून मध्यमच. १२वीला पण जेमतेमच मार्क पडले. आता जास्त पैसे भरून त्याला कुठे शिकवणं आम्हाला परवडत नव्हतं. शिक्षकाला पगार तो असा किती ते? नंतर त्याने B.A., M. A. पण केलं. आजकाल शिक्षकाची नोकरीही महाग झालीय बघ. तसा मी प्रयत्न केला होता त्याला शाळेच्या नवीन सुरू होण्याऱ्या College मध्ये नोकरी लागावी म्हणून. पण अजून तिथेही अनुदान नसल्याने गेले दोन वर्ष बिन-पगारी काम करतोय.वयाची तिशी उलटून गेलीय. लग्नं कसं व्हायचं याचं? बरं, शाळेतच अजून काही जागा आहेत का विचारलं, तर म्हणे, शिपायाची जागा आहे. तूच सांग, ज्या शाळेत मानानं ३५ वर्षं काढली तिथं पोराला शिपाई म्हणून काम कर असं कसं सांगू? बरं आमचं आयुष्य़ शाळेच्या पलीकडे कधी गेलं नाही, तर कुठून ओळखी असणार आणि कसला वशिला लावणार. शेवटी परवा तुझे बाबा भेटल्यावर त्यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणाले होते बोलतील तुझ्याशी म्हणून. राहिलं असेल सांगायचं. असू दे. आता मीच सांगतो. बघ काही जमलं तर. गावाबाहेर असेल तर अजून बरं. यापेक्षा जास्त काही मला बोलता येत नाहीये बघ. जे काही असेल ते,हो/नाही, तू बाबांकडे सांगितलंस तरी चालेल.’ स्नेहलला सरांचा चेहरा पाहून कसंतरीच झालं.&lt;br /&gt;’अहो असं काय म्हणताय सर? मी नक्की करतो काहीतरी.तुम्ही माझ्यासाठी बाबांसारखेच. तुम्ही काही काळजी करू नका.’ साहेबांचं हे बोलणं ऎकून सरांना भरून आलं.&lt;br /&gt;’चल मी निघतो आता. तुझ्याकडे बरेच लोक आलेले दिसतात.’ साहेबांनी आणि स्नेहलने सरांना नमस्कार केला. निघता-निघता सर स्नेहलकडे वळून म्हणाले.’तुला माहीतेय पोरी, तो वर बसलेला देव आहे ना? तोही आमच्यासारखाच आहे. आम्हा शिक्षकांना शिक्षा देणं चांगलं जमतं बघ. आजकाल ते करता येत नाही म्हणा. पण, आम्हाला अगदी चांगलं माहीत असतं की कुठे मारलं तर लागेल. तसं, त्यालाही चांगलंच माहीतेय, कुणाला कुठे मारलं तर जास्त लागेल.’ सरांच्या या वाक्यानं दोघांनाही सुन्न केलं होतं.&lt;br /&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-801628057504272674?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/801628057504272674/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=801628057504272674' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/801628057504272674'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/801628057504272674'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/03/blog-post_01.html' title='’त्याची’ छडी'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-4086235378966781920</id><published>2008-02-19T01:34:00.000-06:00</published><updated>2008-02-18T11:07:09.177-06:00</updated><title type='text'>मी सध्या काय करतेय?</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;अर्थात मी सध्या काय करतेय यात कोणाला interest असणार म्हणा. पण माझ्या आयुष्यातील ही एक वेगळीच phase आहे. हो, कारण मीसध्या काहीच करत नाहीये. कित्येक वर्षात असं झालं नव्हतं. पण खरंच मी काही करत नाहीये. :-) फक्त त्रासदायक प्रोजेक्टमधून सुटका करून घेतली.घरी जाऊन दोन महिन्याहून जास्त सुट्टी टाकली. सुट्टीत काहीही केलं नाही, फक्त नोकरीचा राजीनामा दिला. मग पुढे काय होईल याचा विचार न करता दोन महीने घरी पडून राहीले. हो, वजनाचा विचार न करता :-),दर दोन दिवसांत २-४ वडापाव नक्कीच खाल्ले. आपण आता कमवत नाही याचा विचार न करता, मनमुराद खरेदी केली. इथल्या नवीन consultant ने नोकरीवर कधी रुजू होणार विचारल्यावर त्याला महिन्याभर उत्तरच दिले नाही. आणि घरून परत आल्यावरही दोन आठवड्यानंतर असे वाटले की आता काहीतरी केले पाहीजे. पण ते ही फक्त १ आठवडा, नंतर परत निवांत. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तर आता गेले महिनाभर मी शिकागोमधे घरात पडून आहे. नवीन नोकरीचे , नवीन client मिळायचे टेन्शन येते, जाते, मग मी थोडेफार काही वाचते, परत टीव्ही पाहायला लागते. आता या सगळ्यात कुणाला फोन करावा, कुठे फिरून यावं, काही लिहावं, काही वाचावं किंवा लोकांनी काही लिहिलं तरी त्यांना कमेंट टाकाव्या यातलं काही एक मला वाटत नाही. ना मला सकाळ संध्याकाळ काही छान करून खावं, खायला घालावं असं वाटतं. कदाचित मी एक मुलगी असल्याचा हा फायदा असेल म्हणा, पण आयुष्यात एव्हढं निवांत कधी वाटलं नव्हतं. माहीत नाही, ही phase चांगली की वाईट. वाईट,कारण, कुठल्याच गोष्टीबद्दल इतकं निष्क्रिय असणं मला नवीनच आहे. पण Imagine, सकाळी संदीपला bye करायला धडपडत उठून, सोफ्यावर पडून राहीले आणि तो मला पांघरूण घालून, (मला उठायला नको म्हणून) माझा मोबाईल शेजारी ठेवून निघून गेला. :-) यासारखं सुखं कुठलं आणि ते आता अनुभवायचं नाही तर कधी? :-ड&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;(आज बरेच दिवसांनी मराठीत टाईप करायला पण जरा कष्टच पडले, पण तेव्हढं चालायचंच. हहाअहा :-) )&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-4086235378966781920?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/4086235378966781920/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=4086235378966781920' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/4086235378966781920'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/4086235378966781920'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2008/02/blog-post.html' title='मी सध्या काय करतेय?'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-1305155470187872025</id><published>2007-10-31T22:16:00.000-05:00</published><updated>2007-10-31T08:16:56.250-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघुकथा'/><title type='text'>श्री तशी(?) सौ</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;आरती रागारागाने घरी परतली, तिच्यामागून संदेशही.&lt;br /&gt;आरती तणतणत म्हणाली,"तुला सांगितलं होतं आज मला त्या खेळात भाग घ्यायचा आहे. दरवेळी तुझं हे आपलं असंच. काय बिघडलं असतं तुझं? बायकोसोबत कशात भाग घ्यायला नको. बाकी चार मित्र भेटले की काहीही खेळायला तयार."&lt;br /&gt;"अगं असं नाही. पण हे असले खेळ नुसते टाईमपास म्हणून असतात. तू ते जरा जास्तच मनावर घेतेस. मग जिंकलं तरी चार दिवस त्याच गोष्टीवर बोलणं आणि हरवल्यावर तर विचारायलाच नको. खायला मिळालं तरी नशीब मग.मागे एकदा रस्सीखेच मध्ये त्या काळेने मला हरवलं तर तू रोज मला खायला घालून नको करून सोडलंस. आता तूच सांग तो 'केव्हढा' आणि त्याच्यासमोर मी 'एव्हढासा' . तू काय मला चिरमुऱ्याचं पोतं बनवणार होतीस?"&lt;br /&gt;काळेचं नाव घेतल्यावर आरतीला तो प्रसंग आठवून हसू आलं. बिचारा संदेश, किती प्रयत्न करत होता दोर ओढण्याची. आणि त्याची झालेली धावपळ.&lt;br /&gt;आज झालं काय होतं? त्यांच्या सोसायटीचे स्नेहसंमेलन होतं. दर दोनेक महिन्यांत त्यांच्या सोसायटीतील लोक हे असले काही कार्यक्रम आयोजित करत. काहीवेळा चार लोकांत मिसळल्याबद्दल संदेशला आनंद व्हायचा तर आजच्या सारख्या काहीवेळा त्याच्या डोक्याला त्रासच जास्त व्हायचा.आज या संमेलनात, एक खेळ होता. काही जोडप्यांनी स्टेजवर यायचं.प्रत्येक व्यक्तीला एक प्रश्नावली देणार आणि प्रत्येकाची उत्तरे त्यांच्या साथीदाराने दिलेल्या उत्तरांशी पडताळून पाहायची. हा खेळ तसा 'घातक'च होता, म्हणजे जर तुम्ही दिलेली उत्तरे तुमच्या बायकोशी जुळली नाहीत की आली ना पंचाईत. मग काय घरात भांडणेच. 'तुला माझ्याबद्दल इतकंही माहीत नाही?','हेच ओळखलंस का तू मला इतक्या वर्षात?','तुझे माझ्याबद्दल काय विचार आहेत ते कळलं मला आज!' ,इ.इ. आता अशा खेळात भाग घेऊन भांडण होण्यापेक्षा भाग न घेतलेलाच बरा, असा सोप्पा विचार संदेशने केलेला. पण यावेळी खेळात भाग घेतला नाही म्हटल्यावर आरतीचा पारा अगदीच वर गेलेला. तिला सारखे आठवत होते, मागच्या वेळी ती शेजारची ज्योत्स्ना कशी मिरवत होती जिंकल्यावर.&lt;br /&gt;आरती म्हणाली,"घरी दोघं एकमेकांचं तोंड नाही का बघेनात, आमच्यासमोर नुसती 'प्रेमं' यांची.('प्रेमं' हा आरतीचा आवडता शब्द, रागात असतानाचा.) मग चिडचिड नाही होणार? तरी बरं आपलं लव्ह मॅरेज आहे म्हणून,नाहीतर अजून किती ऎकून घ्यायला लागलं असतं तिचं काय माहीत? "&lt;br /&gt;"अगं पण जाऊ दे ना आता. तू कशाला जास्त त्रास करून घेतेस", असं म्हणून संदेशने टि.व्ही. सुरू केला.&lt;br /&gt;ते पाहून आरतीला अजूनच राग आला. तिने शेवटी मनातल्या मनात ठरवलेच की पुढच्या वेळी आपण खेळात भाग घ्यायचाच आणि जिंकायचेच.दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या आरतीच्या डोक्यात तोच विचार आला. तिने ठरविले की संदेशला माझ्याबद्दल काय माहीत आहे, नाही ते नंतर बघू, निदान मी तरी सुरुवात करते. संदेश ऑफिसला जायची तयारी करत होता. बराच विचार करूनही आरतीला संदेशचा आवडता रंग काही आठवेना. तिने त्याला आवरून घरातून बाहेर पडताना पाहिलं आणि जाणवलं याला तर कुठलाही रंग चांगला दिसतो. तिने त्याला आजपर्यंत अनेक शर्ट भेट म्हणून दिले होते, पण त्याने एकदाही हा चांगला नाही, आवडला नाही म्हणून नाक मुरडलं नव्हतं. अर्थात त्याला तरी कुठे लक्षात आहे माझा आवडता रंग. ......माझा आवडता रंग???ह्म्म्म्म्म?? तिलाही आता आठवेना की तिला नक्की कुठला रंग आवडतो. तिच्या कपाटात तर एव्हढे कपडे होते. उलट एखाद्या रंगाची साडी नाहीये म्हणून तिने संदेशला ती घ्यायला लावली होती. आता आली ना पंचाईत. तात्पुरता तिने त्या प्रश्नाचा नाद सोडला आणि कामाला लागली.&lt;br /&gt;दोन दिवसात तिचा उत्साह थोडाफार ओसरला होता. संदेशला तर काय बरेच होते, असे स्फोटक विषय न निघतील तेच चांगले. तरीही त्याला मधून-मधून आरतीचे प्रश्न ऎकून शंका यायची की ही अजून त्या खेळाचा विचार करतेय की काय? तिने एकदा दोनदा त्याला विचारलं की 'तू आजकाल काही खेळायला जात नाहीस पूर्वीसारखा', 'तुला गाणं कुठलं आवडायचं रे?', 'तुझ्या नवीन बॉसचं नाव काय', इ.इ. तसे ते दोघं घरी आल्यावर गप्पा मारायचे की आज दिवसभरात काय काय झालं, पण लग्नाला ३-४ वर्षे झाल्यावर त्यातली उत्सुकता तशी जरा कमीच झालेली. तिला आधीचे, प्रेमात पडल्यावरचे, लग्नानंतरचे दिवस आठवले आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखं सगळं व्हावं, प्रेमाने रहावं असं वाटू लागलं आणि ती तसा प्रयत्नही करू लागली. त्याच्यातील बदल लक्षात घेता-घेता तिला हे ही जाणवलं की तिच्यामध्येही बरेच बदल झालेत.तिच्या आवडी-निवडी थोड्या बदलल्या आहेत. पूर्वी ती ज्या छोट्या गोष्टींमध्ये रस घ्यायची ते कमी झालंय, तर तिचा उतावळेपणाही संदेशसोबत राहून कमी झालाय. या सगळ्यात दोन महीने कधी उलटून गेले कळलंच नाही. तिच्या शेजारणीनेच तिला आठवण करून दिली, "मग काय यावेळी घेणार ना भाग कार्यक्रमात? भेटू मग उद्याच. "&lt;br /&gt;"हो, नक्की", आरती तिला म्हणाली, तर " आज संदेशशी बोलावंच लागेल. त्या खडूस जोत्स्नाने परत जाणून-बुजून आठवण करून दिलीय. सारखी खाजवून खरूज काढायची सवयच आहे तिला." असं मनातल्या मनात म्हणाली.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;रात्री झोपताना संदेशला सांगितल्यावर तो हसायला लागला.&lt;br /&gt;"अजून तुझ्या डोक्यातून ते खूळ गेलं नाही? तुला मी परत सांगतोय असल्या या खेळांनी का आपलं प्रेम किती आहे हे कळतं?" संदेश.&lt;br /&gt;"पण मला उद्या त्या जोत्स्नाला उत्तर द्यायचंय." आरती म्हणाली.&lt;br /&gt;"अगं तिला काही काम नाहीये. तू कशाला असल्या लोकांकडे लक्ष देतेस? आपण लहान आहोत का असले खेळ खेळायला?", संदेश.&lt;br /&gt;"जाऊ दे तुला नाही कळणार. किती वेळा सांगितलं मी की मला आवडतं असल्या गोष्टीत भाग घ्यायला. आणि अशीच आहे मी, लहान म्हण की अजून काही. त्यात काही बदल नाही होणार. " आरती जवळ जवळ रडतच बोलली. थोडा वेळ ती त्याच्याकडे न बघता पडून राहिली. त्याच्याकडून काहीच उत्तर येत नाहीये म्हटल्यावर तिने वळून पाहिलं तर संदेश चक्क गाढ झोपला होता. आता मात्र तिला अगदीच राहवेना. त्याला आत्ताच्या आत्ता हाक मारून उठवायची इच्छा होतं होती आणि हे सांगायची की 'मला एखादी गोष्ट करायची आहे तर मला साथ देण्यासाठी, माझं मन राखण्यासाठी का होईना करावीस ना? अगदी हा हट्ट आहे म्हणू, पण मग तू माझा नवरा आहेस म्हणूनच तुझ्याकडे हट्ट करतेय ना?'. पण यातलं काहीच न बोलता ती उठून बाहेरच्या खोलीत आली.&lt;br /&gt;आधीचे दिवस तिला आठवत होते जेव्हा संदेश, त्याची इच्छा असताना, नसतानाही तिच्याशी बोलायला मिळावं म्हणून तिच्यासोबत जात असे. तर अशा काही कार्यक्रमात मजा म्हणून भागही घेतला होता. त्या आठवणी काढता काढता तिला जरासं बरं वाटू लागलं आणि तिने ठरवलं की उद्याही आपण आधीसारखाच भाग घ्यायचा आणि आधीसारखीच मजाही करायची. मग तिने एक वही पेन घेतलं आणि गेल्या काही खेळांमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं काय असतील हे लिहायला घेतलं.&lt;br /&gt;१.आवडती भाजी:.....ह्म्म्म... तशी मी केलेली कुठलीही भाजी त्याला आवडतेच. :-) आता मीच चांगलं जेवण बनवते तर त्याला आवडणारच ना? की त्यालाच कटकट करायची सवय नाहीये?...जाऊ दे पुढचा प्रश्न बघू..&lt;br /&gt;२. आवडतं गाणं: कधी तरी म्हणाला होता मला 'मेरी दुनिया है तुझ मे कही....' पण आजकाल काय आवडतं माहीत नाही. तसंही मी जी गाणी लावते ती ऎकतोच ना तो?&lt;br /&gt;३. त्याच्या बॉसचं नाव: पिल्लई की काही तरी म्हणाला होता. मध्ये काही तरी म्हणत होता की नवीन साहेब येणार आहे म्हणून.गेल्या काही दिवसांत,या भांडणात त्याला विचारलंही नाही त्याचं काय झालं म्हणून.&lt;br /&gt;असा विचार करताना तिला कळलं की त्याचे जे गुण तिला आवडले होते ते अजूनही तसेच आहेत. तो तर अजिबातच बदलला नाहीये. त्याचा स्वभावच मुळी कधी कटकट न करणारा, आनंदी आणि दुसऱ्यांनाही त्रास न देणारा. आधीही त्याला जास्त उत्साह नसायचा असल्या गोष्टीत भाग घ्यायचा,मीच तर त्याला ओढून न्यायचे. तेव्हा उलट त्याचं असं स्वत:त आनंदी राहणं आवडायचं. मला जरा ऑफिसमध्ये काम जास्त झालं की मी किती त्रास देते घरी, हा मात्र काही न बोलता राहतो. आता तिला स्वत:वरच राग यायला लागला, त्याच्यावर चिडल्याबद्दल. त्याच्याबाबत त्या खेळातले प्रश्न विचारले तर मी काय उत्तर देणार? आणि त्याच्याविरुद्ध मी. मला कधी कुठला रंग आवडेल, तर कधी कुठला पदार्थ, तर कुठला सिनेमा याचा काही नेम नाही. माझ्या आवडी निवडी बदलत राहतात, तर तो तरी काय उत्तर देणार.बिचारा संदेश.....असाच काहीसा विचार करत आरती झोपून गेली.&lt;br /&gt;सकाळी तिला असं सोफ्यावर झोपलेलं पाहून संदेशला कळलं की बाईसाहेब रात्री नीट झोपलेल्या दिसत नाहीयेत. मग त्याला तिच्याजवळ पडलेलं वही-पेन दिसलं. त्याच्यावर तिने खरडलेल्या ओळी पाहून थोडंसं हसू आलं आणि तिच्या या बालिशपणावर प्रेमही. ती अशी उत्साही, अवखळ, बालिश होती म्हणून तर मला आवडली. आणि आता तिने बदलावं अशी मी तरी अपेक्षा का करावी. आरती म्हणत होती ते बरोबर होतं, तिच्या समाधानासाठी का होईना मी हो म्हणायला हवं होतं. आज सकाळी एकदम त्याच्या प्रेमालाही भरतं आलं होतं म्हणा ना. त्याला एक कविता आठवत होती,&lt;br /&gt;"तू आहेस तुझी, तुझ्या स्वप्नांची&lt;br /&gt;तू असतेस बऱ्याच&lt;br /&gt;वेळा तुझ्या कल्पनांची,&lt;br /&gt;तुझ्या भावनांची आणि&lt;br /&gt;केवळ तुझ्या कवितांची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सर्वांहूनही वेगळी असतेस&lt;br /&gt;तू तुझ्या अनेक प्रिय व्यक्तींची,&lt;br /&gt;त्यांच्यासोबतच्य़ा तुझ्या क्षणांची,&lt;br /&gt;हरवून गेलेल्या त्यांच्या काही आठवणींची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सर्वांचा खूप हेवा वाटतॊ,&lt;br /&gt;पण राग येत नाही,&lt;br /&gt;कारण तू 'त्यांचं' असणं हेच&lt;br /&gt;तुझं 'तू' पण आहे.&lt;br /&gt;प्रत्येकवेळी तुझ्या नव्या रूपांना पाहताना,&lt;br /&gt;मी मनापासून भुललो आहे. "&lt;br /&gt;सकाळी अगदी आयता चहा हातात मिळाल्यावर आरतीलाही हसू आलं होतं. गेली रात्री गेली, आजचा दिवस नवीन या उत्साहाने तीही सगळं विसरून कामाला लागली. सगळं आवरून घराबाहेर पडताना संदेश म्हणाला,"तुला एक सांगू आरती? मला असं वाटतं वयानुसार प्रत्येक माणसांत, त्याच्या आवडी निवडीत थोडाफार फरक होतंच असतो. हे असले प्रश्न माझ्या तुझ्यावरील प्रेमाचं मोजमाप करू शकत नाहीत. वयानुसार,बदललेल्या आवडी निवडींसहित आपल्या प्रेमाला कसं स्वीकारतॊ यातच खरी परीक्षा असते. आणि काहीही झालं तरी, कितीही वय झालं तरी तूच माझी ऐश्वर्या आणि तूच माझी आवडती भाजी ! खाऊ का तुला?" असं म्हणत त्याने तिला जवळ ओढून घेतलं आणि आरती प्रेमाने त्याच्या मिठीत विसावली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-1305155470187872025?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/1305155470187872025/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=1305155470187872025' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1305155470187872025'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1305155470187872025'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/10/blog-post_31.html' title='श्री तशी(?) सौ'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-6235711384197005595</id><published>2007-10-24T15:12:00.000-05:00</published><updated>2007-10-24T16:26:09.750-05:00</updated><title type='text'>मन वढाय वढाय...</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;ब्लॉग आणि तोही भर दुपारी ऑफिसमधे :-) बऱ्याच दिवसांनी अशी संधी मिळालीय. :-)) अर्थात त्याआधी मेल लिहिणे, चेक करणे, हा पेपर ,तो पेपर सगळं उघडून झालं.म्हटलं चला जरासं लिहूनही बघावं. खरंतर मी विचार करत होते की आता लिहीन....तर ते घरी गेल्यावरंच....पण त्याआधीच संधी मिळाली. तर त्याचं असं झालं.....एकाच कंटाळवाण्य़ा प्रोजेक्टवर काम करून मी बरीच कंटाळले. मधे मेघनाने एका पोस्ट मध्ये लिहिलं होतं तसं पळून जाण्यात काय मजा आहे, स्वत:ला प्रूव करूनच जायचं असा अट्टाहासही केला. आणि खरंच एकेका दिव्यातून पार पडत एक प्रोजेक्ट पूर्ण केलाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, वेळ आल्यास कुठलीही गोष्ट स्वत: अभ्यास करूनही पूर्ण करण्याचा आत्मविश्वास तर मिळालाच पण न कंटाळता काहीतरी क्रिएटिव्ह केल्याचा आनंदही.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;त्यात १०० वेळा 'Are you there?' असं विचारल्यावर एकदाच उत्तर देणारा , बग आहे हे माहीत असूनही तॊ शेवटपर्यंत न कळवणारा, आणि शेवटी त्याला सांगण्य़ापेक्षा स्वत:च मेलेलं बरं असा वाटणारा भारतातील एक टीममेंबर. कितीही वेळा प्रोजेक्टचं स्टेट्स सांगितल्यानंतरही मग याचं काय आणि त्याचं काय असं विचारून पिडणारां मॅनेजर, आणि सगळ्य़ा कटकटीतून बाहेर पडलेतर मग Time Sheet Defaulter म्हणून आलेला एखादा फालतू मेल...अशा सगळ्या दिव्यातुन पार पडत शेवटी काल डेमो पण पूर्ण झाला आणि आता जरा कुठे हुश्श होतंय असं वाटलं.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;हे सगळं होतं असतानाच एक गोष्ट जाणवली होती. एव्हढी मरमर करूनही मिळावी तितकी शाबासकी नाहीच...आणि ती कधी मिळणारही नाही हे कळलं तेव्हाच यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. तसं बरंच अवघड वाटत होतं, दोन वर्ष अगदी घर ,रोजचा येण्याजाण्याचा रस्ता काय, काहीच बदलावं लागलं नाही. अशा स्थिरतेकडून अस्थिरतेकडे जायला मन धजावत नव्हतं. पण प्रत्येक वेळी एक असा क्षण येतो ना तेव्हा वाटतं की बस्स...खूप झालं आता. सुदैवाने म्हणा तसा क्षण लवकरच आला आणि मग पावलं हळूहळू त्या मार्गाने वळू लागली. आता हो-नाही करत माझी रीलीज पक्की झाली, लवकरच माझ्या जागी येणाऱ्या माणसाची पण आयात झाली. मग काय, त्याला फक्त काय काय केलंय ते सांगायचं आणि सुटायचं. त्यातही १०-१२ documents वाचायला दिले की आपली अजून थोडी सुटका. गेले दीडेक आठवडा तेच करत आहे. :-) एक-दोन तास बडबड करायची, काही documents लिहून ठेवायची,इ.इ. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;खरं सांगायचं तर त्यातही मी जाणार म्हटल्यावर असं वाटलं की मी अचानक विरुद्ध गटात आलीय आणि माझ्यासोबत मॅनेजरबद्द्ल गॉसिपिंग करणारी मुलगी, मी काही issues अर्धवट तर टाकत नाही ना हे बघण्यासाठी एकदम दुसऱ्या गटात गेली. लोक कसे फिरतात ना? असो. इतके दिवस प्रोजेक्टवर काम केल्यावर सगळं दुसऱ्याच्या हातात देणंही अवघड जात होतं. वाटलं ही गोष्ट करताना आपल्याला किती कष्ट पडले होते, ती केली तेव्हा कसे प्रोब्लेम आले होते. :-) हे सगळं सोडून देणं जितकं सोप्पं वाटलं होतं तितकं नाहीये हे ही जाणवलं. असो, या सगळ्य़ांपेक्षा आता फक्त १५-२० दिवस राहिलेत घरी जाण्यासाठी हेच महत्वाचं वाटतंय आणि बाकी सगळं फालतू वाटत आहे. कुणाचं आपल्यावाचून अडणार आहे? आता घरी जाऊन हे करणार, ते करणार, अशी दिवास्वप्नं बघत आहे. :-) कधी कधी तर मी १५-२० दिवसांत घरी असेन या कल्पनेनंच काही काम सुचत नाही. असो... इतके दिवस सरले..हेही सरतील.... :-)) &lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;आता मात्र लिहीन ते.....घरी गेल्यावरच........&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-6235711384197005595?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/6235711384197005595/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=6235711384197005595' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/6235711384197005595'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/6235711384197005595'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/10/blog-post_24.html' title='मन वढाय वढाय...'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-1906159608754997566</id><published>2007-10-08T05:29:00.000-05:00</published><updated>2007-10-07T22:51:32.378-05:00</updated><title type='text'>दोन टोकं</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;तू आणि मी... किती वेगळे. म्हणजे दोन टोकं म्हणण्यासाठीही मध्ये काहीतरी हवं ना? मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलं की काय म्हणून आपण जवळ आलो असू? काहीतरी असायलाच हवं ना? त्याशिवाय का आपण भेटत राहिलो दर थोड्या दिवसांनतर, ते ही परत तोंडही पहायचं नाही असं ठरवून. हां, नाही म्हणायला मला एक वाटायचं, आपण दोघेही जरा वेडे होतोच. सुरुवातीला एकमेकांसाठी आणि नंतर..... ते सुरुवातीचे स्वप्नातले दिवस सोडले तर बाकी काय होतं सांग ना? आपल्या आवडी-निवडी, स्वभाव सगळंच वेगवेगळं होतं. तरीही किती विचित्र असतं ना माणसाचं मन? दरवेळी त्या मंतरलेल्या दिवसांच्या मागे मागे धावून पुन्हा तुझ्याकडे यायचे आणि तूही माझ्याकडे. मग थोडे दिवस पुन्हा तो खेळ, एका हव्या असलेल्या, हरवलेल्या स्वप्नाला नवीन जोमाने एकमेकांत शोधायचं. साहजिकच तीच भांडणं, तोच अपेक्षाभंग आणि तेच अजूनच दुखावलेलं मन. पुन्हा एकदा वेगळं होणं, थोड्या दिवसांनी हरवलेल्या स्वप्नांचा शोध घेत परत येण्यासाठी. तुला नंतर कळलंच असेल म्हणा, मला तुझ्या आधीच कळला हा खेळ. तेव्हापासून तर तुझी चिडचिड अजूनच वाढली माझा तटस्थपणा बघून.तुला काय त्रास होत असेल चांगलंच कळत होतं मला, पण मी तरी काय करणार होते? तुला समजावणं अवघड होतं रे, हे असं धावणं किती व्यर्थ आहे. पण मागच्यावेळी भेटले तेव्हा, तुझ्या डोळ्यांत तो शोध थांबलेला दिसला आणि किती बरं वाटलं, माझ्यासाठी नव्हे, तुझा त्रास, छळ अखेर संपला म्हणून. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पण खरं सांगू? त्या रात्री झोप लागली नाही मला. शेवटी दोन टोकं जोडणारा धागा तुटला होता.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-1906159608754997566?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/1906159608754997566/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=1906159608754997566' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1906159608754997566'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1906159608754997566'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/10/blog-post_08.html' title='दोन टोकं'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-3851900065482413721</id><published>2007-10-03T10:38:00.000-05:00</published><updated>2007-10-04T09:50:14.532-05:00</updated><title type='text'>जे जे उत्तम...</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;&lt;a href="http://marathisahitya.blogspot.com/2007/10/blog-post.html/"&gt;नंदनने&lt;/a&gt; टॅग केल्यावर जरा गडबडलेच होते. :-) हो, नुसत्या छान,सुंदर अशा प्रतिक्रिया देताना सोप्पं असतं पण जावे त्यांच्या वंशा..... असो. मी त्याच्या 'जे जे उत्तम' या उपक्रमाबद्दल बोलतेय. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;त्याच्या म्हणण्यानुसार....&lt;em&gt;"पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. "&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तर मी बराच बिचार केला की कुठला उतारा द्यावा बरं इथे.पण मला काही केल्या आठवेनाच एखादं पुस्तक आणि आठवलं तरी ते आता जवळ नसल्याने त्यातला उतारा देणं अवघडच होतं. विचार केला त्याला सांगाबं की 'मी जेव्हा भारतात परत जाईन ना, तेव्हा लिहिते,चालेल का?' :-) पण तेही योग्य वाटेना. तेव्हाच मला गेल्या काही दिवसांपूर्वी एका पुस्तकाची अर्धवट का होईना PDF फ़ाईल वाचायला मिळाली होती ती आठवली. ज्यादिवशी ती मिळाली तेव्हाच वाचून पूर्ण केली होती आणि त्यातलाच एक उतारा जो मला कित्येक दिवस अस्वस्थ करत राहिला.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-----------------------------------------------------------------&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;".......आप्पांना मृत्यू मोठा छान आला. ....डॉक्टर मला म्हणाले,"त्यांना आलेला ऍटॅक इतका जबरदस्त आहे की आम्ही कितीही प्रयत्न केला तरी आता ते त्यातून वाचणार नाहीत. सकाळपासून इतका वेळ राहिले ते केवळ त्यांच्या विलपॉवरवर. सगळ्या मुलांना भेटायची त्यांची इच्छा होती.असावी. ती आता पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत आता ते फार वेळा राहतीलसे". आणि तसंच झालं. दहा-पंधरा मिनिटांत आप्पानी प्राण सोडला. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;बिच्याऱ्या आईचा आजार मात्र साडेतीन-चार महिने रेंगाळला. तिला स्ट्रोक आला आणि अर्धांग लुळं पडलं. हळूहळू स्मृती, वाचा, भान सगळे जात चालले; आणि नेमके तिला नको असलेले परावलंबित्व आले. पैसा, मनुष्यबळ, काही कमी नव्हते.पण अपंग होऊन तिला जगायचे नव्हते आणि तेच नशिबी आले. ती आजारी पडताच आम्ही मुंबईला आणले.तिथे सगळी मुले, नातवंडे, लेकी, सुना-सगळीसगळी होती. त्या तीन-चार महिन्यांत आळीपाळीने तिच्या जवळ बसत होती. कामे वाटून घेऊन करत होती. तिऱ़्हाईताला पाहताना वाटावे, आई किती भाग्यवान! कुणी कमी पडून देत नाहीत. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळे कर्तव्यबुद्धीने, नाईलाजास्तव चालले आहे याची जाणीव मला अस्वस्थ करत होती, अद्याप करतेय. समजा, तिच्याऐवजी मी अशी आजारी असते, तर ती सारखी काहीतरी औषधोपचार, सेवासुश्रुषा, नवसायास करत राहिली असती. तिचा हा शेवटचा आणि खराखुरा एकमेव आजार. यापूर्वी, गेल्या इतक्या वर्षाच्या काळात ती कधी आजारी पडलीच नाही असे नाही. पण डॉक्टरपेक्षाही स्वत:चे औषधपाणी स्वत;च करत ती त्या अवस्थेतही घरकाम जमेल तसे करतच राही. ती अंथरूणात आराम करयेत आणि दुसरं कुणी तिची सेवासुश्रुषा करतंय असं दृष्य प्रयत्न करूनही माझ्या डोळ्यांपुढे येऊ शकत नाही. परावलंबित्व ही गोष्टच तिला न मानवणारी. आणि दुर्दैवाने नेमकी ही अवस्था मला पुरेपूर जाणवत होती, तरीही तिच्यासेवेला सगळे सोडून मी द्यावा तितका वेळ दिला नाही.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आई गेली. मुलेबाळे,नातवंडे,लेकीसुना, अगदी भरले घर होते, तरी तिच्या शेवटच्या क्षणाला ती एकटीच होती. ती तर गेली, चांगली म्हातारी होऊन गेली. मग आता त्याबद्दल लिहून मी दु:ख उकरून काढतेय,का? हे दु:खं नव्हे, हा वरचेवर होणारा मनाचा गोंधळ आहे. उलट्सुलट विचारांचा, भावनाम्चा गुंता आहे. तो सोडवता आला तर पहावा, त्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रत्न करावायासाठी हा सारा खटाटोप. या तिच्या आजाराच्या तीन-चार महिन्यांत, दोन-तीन दिवस, दोन-तीन दिवस असे सर्व मिळून फार तर पंधरा-वीस दिवस मी तिच्याजवळ असेन.उरलेल्या वेळात माझ्या सव्त:च्या व्यापातच गुंतले होते, घर संसार,प्रुफे, नव्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाची तयारी, आमच्या ट्रस्टच्या एका मोट्या व्यवहाराची कामे आणि त्यानिमित्त आवश्यक ती धावपळ, घरातले इतर किरकोळ आजार, अडचणी, वगैरे-वगैरे. पण हे सर्व चालू असताना आपण आईसाठी काही करू शकत नाही ही खंतही सतत होतीच. पण फक्त खंत नव्हती. या काळात पूर्वनियोजित कामांसाठी एक-दोन छोटे प्रवास झाले. बोरकरांच्या कवितावाचनाचे मुंबई-पुण्याचे पहिले दोन आनंत्रिंसाठीचे वगैरे मोठे कार्यक्रम झाले. अशा वेळी, या कार्यक्रमात काही अडथळा तर येणार नाही? ऎनवेळी, अगदी नेमक्या त्याच दिवशी तिचा आजार ही आमची अडचणही होऊन बसली होती आणि नेमक्या याच घटनेच्या मनाला अधिक यातना होत. आपण किती स्वार्थी, कृतघ्न,ढोंगी आहोत असे वाटे. ..."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;".....मी म्हणे लहानपणी लहानपणी फार अशक्त होते, वरचेवर काही ना काही होऊन आजारी पडे. सारखी किरकीर आणि रडणे चालू असे. माझ्या लहानपणी आईची स्वत:ची, चुलत दिराची, बरीच मुलेमाणसे घरात होती. स्वैपाकपाणी, आले-गेले, सर्वांचा अभ्यास करून घेणे, सणवार, एअव्हढ्या मोठ्या घर संसारात त्याकाळच्या गरजेनुसार पडणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या उचलून, पुन्हा आमचे आजार, जाग्रणे, म्हणजे तिला किती कष्ट पडले असतील! माझ्यापुरते तरी कृतद्न्यतेच्या भावनेने मी तिच्यासाठी काही करायला नको का?आता इतक्या उशिरा दुसरे काय करणार? ...."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#66ffff;"&gt;&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#66ffff;"&gt;&lt;strong&gt;पुस्तक - आहे मनोहर तरी&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#66ffff;"&gt;&lt;strong&gt;लेखिका - सुनिता देशपांडे&lt;/strong&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-------------------------------------------------------&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मी बऱ्यापैकी ब्लॉगवर पाहिलंय की कुणी यांना टॅग केलं नाहीये ना तरी चुकून चुकल्यास चु.भू.दे.घे.&lt;br /&gt;&lt;a href="http://asach-aapla.blogspot.com/"&gt;केतन&lt;/a&gt;(बरेच दिवसांत तुझं लिखाण वाचायला मिळालं नाहीये..यानिमित्ताने....)&lt;br /&gt;&lt;a href="http://amizone.blogspot.com/"&gt;अमित&lt;/a&gt;(तुझा 'पुस्तकांची मांदियाळि' मला खूप आवडला म्हणून हा खो.)&lt;br /&gt;&lt;a href="http://nileshgadre.blogspot.com/"&gt;कोहम&lt;/a&gt;(तुझाही वाढदिवसानंतर हा पहिला पोस्ट होईला ना?:-) या पोस्टमधे काय असेल याची उत्सुकता आहे.)&lt;/div&gt;&lt;a href="http://paarijaat1.blogspot.com/"&gt;स्वाती&lt;/a&gt;(तुझ्या अनेक सुंदर कवितांसारखी याचीही वाट पहात आहे.)&lt;br /&gt;&lt;a href="http://badbadi-snehal.blogspot.com/"&gt;बडबडी स्नेहल&lt;/a&gt;(तुझ्या आवेशपूर्ण लेखांसारखाच एखादा आवेशपूर्ण उताराही वाचायला मिळावा ही सदिच्छा.) &lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;p align="justify"&gt;-विद्या. &lt;/p&gt;&lt;p align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-3851900065482413721?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/3851900065482413721/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=3851900065482413721' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/3851900065482413721'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/3851900065482413721'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/10/blog-post.html' title='जे जे उत्तम...'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-852456216342611778</id><published>2007-09-25T11:40:00.000-05:00</published><updated>2007-09-25T11:49:11.578-05:00</updated><title type='text'>एक बरस बीत गया...</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;काहीतरी लिहायचं म्हणून......&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आता सगळ्य़ा Annevarsaries साजरी करण्याची सवयच झालीय. दिल चाहता है मध्ये नाही का तो एक नमुना आहे सोनाली बेंद्रेबरोबर. "यहां हम इस तारीख को,इतने बजे मिले थे...". तसं, जरा काही झालं की Annevarsary करा साजरी. पण तीही करण्यात जरा उशीरच झाला. मग काय? Belated Celebrations? Belated Wishes? I hate to do that. मला एक कळत नाही एखाद्याला दोन दिवसांनंतर 'हॅप्पी बर्थडे' असं म्हणून काय उपयोग? साजरा करण्याचा दिवस तर निघून गेलाय आणि नंतर तुम्ही त्याला शुभेच्छा दिल्यावर त्या माणसाने काय करावं? &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;असो, उशीरा का होईना याबद्दल मला काही तरी लिहायचंच होतं. कशाबद्दल? माझ्या ब्लॉग लिहिण्याला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल. :-) २० सप्टेंबरला,एक वर्षापूर्वी मी पहिला पोस्ट लिहिला. तेव्हा मी इतकी उत्साहात होते तरीही मला कमीत कमी दोन तास लागले असतील काही ओळी पूर्ण करायला. पण मी तेव्हा इतकी खूष होते की मला मराठीमध्ये काहीतरी लिहायला मिळेल. त्याचबरोबर मला बाकी लोकांचे ब्लॉग बघूनही इतकं आश्चर्य वाटत होतं. कसं लिहीत असतील हे लोकं एव्ह्ढं सगळं, तेही इतक्या छान भाषेत आणि इतक्या नियमितपणे. तशी थोडी भीतीही वाटली होती की आपल्याला कुठे लिहायला जमेल असं. पण माझ्या उत्साहापुढे बाकी सगळ्या गोष्टी फिक्या होत्या. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पहिले दोन-चार ब्लॉग लिहिले आणि मला एक गोष्ट जाणवली. मला जो काही मराठीचा अभिमान होता तो अगदी ढासळत होता. मला मराठीमध्ये विचारच करता येत नव्ह्ता. मला एक कळलं होतं, कित्येक वर्षात माझ्या मराठी बोलण्यात विशेष फरक पडला नसला तरी माझी विचार करण्याची प्रोसेस(परत इंग्लिश) इंग्लिश मधूनच होत होती. म्हणजे मला इंग्रजीमध्ये विचार करून त्याचं मराठीत भाषांतर करायला लागत होतं. मग त्यातही मराठी शब्द आठवण्याची मारामारी. मग बाकीचे ब्लॉग वाचताना हळूहळू 'याददाश्त वापस आ रही है'  असं झालं. :-) &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मी मराठीमध्ये विचार करायला लागले, काही लिहायची इच्छा होत असताना शब्द जरा वेगात डोक्यात येऊ लागले.पण अजून एक गोष्ट होती. विचार करताना मला असं वाटायचं की मला हे लिहायचंय, असं म्हणायचंय. प्रत्यक्षात लिहायला घेतल्यावर मात्र काय आणि कसं लिहायचंय हे कळायचं नाही किंवा लिहिल्यावर वाटायचं की अरे मला असं म्हणायचं नव्हतं, इ.इ. आता सवयीने हेही कळलंय की प्रत्यक्षात शब्दात मांडताना बरेचसे विचार स्पष्ट व्हायला लागतात आणि डोक्यातले गोंधळही जरा कमी होतात. बाकी माझ्या लिखाणातून हे संदर्भ निघतील ते वेगळेच. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;दुसरी गोष्ट म्हणजे, नियमितपणा. सुरुवातीचे काही दिवस मी रोजच विचार करायचे काय लिहायचं त्याबद्दल. तेव्हा अर्थात इतक्या वर्षाचं साठलेलं देखील होतं जे लिहायचं होतं, नंतर त्यातला उत्साह कमी झाला. मला वाटलं आता माझ्या आळसामुळे ही गोष्टही अशीच अर्धवट राहील की काय. पण प्रत्येक महिन्यात २-४ का होईना पोस्ट लिहिले गेले आणि आज मला बरं वाटतंय की, गेल्या दोनेक महिन्यांना वगळता बऱ्यापैकी नियमितपणे लिहिलं गेलं. आणि आता जरासं लिखाणाच्या विषयांबद्दलही. सुरुवातीला मला असं वाटलं होतं की मला प्रत्येक गोष्टीवर,सभोवतालाच्या घडणाऱ्या घटनांवर माझं असं मत असेल जे मला मांडायचंय. आता मला कळलंय की मला खास अशी काही वेगळी मत नाहीयेत मांडण्यासाठी. :-)) तरीही असाच एकदा डोक्यात विचार आला आणि एक लघुकथा(?)लिहिली आणि मग लिहीतच गेले, त्यात तथ्यं असो वा नसो. जरा बरं वाटलं काहीतरी वेगळं करायला लागल्यावर. थोड्या दिवसांत तेही कमी झालं कारण मी दुसऱ्याच व्यक्तीच्या दॄष्टीकोणातून हे सर्व बघतेय असं वाटलं. माझं 'मी' पण हरवलंय असं वाटलं. (अजून ते सापडलं नाहीये हे खरं, शोध चालू आहे.)  आधी खूप काही लिहिण्यासाठी धावणाऱ्या मला,'माझिया मना जरा थांब ना' असं म्हणावं लागत होतं, ते 'माझिया मना जरा धाव ना' असं म्हणायची वेळ आली. सर्वात वाईट मला कविता न करता येण्याचं वाटलं. जुन्या कविता वाचताना ती जुनी मी आता कुठेतरी हरवून गेलेय असं वाटलं. तो विचार करण्य़ातला हळवेपणा, नात्यांतला नाजूकपणा सर्व नाहीसे झालेत असं वाटलं. आणि दु:खं याचं की ते हरवत असताना मला कळलं देखील नाही. अचानक चार वर्षांनी ते जाणवून काही उपयोगही नाही. :-(( असो. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ब्लॉगमुळे अनेक लोक भेटले आणि आवडलेही. त्यांच्या लिखाणातून हरवलेले संदर्भही मिळाले. तसंच,लिहून झाल्यावर प्रतिकियांची उत्सुकताही. Something to look forward to....माझ्या नेहमीच्या चार चौकटीतल्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळाल्याचा आनंद आणि कित्येक वर्षात जे केलं नाही ते केल्याचं समाधान. हे सर्व माझ्यातले बदल मला लिहायचेच होते,म्हणून या पोस्टचा प्रपंच.....माहीत नाही की अजून किती दिवस हे सुरळीतपणे चालू शकेल पण 'एक बरस बीत गया'. असंच चालू रहावं म्हणून मी प्रयत्न नक्की करणार आहे. बघू कितपत जमतंय ते.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-852456216342611778?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/852456216342611778/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=852456216342611778' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/852456216342611778'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/852456216342611778'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/09/blog-post_25.html' title='एक बरस बीत गया...'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-7511007420135962439</id><published>2007-09-14T19:18:00.000-05:00</published><updated>2007-09-14T16:23:57.212-05:00</updated><title type='text'>आलीस का गौराई?</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;मी चौथीत होते तेव्हा पहिल्यांदा आईने मला एक दिवस दुपारीच घरी परत बोलावले. आपल्याला काय? सुट्टी मिळाल्याशी मतलब. :-) तर त्यादिवशी गौरी घरी आणायच्या होत्या. आईने मला आज उपवासच कर असं सांगितलं होतं, त्यामुळे जोरदार भूक लागली होती. पूजेची तयारी चालूच होती. आईने मग वेगवेगळ्या पाच प्रकारची फुले की पाने काहीतरी आणली होती, एका तांब्याला सजवून त्यात ती व्यवस्थित लावूनही ठेवली. मग सामानाच्या खोलीतून चार पत्र्याचे डबे काढले आणि त्यातल्या एकातून त्या दोघी बाहेर आल्या. अगदी अलगद आईने दोन मुखवटे एका ताटात ठेवले आणि त्यासोबत तो तांब्या पण.माझ्या हातात ते ताट देऊन आई म्हणाली,'हां आता आत ये, आधी उजवं पाऊल टाक. मग देवघर, स्वयंपाकघर, मग ओसरी असं करत मी जाईन तशी पाऊलं टाकत पुढे ये. ते ताट तसं बरंच जड होतं आणि त्यात ते नाजूक मुखवटे, त्यामुळे कसं बसं सांभाळत मी पहिलं पाऊल टाकलं. त्यावेळी पहिल्यांदा त्या गौरी माझ्यासोबत घरात आल्या. आईने मला सांगितलं होतं की पुढे काय करायचं आहे. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मी पहिलं पाऊल टाकल्यावर आईने प्रश्न विचारला,"आलीस का गौराई?" &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मी,"आले गं वाई".&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आई,"कशाच्या पावलाने?"&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मी,"सुखसमृद्धीच्या पावलाने". &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आई,"आलीस का गौराई?"&lt;br /&gt;मी,"आले गं वाई".&lt;br /&gt;आई,"कशाच्या पावलाने?"&lt;br /&gt;मी,"मुलाबाळांच्या पावलाने"....."धनधान्यांच्या पावलाने"....."सौभाग्याच्या पावलाने".....असं करत कुंकवाच्या पावलांनी मी घर फिरून आले होते. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;त्यानंतर आईने घाईघाइने शेपूची भाजी आणि भाकरी, लाह्या केल्या आणि नैवेद्य दाखवला. गौराया सासराहून माहेरी आल्या होत्या ना. त्यांना खाऊपिऊ घालायचे होते. नैवेद्य दाखविला आणि मी लगेचच जेवून घेतलं. :-) आणि हेच रुटीन पुढचे ८ वर्षें तरी चालू होतं.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;कुणी एखाद्याला विचारलं की तुला ऎश्वर्या राय आवडते का? तर तो उत्तर देताना म्हणतो की मला तिच्यापेक्षा सुश्मिता सेन जास्त आवडते. तसं गणेशोत्सव आवडतो का? तर माझं उत्तर असतं, हो मला तो दिवाळीपेक्षा जास्त आवडतो.(न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची सवयच आहे मला. :-)) ) एकूण काय, गणेशोत्सव हा माझा आवडता सण. आमच्या घरी गणपती पाच दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी गणपतीसाठी आरास करण्याची धावपळ, आधीच सिलेक्ट करून ठेवलेली मूर्ती घरी आल्यावर आरती वगैरे सर्वांकडे होतं तसंच. खरी मजा येते ती दुसऱ्या दिवशी सकाळपासून. गावात कुठेतरी सकाळी ५.३० च्या भोंग्याला गणपतीची गाणी सुरु होतात. माझं आवडतं गाणं म्हणजे,'गणराज रंगी नाचतो,नाचतो....'. त्या गाण्यांबरोबर दिवसाची सुरुवात होते. पुढचे दोन दिवस गणपतीची आरती आणि त्यासोबत अजून एक काम असतं ते म्हणजे, फराळाचे पदार्थ. गौरीच्या आरासेसाठी आई अनेक पदार्थ बनवते. त्याचा फोटो टाकतेच आहे मी खाली. तिसऱ्या दिवशी मी वर लिहिलंय तसं गौरीचं आगमन होतं. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;भाकरी-शेपूची भाजी,वरण भात असं जेवण झाल्यावर आई कामाला लागते. गौरींना बसवायचं,सजवायचं. आमच्या घरच्या गौरी उभ्या असतात. मग अडीच-तीन पुट उंचीच्या गौरी उभ्या करताना आई त्यांना सहावारी साडी कशी नेसवते हे पाहण्यासारखं असतं. मागच्या वेळी मी व्हिडीओ शूटींग घेण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अगदीच अमेरिकन व्हर्जन आहे सगळ्या गोष्टी करण्याचं. मग कॅमेरा सोडून मी नुसतं बघत बसले. साडी नेसलेल्या गौरी गणपतीच्या दोन्ही बाजूनी उभ्या राहिल्या की या सणाची खरी शोभा येते. मग यावेळच्या साड्य़ांमध्ये गौरी कशा दिसतात हे बोलण्यात, बघण्यातच जास्त मजा येते. तर हा झाला गौरींचा पहिला दिवस. दुसरा दिवस त्यांचा लाड करण्याचा. त्यादिवशी पुरण्पोळीचा नैवेद्य असतो. पोळ्यांचा स्वयंपाक होईपर्यंत आणी खाऊन झाल्यावर सगळे अगदी पेंगुळलेले असतात, पण मुख्य काम तर बाकीच असतं, सवाष्णींना हळदी-कुंकवासाठी आमंत्रण देण्याचं. रडत-खडत का होईना आम्हा बहिणींपैकी एक घराच्या एका बाजूला तर दुसरी दुसऱ्या बाजूला जाऊन सगळ्यांना आमंत्रण देऊन येतं असू. त्यातच एखादी आपलं काम पण करून घ्यायची. म्हणणार, आता बरीच कामं आहेत, त्यामुळे तुमच्या घरी सांगायला काही येता येणार नाही, तूच तुमच्या आईला पण सांग आमच्याकडे या म्हणून. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;सगळी आमंत्रणं देऊन आल्यानंतर मग घरी येऊन आमची नटण्यासाठी घाई असायची. मग साडी नेसायची की नाही, कुठली नेसायची, कोण हळदी-कुंकू लावणार, कोण अत्तर लावणार इ. आधीच ठरवून घ्यायचो. तोपर्यंत संध्याकाळ्चे पाच वाजलेले असायचे आणि आई अजून स्वत:च आवरते आहे तोवर बायका घरी यायला सुरुवात व्हायची. दादांचं त्यानंतर काही कामं नसायचं त्यामुळे ते आणि आजोबा अंगणात खुर्ची टाकून बसलेले असायचे. :-) आई म्हणायची की त्यादिवशी गौरींचं तेज काही औरचं असतं. आणि मलाही ते पटलंय. त्या नेहमीच्याच मुखवट्यांवर काही वेगळेच तेज वाटायचं. सगळ्या जणी कौतुकाने आरास, गौरींच्या साड्या, फराळाचे पदार्थ यांच्यावर गप्पा मारत संध्याकाळ भुर्रकन निघून जाते. रात्री कंटाळून झोपायला जाताना त्या दोघींकडे एकदाचं शेवटंचं बघणं अपरिहार्य असतं. जेवण झाल्यावर आई त्यांची 'दॄष्ट'ही काढते. :-) आणि हो आमचीही, आम्ही पण गौरायाच नाही का? :-) &lt;a href="http://1.bp.blogspot.com/_N031O3LJLM4/Rur5VOwg3jI/AAAAAAAAAAc/_V6KQUMVpaE/s1600-h/IMG_1114.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5110170870339395122" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_N031O3LJLM4/Rur5VOwg3jI/AAAAAAAAAAc/_V6KQUMVpaE/s320/IMG_1114.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पाचव्या दिवशी सकाळी आई मुखवटे उतरवून ठेवते आणि घर एकदम भकास वाटायला लागतं. संध्याकाळी आरती करून, त्यांब्यातील गौरी आणि गणपती विसर्जन होतं आणि एक प्रकारची उदासी मनात येते. खरंच आपल्या घरी कुणी पाहुणे आले होते आणि ते गेले आहेत असं वाटायला लागतं.मी १२वी नंतर गणपतीला घरी गेले पण गौरी घरी आणण्याचा मान तोपर्यंत माझ्या छोट्या बहिणीकडे गेला होता. :-( दोन वर्षांपूर्वीही मी घरी होते गणपतीला पण गावात जाऊन सर्वांना आमंत्रण द्यायला काही मी गेले नाही. अर्थात कित्येक घरात आज्या जाऊन काकूंची बढती सासूपदावर झाली असल्याने, नवीन सुनांनी तुम्ही कोण म्हटलं की बरं वाटत नाही ना. जे कोणी घरी आले त्यांना भेटले,बोलले आणि पूर्ण संध्याकाळ ते जुने दिवस आठवत राहले. ह्म्म्म... असो.तेव्हाचाच एक गौरी-गणपतीचा फोटो. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;चार दिवसांपूर्वी काही विशेष घडतंच नाहीये असं म्हणलं खरं पण आमच्या पार्क बटरफील्ड अपार्टमेंटमधे गेल्या २-४ दिवसांपासून धावपळ सुरु झाली आहे, गणपतीच्या स्वागताची? खासकरून GT च्या घरचा गणपती मागच्या वर्षी ज्या जोशात साजरा झाला त्यामुळे तर अजूनच. GT म्हणजे आमचे शेजारी. मागच्या वर्षी १० दिवस संध्याकाळी आम्ही जवळ-जवळ १५-२० लोक असायचॊ आरतीला त्यांच्या घरी. मग कुणी म्हणणार आज प्रसाद मी करते गं, तर कधी ५ आरत्या म्हणायच्या की ७ अशी डिस्क्शन्स पण व्हायची. खूप वर्षांनी असा गणेशोत्सव साजरा झाला होता. पण स्वत:च्या घरी मी काही केलं नव्हतं. का? माहीत नाही. या वर्षी मात्र मला सर्वांकडे पाहून जोर चढलाय. आज हरताळका आहेत. घरी गणपती बसवणार नाहीये पण पूजा,आरती करणं, मोदक वनवणं हे तरी करू शकते ना? :-) बघू कसा होतोय कार्यक्रम ते. जमलं तर लिहिनंच त्याबद्दल...तोपर्यंत...गणपती बाप्पा.....मोरया.....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-7511007420135962439?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/7511007420135962439/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=7511007420135962439' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/7511007420135962439'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/7511007420135962439'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/09/blog-post_14.html' title='आलीस का गौराई?'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_N031O3LJLM4/Rur5VOwg3jI/AAAAAAAAAAc/_V6KQUMVpaE/s72-c/IMG_1114.JPG' height='72' width='72'/><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-1315383386563872805</id><published>2007-09-11T17:21:00.000-05:00</published><updated>2007-09-11T17:22:36.230-05:00</updated><title type='text'>मग? अजून काय विशेष?</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;काही महिन्यांपूर्वी,मी जेव्हा बऱ्यापैकी नियमितपणे लिहित होते, एका ओळखीच्या माणसाने मला मेल केली होती,"छान लिहीतेस गं तू. मला माहीत नव्हतं. बाकी काय? आजकाल ऑफिसमध्ये बराच रिकामा वेळ दिसतोय, एव्हढं लिहायचं म्हणजे.." सॉलिड चिडचिड झाली होती माझी. त्याला कौतुक करायचं होतं की टोमणा मारायचा होता हे अजूनही माहीत नाही. :-) पण गेल्या काही दिवसांत कामाचा ताण खरंच वाढल्यामुळे लिहिणं जमलंच नाही, त्यामुळे 'त्या' मेलची आठवण झाली. :-) तसं नुसतं काम हेच काही कारण नाहीये, द्यायची म्हटलं तर बरीच आहेत, त्यापैकी एक म्हणजे 'कंटाळा'. सगळ्याच गोष्टींचा कंटाळा. घरात शेजारी पडलेली वस्तू उचलायचा कंटाळा, जेवण बनवायचा कंटाळा, उत्साहाने फिरायला जायचा कंटाळा, अगदी कुठली मोठी गोष्ट घडली तरी त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याचाही कंटाळा.... आणि बराच काही. असो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आजकाल कुणाशी बोलताना एका प्रश्नाची भीती वाटत राहते,"मग? अजून काय विशेष?" काय विशेष असणार कप्पाळ? दर दोन दिवसात काय विशेष होणार?&lt;br /&gt;तसं आजकाल काही विशेष घडतंही नाही म्हणा.आमचे दादा त्यांची डायरी लिहितात तसं,&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"आज सकाळी ८ ला उठले. आवरून ९.३० ला ऑफिसला पोचले. संध्याकाळी ६.३० ते ८ ला जिमला जाऊन आले. रात्री स्वयंपाक,जेवण, टिव्ही इ. उरकून लवकर झोपी गेले. " &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;बरं अगदीच ताणायचा म्हणला तर हे असं.....मी आज उशीरा उठले की लवकर, एखादा नवीन ड्रेस घातला. तो चांगला दिसला आणि कुणी compliments दिल्या तर (आजकाल तेही कमीच असतं म्हणा, :-) ) ऑफिसमध्ये एखादी मिटींग होती तिला (नेहमीप्रमाणे) उशीरच झाला, किंवा मॅनेजरने (नेहमीप्रमाणे) कशी कटकट केली, त्यानंतर घरी आल्यावरही जिमला जायचा कसा कंटाळा आला होता किंवा हिंमत करून गेलेच असेन तर अंग कसं दुखत आहे. मग आज कालची भाजी शिल्लक आहे की भाजी आणण्यापासून तयारी. बरं त्यातही रोज नवीन काय बनवणार. काही बनवलंच तर अजून २ मिनीटं ते कसं बनवलं यावर गप्पा.&lt;br /&gt;बस्स....झाला एक दिवस, एकच दिवस काय,महिना, वर्षं काय, अशीच म्हणायची. म्हणजे या सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं घडणं आवश्यक आहे लिहिण्यासाठी असं वाटलं.दोन आठवड्यांपूर्वी मग ओरलॅंडोला गेलो होतो. म्हटलं चला जरा ब्रेक मिळेल नेहमीच्या कामातून.तिथं गेल्यावर जाणवलं की हा ब्रेक वगैरे जो म्हणतात तो फक्त निमित्त आहे कामाची टाळाटाळ करायचं, मला कुणी महिन्याभराचा ब्रेक दिला तरी परत आल्यावर माझी तीच ती जुनी रोजीनिशी सुरु होईल. :-) असो. तर तिथे गेल्यावरही जी काही उत्सुकता जाणवायला हवी ती मला वाटली नाही. त्यात एक दिवस Sea World ला गेले होते, आता मला माशांबद्दल किती उत्सुकता असेल सांगायलाच नको. एखाद दुसरा माशांचा खेळ पाहिल्यावर होता तो उत्साह ही सरला. मग त्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर भटकणे, नासा,केनेडी स्पेस सेंटरला जाऊनही ठिकठाक वाटलं. माझ्या या असल्या निरस वर्णनात कुणाला रस असेल, अगदी मलाही नाहीये.पण त्या ट्रीपनंतर मला जे काही डोक्यात आलं ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न करून बघते जमतंय का.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;१. कुणाच्या डायरीबद्दल असं बोलणं बरं नव्हे पण दादांच्या २५ वर्षांच्या डायऱ्या केवळ चार ओळींच्या दिनक्रमात संपून गेल्या. मग मलाच काही तरी वेगळं हवं असण्याची इच्छा का, आणि ते मिळत असतानाही त्याला असमाधानाची झालर का? अगदी प्रत्येक emotion (भावना हा शब्द योग्य वाटला नाही म्हणून emotion) शब्दात टाकायची जबरदस्ती का? म्हणजे दादांनाही काही तीव्र विचार मनात आले असतील, पण त्याबद्दल लिहिलं नाही म्हणून त्यांची डायरी थांबली नाही, मग माझीच का? त्यांनाही अनेक संकटं आली पण तरीही त्यांची डायरी थांबली नाही, मग मलाच का प्रत्येक छोट्या गोष्टींचाही बाऊ करायची हौस? जरा कुठे खुट झालं की मला homesickness,sadness,nervousness, depression येतं. आणि मलाच त्यातून ब्रेक घ्यायची इच्छा का? एकदा मी घरी फोनवर बोलताना म्हटलं, मला खूप बोअर होतंय. आई तेव्हा जे म्हणाली ते मला अजूनही विसरता येत नाही. बरं ती ते अगदी सहजपणे म्हणाली होती, टोमणा म्हणून नव्हे. आई म्हणाली, "मघाशी पिंकीचा फोन आला होता, तीही म्हणे बोअर होतंय, आता तुला बोअर होतंय. आम्हालाच बोअर व्हायलाही वेळ नाहीये. उद्या कडधान्य साफ करून औषध लावून ठेवायचंय, परवा ते पिंकीला भेटायला जायचं म्हणताहेत, ....इ.इ." आणि विचार करताना मला खरंच असं जाणवलं की या दोघांनी कधीच मला कंटाळा आलाय,किंवा बोअर होतंय म्हणून सांगितलं नाहिये. मग सगळं व्यवस्थित चालू असतानाही मलाच का 'बोअर' होतं?&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;२. एकदा मी मावशीला फोन केला होता. म्हटलं काय चाललंय? मावशी म्हणे आईसक्रिम खातेय, येतेस का खायला? :-) तिच्या आवाजातही आईसक्रिम खाण्यातला आनंद जाणवत होता.माझी मावशीही पन्नाशीची असेल, म्हणजे हा निरागस आनंद काही वयासोबत कमी होत नाही हेही खरंच ना. एकीकडे मी छोट्या गोष्टींवर जास्तच विचार करतेय आणि त्याच्याविरुद्ध पूर्वी जसा एखाद्या लहानशा गोष्टीतून आनंद मिळायचा तो गमावतेय. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;३. बरं छोट्या जाऊ दे, काही मोठं झालं तरी मला कितीसा फरक पडतॊ? देशाची परिस्थिती कशी आणि राजकारण कसं आहे यावर बोलण्याचा माझा हक्कही नाहीये, पण व्यक्तिगत आयुष्यात तरी मला कशाने फारसा फरक पडतो? प्रमोशन मिळाल्याचा आनंदही एखादा दिवस टिकला असेल. तसंच या ट्रीपमध्येही. मला आधी वाटायचं लोक किती सही असतात, सगळीकडे फिरून घेतात, डिस्नेला जातात, नासाला भेट देतात, इकडे-तिकडे जातात. शिकागो डाउनटाऊनमध्ये पहिल्यांदा मी जेव्हा आले तेव्हा माझ्या अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले होते, आणि रात्री झोपल्यावरही डोळ्यासमोर प्रत्येक इमारत येत होती. पण त्याच्या तुलनेत आता मी बरीच स्थिरावलेय म्हणायचे. जसा आनंद तसंच दु:खं, थोड्यावेळासाठीचं. फारतर एखादा दिवस-अगदीच एखादा आठवडा, मग मी परत माझ्या साच्यात. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;४. या सगळ्यात एक चांगली गोष्टही कळाली, माझ्या जिवंतपणाचं एक लक्षणच म्हणा ना. ट्रीपला जायचं म्हणल्यावर कृष्णाला भेटणं तर नक्की होतंच. गेल्या अनेक वर्षात भल्याबुऱ्या प्रसंगात त्याने सोबत केली, पण आजकाल त्याच्याशीही बोलणं कमी झालं आहे. तरीही त्याला भेटायचंच होतं. त्याला सांगितलं की बाबा आम्ही तुझ्या राज्यात येतोय, भेटशील का आम्हाला? पण एक-दोन आठवड्यात त्याने सांगितलं की मला वीकेंडला काम असेल, त्यामुळे आपण भेटू शकतो, पण मी गाडी चालवून तिकडे येऊ शकत नाही. अजून एक चिडचिड. आता एव्हढ्या जवळ आलोय, तर दोन तास गाडी चालवायला काय जातं याचं? असा विचार करून तर वाटलं ,मी पण का जाऊ तिकडे मग? इतक्या आधी सांगूनही त्याने असं केलं, इ.इ. त्याच्याकडे जायला निघालो त्यावेळी पण मी चिडलेले नव्हते पण काही खूप आनंद पण नव्हता. पण....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;त्याच्या बिल्डींगच्या फाटकातून आत जाताना त्याचा तो दात काढलेला चेहरा दिसला आणि मला जाणवलं की ...काही नाती कधीच बदलत नाहीत....कितीही वर्षे,कितीही दूर रहा तुम्ही.....त्याला बारीक झालेला पाहून तर डोळ्यांतलं पाणी आवरणं अवघड झालं होतं. त्याच्याबरोबरचा अख्खा दिवस भुर्रकन उडून गेला.दुसऱ्या दिवशी भेटायचं असं ठरवूनही भेट झाली नाही आणि परतल्यावर ती रुखरुख लागून राहीली की नीट भेटच झाली नाही.....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;असो. अजूनही असेच काही मुद्दे असतील पण अजून तरी ते गुंत्यातून बाहेर पडले नाहीयेत.आता हे सगळं मुद्दे टाकून लिहायची काय गरज? पण ही विचारांची गुंतवळ एकदा सोडवायचीच होती. लिहायच्या आधी वाटत होतं की हे लिहायचंय, ते लिहायचंय,पण प्रत्यक्षात सुरुवात केल्यावर जाणवतं की मलाच माहीत नाहिये काय लिहायचंय ते आणि मग गाडी Reverse मध्ये जाऊन मला नक्की काय वाटतंय यावर येते. असं करत अनेकदा लिखाण अर्धवट टाकून दिलं. पण आज कदाचित थोडं फार तरी समजलंय असं वाटतंय. हम्म्म....आज तरी पोस्ट करून टाकते म्हणजे एक उत्तर राहील आज कुणी परत विचारलं की ....'मग? अजून काय विशेष?'...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-1315383386563872805?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/1315383386563872805/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=1315383386563872805' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1315383386563872805'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1315383386563872805'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/09/blog-post.html' title='मग? अजून काय विशेष?'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-4627657119494881323</id><published>2007-08-06T19:00:00.000-05:00</published><updated>2007-08-06T16:33:01.500-05:00</updated><title type='text'>आवडतं काम?</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;सोमवारी सकाळी ९ च्या आत ऑफीसमध्ये येऊन बसलेय. म्हटलं चला अजून एक प्रयत्न करून पहावा, तुझ्यासारखं बनण्याचा. का? त्याचं एक कारण थोडीच आहे, पण मी तुझं कौतुक कशाला करू. :-) असो. तर बरेच दिवस तुला सांगावं म्हणत होते, अरे, तुला तो 'रॉड फार्मर' आठवतोय ना? आठवेलच म्हणा, रोज १०० मेल करून तू त्याला नको करून सोडलं होतंस. तर तो किती खडूस आहे हे तुला माहीत आहेच. मी केलेली एखादी मेल किंवा मेसेज तो ढूंकूनही बघत नाही. अशा या रॉडने परवा चक्क तुझ्याबद्दल विचारलं आणि तुझं कौतुकही केलं. म्हणे, 'I liked that guy'. अरे? म्हणजे आम्ही कामे करणारे लोक काहीच नाही? बरं तू इथे असताना तरी तो कुठे नीट बोलायचा तुझ्याशी? आणि आता तू नसताना म्हणे,'I liked that guy'. असो. तर मुद्द्याचा भाग असा की तू असं काय बरं केलं होतंस या माणसाला पटवायला? :-(&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तुला वाटेल मी कामंच नाही करत तर मग असंच होणार ना? पण अरे मला वाटतं की हे कामंच किती बोअर आहे.मला ज्या technology वर काम करायचं ते तर आजतागायत मिळालं नाही. आणि इथल्या मॅनेजर बरोबर तर अजूनच त्रासदायक. त्यामुळे अगदी नको वाटतं बघ वेळेवर ऑफिसमध्ये यायला, काही काम मन लावून करायला. मी दिवसभर नुसताच टाईमपास करत बसते. मित्र-मैत्रिणींशी गप्पा, मेल, फोन, मोठा लंच ब्रेक इ. कामाबद्दल म्हणशील तर, तेही करते तसं बऱ्यापैकी, पण अगदीच शेवटच्या क्षणाला. जोपर्यंत गळ्याशी येत नाही तोपर्यंत आराम करते, मग थोडीफार धावपळ आणि I am done. तशा काही खूप तक्रारी नसतात माझ्याबद्दल(किंवा मला तरी असं वाटतं) तरीही दिवसाच्या शेवटी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आपण पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत असं वाटतं. तुला खरं सांगते, माझं आवडतं काम असतं तर मी नक्की मन लावून केलं असतं. (पण आजकाल तर असं वाटतं की आवडतं काम मिळालं तरी मला ते करायला जमेल की नाही माहीत नाही. बरं, या 'आवडत्या कामाची' व्याख्या तरी काय नक्की? माहीत नाही. Oracle, Java, की अजून काही? )&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मला सांग, तुला आवडायचं का इथलं काम, नाही ना? तरीही मग कसं केलंस तू ते? बघ ना, अगदी त्या कंटाळवाण्या मिटींग्स, MS Word आणि Excel मधले documents? किती नीरस काम आहे ते, पण तू ते केलंसच आणि ते ही इतकं व्यवस्थित.तुझे ते सर्व नीट ठेवलेले documents नसते तर माझं काय झालं असतं माहीत नाही. तू एव्ह्ढा मन लावून का काम करायचास ते मला आजपर्यंत कळलं नव्हतं. अरे, या अशा कंपन्यांमध्ये नुसते दिखाऊ कामे चालतात, कुणी खऱ्या कामाला किंमत देत नाही. तरीही तू करत राहिलास. म्हणजे 'कर्मण्येवाधिकारस्ये, मा फलेषु कदाचन' हे वचन अगदी रोज पाळत होतास की. मला वाटलं होतं की शेवटी काय झालं, तुला इथून गेल्यावरच तुला तुझं आवडतं काम मिळालं ना? तुझ्या कष्टांची योग्य ती किंमत मिळाली ना? पण...&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पण...त्यादिवशी रॉडने तुझं नाव घेतल्यावर कळलं की तुला तुझ्या कर्माचं फळ मिळतंच होतं, फक्त ते तुला माहीत नव्हतं आणि मलाही.... आवडतं काम असेल तर काय रे, ते तर सगळेच करतात, पण जे असेल ते काम मनापासून करणारे तुझ्यासारखे कमीच...होय ना? &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-4627657119494881323?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/4627657119494881323/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=4627657119494881323' title='29 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/4627657119494881323'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/4627657119494881323'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/08/blog-post_06.html' title='आवडतं काम?'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>29</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-1279334471575094915</id><published>2007-08-01T17:45:00.000-05:00</published><updated>2007-08-03T15:25:42.367-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघुकथा'/><title type='text'>निर्णय</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;डोळे पुसत पुसत मानसी घराबाहेर पडली. घरी तिचे बाबा अगदी रागारागाने लाल होऊन तिच्या आईशी बोलत होते. "बघितलंस ना, पुढे शिकवण्याचे परिणाम. म्हणे करू दे ना तिला कॉलेज, करु दे ना नोकरी. बघा आता बाप बोलत असताना समोर थांबायची पण शिस्त राहिली नाही यांच्यात. " आईला कळत नव्हतं की काय बोलावं. दोन्ही बाजूंनी तिलाच त्रास होत होता. आता ही पोरगी गाडीवर जाईल कुठेतरी रागारागात, नीट चालवेल, काय करेल काय माहीत. मानसीने गाडी जी मारली होती ती थेट अभीच्या घरी . दरवाजा अभीनेच उघडला. तिला असं तावातावाने आलेलं पाहून तोही जरा दचकलाच. ती काहीतरी बोलणार इतक्यात अभीची आई बाहेर आली. त्यांना पाहिल्यावर मात्र तिला जाणीव झाली की आपला चेहरा सगळेच भाव सांगतोय. मग आत येऊन तिने कसलंसं कामाचं कारण सांगून अभीला सोबतच घेऊनच त्यांच्या घराबाहेर पडली. अर्थात काय झालं असावं याची कल्पना अभीला होतीच. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;रडत रडतच मानसी त्याला विचारत होती, " अरे पण आपल्याला काही तरी निर्णय घ्यावाच लागेल ना?".&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;" हो गं, मान्य आहे मला. पण असा घाईत कुठलाही निर्णय घेऊन चालणार आहे का?"&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"घाई? कसली घाई? पाच वर्षे होऊन गेली आपल्या लग्नाला. याहून अधिक वेळ काय घेणार विचार करायला? तुला माझ्यावर, तुझ्यावर विश्वास नाहीये का?"&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"तसं नाही गं. पण आई-बाबांचा पाठिंबा असेल तर गोष्ट वेगळी असते. "&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;"मला मान्य आहे रे, पण असं किती दिवस चालणार? कधी ना कधी तरी हे सर्व ठरवावंच लागेल ना?".&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आता हा संवाद त्या दोघांचा कमीत कमी शंभर वेळा झाला असेल गेल्या काही महिन्यात.गेल्या काही दिवसांपासून दोघांच्याही घरी तणावाचं वातावरण होतं. मानसी-अभीच्या लग्नाला आता पाच वर्षे होऊन गेली. सुरुवातीचे काही वर्षे करीयर करायचं म्हणून त्यांनी कुटुंबनियोजनाचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतरही दोन अडीच वर्षं होऊन गेली.आता तर नातेवाईकच काय घरच्यांना, या दोघांनाही काळजी वाटू लागली होती. मग तपासण्या, औषधे, उपास-तापास, नवस सगळं करून झालं पण कशाचाही गुण येईना. थोड्याच दिवसांपूर्वी डॉक्टरनेही 'दत्तक' घेण्याचा उपाय सुचवला होता. मानसीला तर काही कळतच नव्हतं की अशा परिस्थितीत करावं काय? &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;पण जसजसे दिवस जाऊ लागले तिला अजूनच अस्वस्थ होऊ लागलं. तिला दत्तक घेऊन का होईना बाळ हवंच होतं. तर अभीच्या घरचेच काय, तिचे बाबाही अगदी याविरुद्ध होते. तसे त्यांनी तिला बरचसं स्वातंत्र्य दिलं होतं पण तिचे बाबा थोडे जुन्या विचारांचे होते पहिल्यापासूनच. त्यांच्या दृष्टीने समाज, जात वगैरे गोष्टींचा संसारावर बराचसा प्रभाव असतो. कुठलेही कार्य करताना आपल्या मित्रांची, नातेवाईकांची मान्यता असणे फारच गरजेचं होतं. दत्तक घेतलेलं मूल कुठलं असेल, कुणाचं असेल कसं असेल असे अनेक प्रश्न त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यामुळे तिने आपल्या मताबद्दल सांगितल्यावर घरी साम,दाम,दंड.भेद सगळे प्रयत्न झाले होते. प्रत्येक हिंदी सिनेमात दाखवतात तसे सीनही झाले होते.अगदी निरुपा राय पासून ते पॄथ्वीराज कपूरपर्यंत. त्याच्याही घरी सगळं काही सोपं नव्हतं. एकुलता एक मुलगा असा आई बाबांच्या विरोधात गेल्यावर त्यांना वाईट वाटणारच ना? त्यांनाही स्वत:च्या घराला वारस हवाच होता, तोही आपला,सख्खा. त्यालाही माहीत होतं की तोच त्यांचा आधार आहे तर मानसीला होणारा त्रासही त्याला समजत होता. तरीही त्याचा निर्णय काही पक्का होत नव्हता.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;भांडणं वाढतंच राहतील म्हणून मानसी आई-बाबांसोबत रहात होती थोडे दिवस. तिला वाटलं की वेळ दिल्यावर, एकटं असताना नीट विचार करायला अभीलाही मदत होईल. पण तीन महीने होऊन गेले तरी याचा काही निर्णय घेण्याचा निश्चय दिसत नव्हता.मानसीला अभीच्या अशा अधांतरी वागण्याने अजूनच त्रास होत होता. आता जेव्हढं काही हातात होतं ते सगळं करून झालं होतं, मग कशाची वाट बघत होता तो? की सगळे प्रश्न काळावर सोडले की झालं? तिला असं वाटलं की इतक्या वर्षात कधीच कसं जाणवलं नाही मला की हा असा कधी वागेल म्हणून? आजही नेहमीसारखाच तोच तो वाद घालून मानसी घरी आली होती. तिला आता भांडणाचाही कंटाळा आला होता.घरचा विरोध, नातेवाईकांचा कधीच नसलेला सपोर्ट आणि अभीच्या अशा वागण्याला कंटाळली होती ती. तिला निराशपणे घरी आलेलं पाहून आईचा जीव कासावीस झाला. तिचं दु:खं आईला नाहीतर कुणाला समजणार? तिच्या आईने आजपर्यंत तिला सगळ्याच बाबतीत पाठिंबा दिला, जिथे तिला स्वत:लाही माहीत नव्हतं की ती एखादी गोष्ट करू शकते की नाही तिथे आईने तिच्यावर विश्वास दाखविला होता. आज मानसीला असं हरलेलं पाहणं तिच्या आईला अवघड जात होतं.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;घरीयेईपर्यंत रोखलेला बांध आईच्या मिठीत आल्यावर मात्र मानसीला आवरता आला नाही. तिला हवं तसं रडू दिल्यावर तिच्या आईने तिला सांगितलं, "हे बघ मनू, मी तुला आजपर्यंत पाठिंबा देत आले आहे आणि यापुढेही देईन पण ज्याचा त्याचा निर्णय त्यानेच घ्यावा लागतो. तू विचार कर तुला काय हवंय/नकोय याचा आणि तू घेशील तो निर्णय योग्यच असेल याची मला खात्री आहे."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मानसी पुढच्यावेळी अभीला भेटली तेव्हा तिने त्याला सांगितलं," अभी मी निर्णय घेतेय. म्हणजे मला असं नको होतं की संसारात कुठलाही निर्णय असा कुणीही एकाने घ्यावा. पण आता मी घेतेय. मला मूल दत्तक घ्यायचंय आणि तुला ते पटत नसेल तर आपल्या दोघांनी सोबत रहाणं शक्य नाहीये. मी तुला,आपल्याला पुरेसा वेळ दिला होता विचार करायला आणि तू त्याचा काहीच उपयोग केला नाहीस. तुला सगळ्यांचाच विचार करायचा होता आणि प्रत्येकाला खूष ठेवायचं होतं. का? तर नाखूश माणसाचा रोष घ्यायची हिंमत नव्हती? हे बघ, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला निर्णय घ्यावेच लागतात. त्यातले सगळेच बरोबर असतील असं नाही आणि तुला खरं सांगते माझा हा ही निर्णय कदाचित चुकीचा असेल. पण तो माझा निर्णय असेल. त्याचे जे काही परिणाम असतील तेही भोगायची माझी तयारी आहे, पण ते परिणामही माझ्या निर्णयाचे असतील. त्यामुळे मला परिस्थितीला तोंड देताना, झगडताना वाईट वाटणार नाही की जेव्हा मला संधी होती तेव्हा मी काहीच केलं नाही. जेव्हा आपण काही न करता बघत राहतो ना तेव्हाच आपण दुसऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर आपलं नशीब सोपवतो. आणि मग दुसऱ्यांच्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतात. मला ते नकोय, म्हणूनच मी निर्णय घेतेय ! "&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-1279334471575094915?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/1279334471575094915/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=1279334471575094915' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1279334471575094915'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1279334471575094915'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/08/blog-post.html' title='निर्णय'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-3025882018427000173</id><published>2007-07-10T00:32:00.000-05:00</published><updated>2007-07-09T22:05:56.982-05:00</updated><title type='text'>माझं तुझ्यावर प्रेम आहेच...पण....</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;तू जाणार हे फायनल झालं तर. म्हणजे तू सगळ्यात पहिल्यांदा मलाच सांगितलं होतं आणि सांगायलाही हवं होतंच. शेवटी, आपण दोघे गेले वर्षभर एकाच प्रोजेक्टमध्ये राहिलो होतो आणि आनंदाने राहिलो होतो. आता तू असल्यावर मी काम कसली करतेय. :-) त्यामुळे माझं आरामातंच चाललं होतं. पण तुला जाणं गरजेचं होतं. महत्वाकांक्षा, करियरसारख्या गोष्टी होत्याच की विचार करायला. मग हो नाही करत, आज-उद्या करत शेवटचा दिवस आला. शुक्रवारी माझ्याकडेच सर्व वस्तू दिल्यास परत करायला. आणि हो, तू सर्वांचा निरोप घेत असतानाही मी सोबतच होते. मला फार कसंतरी वाटत होतं. वाटलं, रोज शेजारी बसायचो, जेवायला-बोलायला सोबत, अगदी त्या बोअरींग मिटींगमध्ये पण सोबत असायचो. वाटलं दिवसभर तुझ्याशिवाय रहायचं. आणि प्रत्येकजण तुला 'बाय' म्हणताना जणू मलाच एक प्रश्न विचारत होता नजरेनं की 'तुझं कसं होणार?'. मी अगदी मोठ्या तोंडाने सांगितलं की तुझ्या जागी येईल कुणीतरी लवकरच... पण 'तुझी जागा घेणं'?..... अवघड होतं.......आपण संध्याकाळी भेटूच हे माहीत असूनसुद्धा...सकाळपासून संध्याकाळपर्यंत भेटायचं नाही....? &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;सोमवार उजाडल्यावर डोक्यात पहिला विचार तोच आला. आज एकटंच ऑफिसला जायचं. सोमवार तसा नेहमीप्रमाणे कंटाळवाणाच होता. पण अगदी आकाश भरून वगैरे काही आलं नव्हतं.चक्क लखलखीत उन पडलं होतं. हवं तसं निवांत आवरून बाहेर पडले. कधीतरी स्वत:साठीच आवरून खूष होण्यातही मजा असते नाही? :-) वाटलं गाडीत बसून एकटंच जाताना तरी थोडं वाईट वाटेल. उलट आज आवडत्या जुन्या गाण्य़ांची सिडी उत्साहाने लावलई. तसा तुला मी कुठलीही गाणी लावली तरी फारसा फरक नाही पडायचा. पण आज एकटंच गाणी ऎकत जाण्यात वेगळंच सुख होतं. अगदी 'आपकी याद आती रही रातभर.....' गाणं ऎकतानाही गाण्याकडेच लक्ष होतं. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ऑफिसमध्ये गेल्यावर तुझ्या खुर्चीकडे नजर टाकायलाही उसंत मिळाली नाही की कामाचा भडीमार झाला. आधी वाटलं होतं की तू नाहीस म्हटल्यावर सगळी जबाबदारी माझ्यावरच...:-( काही चुकलं तर? पण अंगावर पडल्यावर माणूस आपोआप काम करतोच. मग उलट जरा बरंच वाटलं की चला ब़ऱ्याच दिवसांनी स्वत:चं डोकं लावलं कुठेतरी. त्यानंतर मग जरा गूगलवर गप्पा आणि मेल,इ. मी आधीही हे करायचेच, मी असं नाही म्हणणार की तू चौकीदारी करत असायचास. स्वत: जरा काम केल्यावर थोडा टाईमपास करायला बरं वाटतं होतं. I deserved it. :-) तुला माहीतेय, मला गूगलवर,मेलवरही सगळ्यांनी हाच प्रश्न विचारला,'कसं वाटतंय मग तुला आज? तो नाहीये तर एकटं वाटत असेल ना?'. त्यांना कसं सांगणार की मी काही अगदीच दु:खात नाहीये. लोकांना जे अपेक्षित होतं तेच उत्तर दिलं मी. काय करणार ना? &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;दुपारच्या जेवणासाठीही बदल म्हणून दुसऱ्या लोकांसोबत, दुसऱ्या विषयांवर बोलणं चांगलं वाटत होतं. जेवणानंतरचं आईसक्रिम खाताना जाणवलं की हे दुखं: वगैरे सगळं विसरायला होतं बघ...मला खायला दिलं की. :-)) गंमत म्हणजे ती मुलगी आहे ना, जिच्याशी माझं फारसं बोलणं होतं नाही बघ?आज तीही चक्क माझ्याशी बोलायला आली होती. तिने तुझ्याबद्दल विचारलं, मग जाता जाता म्हणालीही,' कधी कंटाळा आला तर ये माझ्याकडे गप्पा मारायला'.आपण लोकांबद्दल कसे ग्रह बनवून ठेवतो ना? आणि ते असे मोडले जातात, नकळतपणे. मला बरं वाटलं. त्यानंतर उरलेला दिवस पटकन निघून गेला.संध्याकाळी शेवटच्या अर्ध्यातासात मात्र मला राहवलं गेलं नाही. मी पटापट आपलं दुकान(संगणक) बंद करून बाहेर पडले. ट्रॅफिकमधून गर्दीतून माझी वाट काढताना' तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मै' चा इफेक्ट (नेहमीप्रमाणेच) जाणवल्याशिवाय राहिला नाही. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तुला दिवसभरानंतर पाहिल्यावर मला परत एकदा प्रेमात पडावसं वाटलं. :-) तुझा पहिला दिवस कसा गेला वगैरे ठीक आहे रे. पण मला मात्र विचारु नकोस. बाकीच्यांना खोटं सांगायला काही प्रॉब्लेम नाहीये. तुला खरं सांगितल्याशिवाय राहवणार नाही. सांगू? खरं सांगू? .....माझं तुझ्यावर प्रेम आहेच रे...पण....माझं माझ्यावरही खूप प्रेम आहे. :-) आणि एकांतात ते वाढतंच जातं. :-).....&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;p align="justify"&gt;-विद्या.&lt;/p&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-3025882018427000173?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/3025882018427000173/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=3025882018427000173' title='19 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/3025882018427000173'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/3025882018427000173'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/06/blog-post_18.html' title='माझं तुझ्यावर प्रेम आहेच...पण....'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>19</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-2911319941542856119</id><published>2007-06-25T04:02:00.000-05:00</published><updated>2007-06-25T02:09:32.164-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघुकथा'/><title type='text'>गोष्ट एका प्रेमाची</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;रात्रीचे ९ वाजले तरी स्वाती अजून ऑफिसमध्येच होती. एक काम केव्हापासून संपवायचे होते पण कितीही प्रयत्न केले तरी तिला प्रोग्रॅममधल्या चुका मिळत नव्हत्या. बरं ती सीनियर म्हणून ही असली किचकट कामे तिच्याकडेच यायची. नेहमीप्रमाणे त्यांच्या मॅनेजरने तिला गोड बोलून ते काम करायला पटवलंच होतं. रिलीज कर म्हटलं प्रोजेक्टमधून की कसा टाळतो....च्यामारी... ! तिने त्याला शिव्या देत अजून एकदा घड्याळाकडे बघितलं आणि परत डोकं स्क्रीनमध्ये खुपसलं. पण सकाळी ९ वाजल्यापासून चाललेलं तिचं डोकं आता काही साथ देईना.शेवटचा उपाय म्हणून ती चहा घेऊन आली. आज तिला सगळ्य़ांच गोष्टींची चीड येत होती, त्यात असला पाणचट मशीनचा चहा. चहा घेऊन जागेवर परत येताना तिला त्यांच्या टीममधला नवीन मेंबर अजूनही जागेवर बसलेला दिसला. काहीतरी वाचत बसला होता. त्याने तिला स्माईल दिलं आणि परत वाचायला लागला, तिच्या ओठांवर मात्र हसू येणं अवघडच होतं.तिने मनातल्या मनात म्हटलंही, 'यालाच द्याना काम, अशीही त्याला उशीरापर्यंत बसायची हौस दिसतेय'.&lt;br /&gt;ती खडाखडा काहीतरी टाईप करत असताना तिला मागून आवाज आला,"लाइन २२० मधला सिंटॅक्स चुकलाय".&lt;br /&gt;तिने दचकून मान वर करून पाहिलं, तोच तो नवीन पोरगा होता. त्याने अगदी आत्मविश्वासाने सांगितलं आणि काहीशा कुत्सितपणेही की 'असली फालतू चूक कळत नाही का' अशा आविर्भावाने. तिने पाहिलं तर खरंच २२० लाइनवर चूक होती. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही तिला आवडले नाहीत. 'तू बैस बारा तास काम करत म्हणजे कळेल डोक्याचा कसा भुगा होतो', असं मनातल्या मनात म्हणत तिने दुरुस्ती केली. मग त्याने तिची परवानगी घेऊन थोडेफार बदल करत प्रोग्रॅम चालू करून दिला. :-) चला कसं का होईना आपलं काम तर झालं ना म्हणून ती खूश झाली. तिने थॅंक्स म्हणण्यासाठी हात पुढे केला पण तिला त्याचं नावंच आठवेना......'हृषि'..... त्यानेच हसत सांगितलं. त्यानेच तिला विचारलं 'तुमचं जेवण नाही झालंय ना अजून?' मग ते दोघेही सोबतच खाली उतरले.जेवण झाल्यावर स्वातीला रिक्षा मिळेपर्यंत तो तिच्यासोबत चालतही राहिला. स्वातीला घरी परतताना जरासं बरं वाटलं.&lt;br /&gt;महिन्याभरात बरेचदा असं झालं.स्वातीला उशीर झाला की हृषि यायचाच तिच्यासोबत बसायला, बोलायला, जेवण करून मग घरी सोडायला.ते दोघं वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहायचे, तासनतास. कधी गाण्य़ांबद्दल, कामाबद्दल, घरच्यांबद्दल.....कधी स्वाती त्याला कामाबद्दल सल्ले देत असे तर कधी तो तिला नवीन टेक्नॉलॉजीवर सांगायचा. तिला त्याच्या बोलण्यात एक उत्साह जाणवायचा आणि तितकाच त्याचा निरागसपणाही. त्याचं मनमोकळं हसणं तिला आठवतं राहायचं तो नसतानाही. त्याचबरोबर तिला तो जरा आकडूही वाटायचा तर कधी तो त्याच्या बालिशपणाच तर नाही ना असं वाटून ती सोडूनही द्यायची. एकूण काय, तर तिला तो एक मित्र म्हणून फारच जवळचा वाटू लागला होता.&lt;br /&gt;एरवी मात्र त्यांचं फारसं बोलणं व्हायचं नाही. तो त्याच्या मित्रांसोबत तर ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत असायचे. कारणही तसंच होतं म्हणा. ती त्याच्याहून तीनेक वर्षांनी मोठी, त्यामुळे ती तिच्या आतापर्यंतच्या ग्रुपबरोबर तर तो त्याच्या.दुपारी आपापल्या ग्रुपमध्ये बसून जेवताना त्यांची नजरानजर मात्र व्हायची, तीच काय ती दिवसभराची त्यांची ओळख. तसा स्वातीच्या वाढदिवशी त्यांनी प्रयत्न केला होता तिच्या मित्र-मैत्रिणीत सामावण्याचा पण ते फारच विचित्र वाटत होतं. तो सर्वांसोवत बसल्यावर त्यांना जाणवलं की तो बाकी लोकांपेक्षा किती वेगळा आहे ते. पण माणूस एकदा प्रेमात पडायला लागला की नजर अजूनच भिरभिरी होते, एकमेकांचा शोध घ्यायला आतूर होते. मग नेहमीच्या वेळा सोडूनही ते भेटू लागले, कारणं काढून रात्री उशीरापर्यंत थांबू लागले.&lt;br /&gt;स्वातीने नम्रताला, तिच्या जवळच्या मैत्रिणीला सांगितलं होतं त्याच्याबद्दल.स्वाती त्याच्याबद्दल बोलताना एकदम उत्साहात असायची. पण नम्रताने तिला बरेचदा त्यांच्या वयाबद्दल आठवण करून दिली होती. स्वातीला आधी जरा दु:ख व्हायचं, पुढे काय करावं याचा विचार करत बसायची. त्याच्यासोबत असताना मात्र ती हे सर्व विसरून जायची. नंतर नंतर तिने त्याबद्दल विचार करणंच सोडून दिलं होतं. कविता करणं, फुले देणं यासारख्या कॉलेजमधल्या प्रेमाच्या कौतुकाच्या गोष्टी तो तिच्यासाठी करताना पाहून तिला हसू यायचं, तसंच त्याच्याबद्दल प्रेमही वाटायचं. तिला सगळ्यात जास्त हसू यायचं ते त्याच्या एका गोष्टीवर. स्वाती तशी खूप वर्षे बाहेर राहिलेली त्यामुळे बरीच धीट झालेली होती. त्याला मात्र तिला प्रत्येक ठिकाणी जपायचं असायचं. एकदा दोनदा तिने प्रयत्न केला समजावण्य़ाचा, तेव्हा त्याचा हिरमुसला चेहरा पाहून पुढे तिने ते बोलणं टाळलेलंच.&lt;br /&gt;त्यांचं प्रेम असं फुलताना २-३ महीने उलटले असतील. लोकांनीही आता त्यांच्याबद्दल बोलणं सोडून दिलं होतं. त्यांना काय बातमी जुनी झाली की नवीन बातमीच्या शोधात. असो. एकदा स्वाती सकाळी आली तशी गप्प गप्पच होती. तिच्या मैत्रिणीने विचारलेही की काय झाले म्हणून, पण स्वातीला माहीत होतं की तिने काही सांगितलं तर नेहमीप्रमाणे भाषण ऎकून घ्यावे लागेल. आज सकाळपासून हृषिही कुठे दिसला नव्हता. दुपारपर्यंत तिने प्रयत्न केला न बोलण्याचा, अगदीच राहवेना तेव्हा स्वातीने नम्रताकडे विषय काढला. "काल असंच माझं आणि हृषिचं बोलणं चाललं होतं पैशांच्या गुंतवणुकीबद्दल. बरेच दिवस झाले मी काही पैसे गुंतवायचा विचार करतेय. म्हटलं नक्की करायच्या त्याच्याशी बोलून घ्यावं. मी काही बोलायला लागले तर तो 'तुला काय कळतंय' असं काहीसं म्हणाला. मग मी ही चिडले आणि म्हटलं की याआधी माझं मीच करत होते सर्व ना? मुलगी असले म्हणून काय झालं मलाही वाचता येतं, विचार करता येतो आणि निर्णय घेता येतो. मग काय साहेबांना आला राग. हा मोठ्ठा फुगा फुगलाय. रात्रीपासून फोनच नाही उचलला. म्हटलं सकाळी भेटून निवांत बोलता येईल, तर आलाच नाहीये आज. मला उगाचच त्याच्यावर चिडले असं वाटतंय म्हणून सकाळपासून अस्वस्थ होते".&lt;br /&gt;एव्हढं सगळं बोलल्यावर काय नम्रताने नेहमीचा पावित्रा घेतला. "हे बघ स्वाती आता मी बोलले की तुला राग येतो नाहीतर मग तू लक्षंच देत नाहीस. अगं तुमच्या दोघांत हे वयाचं अंतर आहे म्हणून तर होतं हे सर्व. आता बघ, पूर्वीपासून मुलींचं लग्न त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलाशी करतात याचं काहीतरी कारण असेल ना.आता तो तुझ्यापेक्षा लहान आहे त्यामुळे तुझा अनुभव त्याच्यापेक्षा जास्त आहे तसेच तुझ्यात जास्त प्रगल्भताही आहे. याच जागी कुणी तुझ्याहून मोठा मुलगा असता तर कदाचित तू त्याचं ऎकलंही असतंस कारण त्याचा अनुभव तुझ्यापेक्षा जास्त असता आणि मग तुमचे वादही कमी झाले असते. मुख्य म्हणजे नवरा हा मोठा असल्यावर जसा त्याचा मान असतो तसा लहान असल्यावर राहील का? तसं पाहिलं तर मला हृषि अजूनही बालिश वाटतो. त्याचं वागणं,बोलणं,सर्वच. म्हणतात ना मुलगी ही वेलीसारखी असते, तिला एका भरभक्कम झाडाचा, खांद्याचाच आधार हवा आयुष्य काढायला. बघ अजूनही विचार कर. ही तर सुरुवात आहे, नंतर तुम्हालाच त्रास होईल".&lt;br /&gt;कधी ना कधी बोलणं गरजेचं होतं त्यामुळे स्वातीने आज नम्रताला समजावलं," मला मान्य आहे गं की तो माझ्यापेक्षा लहान आहे, पण किती थोडासाच ना? आज २४ चा आहे कधी ना कधी तरी तो ३० चा होईलच ना? कधी ना कधी त्यालाही असेच अनुभव येतंच राहतील ना, तो ही हळूहळू शिकेल ना सर्व आपल्यासारखंच? आयुष्यभर तरी तो लहान राहणार नाहीये ना? अगं मी माझ्या बाबांनाही विक्षिप्त वागलेलं पाहिलंय, एकेकाचा स्वभावधर्मच तो, कोण बदलणार तो? आता बाकी लोकांची जी लग्न होतात त्यांत काय भांडणं होत नाहीत? महत्चाचं काय असतं शेवटी, एकमेकांवरचं प्रेम आणि त्यातून एकमेकांना समजून घेण्याची इच्छा.जर तुम्हाला एकमेकांबद्दल, आपल्या मतांबद्दल, भावनांबद्दल आदर असेल तर मानापमानाचा मुद्दा येतोच कुठे. नवऱ्याच्या पाया पडलं म्हणून त्याला मान दिला एव्हढीच का व्याख्या त्याची? मला नाही वाटत असं. आणि समज तरीही तो माझ्याहून लहान राहिला आयुष्यभर तरी मी त्याचं झाड व्हायला तयार आहे. आहे तशी खंबीर मी. आता एव्हढं तर तू तुझ्या मैत्रिणीला ओळखतेस ना? मग?" नम्रता नुसतीच हसली.&lt;br /&gt;"बाकी राहता राहिली त्या गुंतवणुकीची गोष्ट. अगं हे पुरुष सगळे असेच आखडू तसेच काहीसे निरागसही. त्यांना वाटतं पैशाच्या व्यवहारात सगळं त्यांनाच कळतं. हे कळत नाही की वर्षानुवर्षे मिळेल त्या पैशात घर चालवण्याचं काम स्त्रीच करते. त्यांना जरासं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं की आपलं काम झालं. किती मोठा असो की लहान, जरा भाव दिला की लहान मुलासारखे खूश होतात.मला तरी त्यात काही मोठा प्रॉब्लेम वाटत नाहीये. आज बघ तो आल्यावर. ":-)&lt;br /&gt;दुपारी उशीरा आल्यावर रागारागाने काम करणाऱ्या हृषिला स्वातीने कसं पटवलं हे सांगायला नकॊ. स्वातीने गुंतवणूक, शेअर मार्केट यातलं आपलं अज्ञान पाजळलं होतं आणि माफीही मागितली होती. तो आज तिच्यासोबत बॅंकेत जाणार होता, तिची मदत करायला. :-)&lt;br /&gt;&lt;br /&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-2911319941542856119?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/2911319941542856119/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=2911319941542856119' title='13 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/2911319941542856119'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/2911319941542856119'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/06/blog-post_22.html' title='गोष्ट एका प्रेमाची'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>13</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-520508268597346964</id><published>2007-06-15T15:36:00.000-05:00</published><updated>2007-06-16T16:21:14.139-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>तुझ्यासोबत</title><content type='html'>कधीतरी पहाटे&lt;br /&gt;एखाद्या भयानक स्वप्नातून जाग यावी,&lt;br /&gt;आणि दचकून उठताना&lt;br /&gt;तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी,&lt;br /&gt;यासारखं सुख ते काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीतरी भांडताना&lt;br /&gt;एखादी गोष्ट तू नकळत बोलून द्यावी,&lt;br /&gt;आणि ती छॊटीशी जखम&lt;br /&gt;दिवसभर छळत रहावी,&lt;br /&gt;यासारखं दु:ख ते काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीतरी रविवारी&lt;br /&gt;सगळं घर पसरलेलं,&lt;br /&gt;आणि दुपार नुसतं पडून&lt;br /&gt;आळसात घालवावी,&lt;br /&gt;यासारखी मजा ती काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीतरी रडताना&lt;br /&gt;तू एखादं वाक्य टाकावं,&lt;br /&gt;आणि मी रडता रडता हसले&lt;br /&gt;की पटकन कवेत घ्यावं,&lt;br /&gt;यासारखा आधार तो काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीतरी लढताना&lt;br /&gt;सगळे माझ्या विरुद्ध,&lt;br /&gt;आणि तुझ्याकडे आशेने पाहिल्यावर&lt;br /&gt;एका नजरेतंच समर्थन मिळावं,&lt;br /&gt;यासारखं बळ ते काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीतरी चुकताना&lt;br /&gt;मला तू वेळोवेळी बजावावं,&lt;br /&gt;आणि तू सांगूनही मी चुकल्यावर&lt;br /&gt;पुन्हा एकदा समजून सांगावं,&lt;br /&gt;यासारखं प्रेम ते काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीतरी हसताना&lt;br /&gt;तुझ्या डोळ्यांत पहावं,&lt;br /&gt;आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं&lt;br /&gt;सार्थक झालं असं वाटावं,&lt;br /&gt;यासारखं समाधान ते काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;कधीतरी जगताना&lt;br /&gt;जुन्या आठवणींना जागवावं,&lt;br /&gt;आणि जे हवं ते सर्व तू दिलंस&lt;br /&gt;असं म्हणता यावं,&lt;br /&gt;यासारखं आयुष्य ते काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;-विद्या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-520508268597346964?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/520508268597346964/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=520508268597346964' title='11 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/520508268597346964'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/520508268597346964'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/06/blog-post_15.html' title='तुझ्यासोबत'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>11</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-3617785075176349798</id><published>2007-06-12T19:04:00.000-05:00</published><updated>2007-06-16T14:28:01.022-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>आठवतं तुला..?</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;ती म्हणाली,&lt;br /&gt;" आठवतं तुला...&lt;br /&gt;त्या अनोळखी रस्त्यांवरून&lt;br /&gt;तू माझ्याबरोबर यायचास&lt;br /&gt;मदत म्हणून..&lt;br /&gt;आज सारे रस्ते ओळखीचे झालेत&lt;br /&gt;म्हणून तू अनोळखी व्हावं&lt;br /&gt;असं थोडीच आहे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला रस्तेच हवे असते&lt;br /&gt;तर कसेही शोधले असते&lt;br /&gt;त्यासाठी कुणाच्या&lt;br /&gt;ओळखीची गरज नव्हती&lt;br /&gt;मला तुझी मदत नको,&lt;br /&gt;सोबत हवी होती..."&lt;br /&gt;&lt;br /&gt;तो उत्तरला,&lt;br /&gt;"आठवतं तुला .....&lt;br /&gt;तू दबकत चालत जायचीस&lt;br /&gt;त्या रस्त्यावरच्या फुलांना&lt;br /&gt;दुखवू नये म्हणून..&lt;br /&gt;तुझा क्षणिक स्पर्शही&lt;br /&gt;त्यांना पुरेसा झाला असता...&lt;br /&gt;माझ्या प्रेमाचं सार्थक करण्यासाठी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुला कधी समजलंच नाही&lt;br /&gt;ती मीच अंथरली होती...तुझ्यासाठी.&lt;br /&gt;ज्या स्वप्नांना तू अस्पर्श सोडून गेलीस&lt;br /&gt;आपली नाहीत समजून&lt;br /&gt;तुला कधी उमजलंच नाही&lt;br /&gt;ती फक्त तुझीच होती म्हणून...."&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-3617785075176349798?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/3617785075176349798/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=3617785075176349798' title='10 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/3617785075176349798'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/3617785075176349798'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/06/blog-post_12.html' title='आठवतं तुला..?'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>10</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-2168453848146179791</id><published>2007-06-04T15:41:00.000-05:00</published><updated>2007-06-04T16:33:03.433-05:00</updated><title type='text'>कॉफी</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;तुला आठवतंय, तू माझ्या डीपार्टमेंटच्या बाजूने जायचास मला दिसशील अशा हेतूने, अगदी शक्य तितक्या सावकाश आणि वेळ काढत. माझं लक्ष नसताना तुझा किती हिरमोड झाला असेल माहीत नाही. पण माझं अचानक लक्ष गेल्यावर तुझ्या ओठतलं हसू पटकन सांडायचं आणि माझ्या शेजारच्या त्या ढापण्या काकू टायपिंग सोडून माझ्याकडेच बघायच्या. पण तोपर्यंत मलाही हसू आवरता यायचं नाही आणि केव्हा एकद कॉफी मशिनकडे येतेय असं व्हायचं. सोबत बॉस असेल तर मग अवघडच. त्यांनाही दिसत असेल का रे माझं हसू? असू दे मेलं. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मग त्या मशिनजवळ पोचताना दोन-दोन पायऱ्या चढत यायचे. :-) आता ती कॉफी कशी होती माहीत नाही पण अख्ख्या जगाला आपल्याबद्दल माहीत असूनही नॉर्मल होऊन बोलणं अवघडच होतं नाही का? ते एकमेकांसारखे दिसणारे दोन कारकून, तुझे साहेब, तर कधी तुझ्याच डीपार्टमेंटचा एखादा वर्कर, सगळे फक्त 'काय साहेब?' म्हणून जायचे. त्यांचं ते मिश्कील हसू पाहून पळून जावंसं वाटायचं,but who cared? :-)ते कॉफीमशिन म्हणे महिन्या-दोन महिन्यात कधीतरी साफ करायचे म्हणे. कुणीतरी एकदा एक माशी तोंडात आली हे ही सांगितलेलं. But who cared? :-) माझ्या कंपनीतल्या शेवटच्या दिवशी आपण ५.३० ला तिथे भेटलो होतो, मला आठवतंय चांगलं. चार लोकांत अवघडलेपण आलेलं आणि एकटं भेटल्यावर केव्हा एकदा मिठीत येऊन रडेन असं झालेलं. हम्म्म्म्म्म...चार-पाच वर्षं झाली त्याला. होय ना?......&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तुला इथली कॉफी आवडते का रे? फार कडू असते, अगदी उलटी येईल इतकी कडू. दुपारी नाईलाज म्हणून किंवा सकाळी भुकेवर एक उपाय म्हणून घेते मी कधीतरी. तुला आवडली असती का रे अशी कडू कॉफी? माहीत नाही. :-( आज-काल तसं तुझ्याबद्दल काहीच माहीत नसतं मला म्हणा. असो. तर ही कॉफी ना, इतकी कडू असते. मग मी त्यात दूध ओतते बरचसं, पण तेही मेलं पातळ पाणी. तरीही ओततेच.कितीही प्रयत्न केले तरी रंग काही सुधारत नाही त्याचा. मग बाकी लोक एखादं पाकीट साखर घालत असतील तर मी ४-५ घालते. पण तरीही कडूच. :-( असो. सगळ्य़ाच गोष्टी हव्या तशा थोडीच मिळतात, फक्त कडवटपणा कमी करण्याचा प्रयत्न करता येतो इतकंच. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-2168453848146179791?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/2168453848146179791/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=2168453848146179791' title='12 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/2168453848146179791'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/2168453848146179791'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/06/blog-post.html' title='कॉफी'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>12</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-5236937647938636013</id><published>2007-05-21T23:36:00.000-05:00</published><updated>2007-05-22T00:41:20.350-05:00</updated><title type='text'>मी कुठे आहे?</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;मी जेव्हा हा ब्लोग लिहायला सुरुवात केली तेव्हा फक्त मनातले विचार कागदावर उतरवायचे हा एकच विचार होता. पूर्वी कविता करायचे, आजकाल तितके सुसंबद्ध किंवा तीव्र विचारही मनात येत नाहीत म्हणून डायरीसारखं काहीतरी लिहायचं होतं. पण गेल्या काही दिवसाच्या पोस्टस पहात होते, तेव्हा जाणवलं की एखादी कविता सोडली तर बऱ्याचशा छोट्या कथाच आहेत. मला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर, कधी सुचलेल्या कल्पनांवर काहीतरी लिहावसं वाटलं आणि ते किस्से मी कथेसारखे लिहीले. त्यांना कथा म्हणता येईल की नाही हे ही माहीत नाही.दोन दिवसांपासून वाटतंय की या कथांतूनही माझेच विचार येत असले तरी प्रत्यक्षात मी कुठेच नाही येत. दुसऱ्या व्यक्तीच्या जागी स्वत:ला ठेवून त्याच्यां मनातले विचार काय असतील हे स्वत:च अंदाज लावून लिहायचे. यात मी कुठे येते?  &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;कित्येक दिवसांत फक्त माझ्याबददल, माझ्या मनातलं काही लिहीलंच नाहीये असं वाटतंय. असं वाटतंय की कित्येक दिवसांत मी या ब्लोगवर कुठे नव्हतेच मुळी. अगदी आताही सुरुवात कुठून करायची, शेवट काय करायचा, असले काही तरी विचार डोक्यात येताहेत.  पण मला हे नकोय. I want to write about me, myself and my thoughts only ! मला मुक्त व्हायचंय या विचारातून, विचारांच्या साच्यातून. अगदी वाट्टेल तसं, वाट्टेल त्य विषयावर लिहायचंय. माझा एक मित्र म्हणालाही होता,"दुसऱ्यांना काय हवं ते नको लिहूस, तुला काय वाटतं ते लिही." आता कळतंय की तो काय म्हणत होता. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;काही दिवसांपूर्वी सोनू निगम, आशा भोसलेच्या Live Concert ची तिकीटे बुक केली होती.  मागच्या शुक्रवारी मग त्या कार्यक्रमाला गेले होते.तिथे डोक्यात खूप काही विचार येऊन गेले. ते लिहीतानाही उगाचच लिहीतेय असं वाटलं. मग परत खोडून लिहायला सुरुवात केलीय. बघू काही होतं का.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तिकीटे बुक करताना संदीपचं म्हणणं की हे असले कार्यक्रम काही कामाचेच नाहीत. इतक्या दुरून कोणी दिसत नाही त्यापेक्षा घरी राहून टी.व्ही. वर पहा तेच. पण हट्ट करून मी तिकीट काढलंच. नेहमीप्रमाणे उशीराच पोहचलो तिथे. अंधाऱ्या थिएटर मधून शोधत आपल्या जागी पोहचलो आणि सगळ्यात पहिली गोष्ट मला स्ट्राईक झाली ती की मला खरंच इथं मजा येणार आहे का? I was scared of that first thought, I had just entered the room and I wanted to get out of there. का? माहीत नाही. खूप सारे अनोळखी लोक दिसत होते. कदाचित दोन-अडीच हजार. आमचे शेजारी अजून पोहचले नव्ह्ते. तोपर्यंत कुठलीतरी लोकल मुलगी स्टेजवर येऊन गाणी म्हणूण गेली. तिच्या आवाजात 'क्रेझी किया रे' आणि 'बिडी जलयले' ही गाणी ऎकातना पळून जावसं वाटलं. बाजूचे लोक मस्त टाळ्या वाजवत होते, पण मला मात्र फार अस्वस्थ होत होतं. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;कोलेजनंतर बहुतेक हा असा पहिलाच कार्यक्रम मी अटेंड केलेला. अर्थात त्यालाही आता ६ वर्ष झाली पण मला खूप आठवअण येत होती सगळ्य़ांची. माझ्या मित्र-मैत्रिणींची आणि अशा भरलेल्या स्टेडीयमवर कुणीही भसाड्या आवाजात गायिलं तरी टाळ्या वाजवतं नाचण्याची. :-( It was a very odd and scary feeling. To suddenly miss someone whom you havent met in years and rarely talked to. आणि अजून एक भितीही मला वाटली. कदाचित हे असले कार्यक्रम मला त्या वयातच आवडत होते आणि आता नाही आवडत. Am I too old to enjoy these programs? अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या विचारांतूनही स्वत:ला रोखून ठेवत मी बसून राहीले,इकडे-तिकडे पहात, आमच्या शेजाऱ्यांची वाट पहात. तसं पाहीलं तर ते ही मला नवीनच होते. गेल्या महीन्याभराची तर ओळख आमची. तिकीटे सोबत काढली म्हणूण शेजारी बसत होतो, काही दिवसात जरा ओळख झाली होती, पण तरीही ते मित्र म्हणता येतील असे नाहीत. असं असूनही मी त्यांची वाट पहात होते. कदाचित या अशा कार्यक्रमात अनोळखी लोकांबरोबर असतानाच ओळखीची जास्त गरज वाटते. I was searching for someone,someone I knew. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आमचे शेजारी आता येऊन बसले होते, माझं लक्ष जरा स्टेजकडे लागलं. लवकरच कुनाल गांजावाला येऊन गाणी म्हणून गेला. त्याचं 'भीगे होंठ तेरे' ही जास्त मनापासून ऎकावंसं वाटलं नाही. त्यानंतर मात्र जे झालं तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणता येईल(आतातरी). She came, she sang and she won hearts of all those people in the stadium. आशा भोसले, लता मंगेशकर अशी नावं आपण रोज घेतो आणि ऎकतोही पण प्रत्यक्षात आशा भोसलेना पाहील्यावर उभं राहून अभिवादन केल्याशिवाय राहवलं नाही.  We all gave her a standing ovation. माझ्या अंगावर रोमांच उभे राहीले होते. पुढचा पाऊण तास मग भर्रकन गेला आणि मी रुळले. कैलाश खेरचा आवाज ऎकल्यावरही तीच feeling. रोमांचकारी !!! तसाच सोनू निगमही. प्रत्येक गाण्यामागच्या आठवणी जाग्या करत आणि नवीन तयार करत तो आला आणि निघूनही गेला. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;यासर्व प्रकारात मी बसून टाळ्या वाजवण्यापासून उभे राहून नाचण्यापर्यंत प्रगती केली होती. माझ्या शेजाऱ्यांसोबतही खूप मजा आली."चांगले आहेत बिचारे" ही additional note माझ्या मनाने करूनही घेतली.  मला याचा आनंद होता की एक प्रश्न तरी सुटला, माझं आरडा-ओरडा करण्याचं, सोनू निगमला पाहून 'हाय........' होण्याचं वय अजून गेलेलं नाही. कार्यक्रमाच्या शेवटी 'बरं झालं आलो, मस्त वाटलं एकदम' ही feeling घेऊन घरी गेले. माहित नाही की पुढच्या वेळी अशा कार्यक्रमात मला हे माझे शेजारी आठवतील की जुनेच मित्र-मैत्रिणी. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;'Is it going to be a LIVE Conert ever or just bunch Memories everytime?' &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-5236937647938636013?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/5236937647938636013/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=5236937647938636013' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/5236937647938636013'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/5236937647938636013'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/05/blog-post_21.html' title='मी कुठे आहे?'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-5068789025972922526</id><published>2007-05-20T22:34:00.000-05:00</published><updated>2007-05-20T20:21:48.295-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघुकथा'/><title type='text'>मत्सर</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;संध्याकाळी ७ वाजता आशिष कसाबसा घरी पोहोचला. आजचा दिवस तसा फारच गडबडीचा होता. सकाळपासून घरी फोन करायलाही वेळ मिळाला नव्हता, आरती किती रागात असेल हे सांगायची गरजच नव्हती. पण आशय ला तरी कुठे पाहिलं होतं त्याने सकाळपासून. घरातून निघाला तेव्हा तो झोपलेलाच होता. घाईघाईने घरी आलेल्या आशिषाला पाहून आशयने पळत पळत जाऊन पकडलं तर आरतीने एक रागीट कटाक्ष टाकला.&lt;br /&gt;"सकाळपासून उच्छाद मांडला आहे नुसता. जरा काही देत नाही म्हटलं तर भोकांड पसरून बसतो." आरती रागारागात म्हणाली.&lt;br /&gt;"जाऊ दे गं, त्याला काय समजतंय, त्याचं वय काय, आपलं काय?" ,आशिष.&lt;br /&gt;"हो, रडल्यावर सगळं मिळतं, आणि आपला बाबा आपले लाड करतो हे बरं कळतं त्याला? सकाळपासून काही खाल्लं नाहीये त्याने. मघापासून दूध देण्याचा प्रयत्न करतेय तेही पीत नाहीये. तूच भरव आता त्याला. मी जरा घर आवरते.", असं म्हणून आरती तिथून उठलीच.&lt;br /&gt;आशय बाबांच्या मांडीवर जाऊन बसला देखील होता. आशिषने दुधाची बाटली त्याच्या तोंडाला लावायचा प्रयत्न केला पण त्याने हातानेच ती दूर सारली.&lt;br /&gt;"बरं, नाही प्यायचं दूध? चला आपण खेळूया जरा. " मग बाप-लेक चेंडू घेऊन खेळू लागले.&lt;br /&gt;आशिष आणि आरतीच्या लग्नाला अडीच-तीन वर्षे झाली, तोपर्यंत तरी आयुष्य आरामात चालू होतं. पण आशयच्या जन्मानंतर मात्र त्यांच्या संथपणे चाललेल्या आयुष्यात धावपळ सुरू झाली होतं. सगळं कसं त्याला केंद्रबिंदू ठेवूनच आरेखलं जात होतं. पण एक होतं आशयला आधीपासूनच बाबाचा फार लळा. संध्याकाळी बाबा घरी आला की स्वारी खुललीच म्हणायची एकदम. प्रत्येक दिवस जणू त्यांच्यासाठी नवीन असायचा. आरती दिवसभरांतल्या बाळाने नवीन शिकलेल्या गोष्टी आशिशला सांगायची. दिवस कसे भुर्रकन उडून चालले होते.आशयचं वय आता साधारण दीड वर्ष झालं होतं आणि त्याच्या वयानुसार त्याची प्रगतीही चालूच होती. आजकाल त्याला रडण्याचे फायदे कळले होते. :-) जरा काही मनासारखं झालं नाही की तो भोकांड पसरायचा. बरं आशिष ऑफिसातून परत येईपर्यंत आरती त्याचं, घरचं करेपर्यंत थकून जायची त्यात असा आशयचा वाढता हट्टीपणा !&lt;br /&gt;तासभर झाला तरी आशयची खायची काही चिन्हे दिसेनात.आशिषला तिने आता खेळ थांबवायला सांगितले आणि वरण-भात मिसळून आणला. आई समोर दिसल्यावर आशय परत पळून बाबांकडे गेला. आशिषलाच मग गप्पा मारायला समोर बसवून ती आशयला एकेक घास भरवू लागली, पण आज आईचे ऎकायचेच नाही असे त्याने बहुतेक ठरविले होते. आरतीचे तो ऎकत नाहीये म्हटल्यावर आशिशने त्याला आपल्याकडे घेऊन काही बाही गप्पा मारत सगळा भात संपवून टाकला आणि त्याला झोपवलेही. रात्रीच्या जेवणात आरतीचे मुळीच लक्ष नव्हते. आशय जेवून झोपूनही गेला तरी तिची एव्हढी का चिडचिड होते हे आशिषला काही कळत नव्हतं. कसंबसं आवरून अंथरुणावर पडल्यावर आरतीला आपले अश्रू आवरता आले नाहीत.&lt;br /&gt;आशयला बाबाचा लळा आहे हे तर तिला माहीतच होतं पण आज काल तो तिचं काहीच ऎकत नाही हे तिला फारच टोचत होतं. माझ्या हातून खायला नकॊ, बाबा सोबत असेल तर माझ्याकडे यायला नको की माझ्याशी लाडाने खेलायला नको.बरं आपलंच पोर ते, आणि तेही इवलुसं. त्याला काय कळणार आपल्याला काय वाटतं ते. त्याच्यावर रागावून काय उपयोग? आशिशला काही बोलावं तरी काय? की आपल्याच मुलासाठी मी तुझ्याशी स्पर्धा करतेय? त्याला आपले बाबा प्रिय आहेत म्हणून त्याच्यावर चिडतेय? बरं या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं असाही प्रयत्न केला. पण तिला हेही वाटत होतं की तो लहान असतानाच ही अवस्था, आपल्याला आयुष्य सोबत काढायचं आहे. जर हे असं वाढतंच गेलं तर आपण सहन करू शकू का? आज आशयला काही कळत नाही असं तरी म्हणता येतंय. उद्या तो समजून-सावरूनही आईकडे दुर्लक्ष करू लागला तर? मला सहन होईल का? या सर्व विचारात तिला उशीरा कधीतरी झोप लागली.&lt;br /&gt;दुसऱ्या दिवशी झोपलेल्या आशयच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताना तिला वाटलं कसं रागावू शकतो या निरागस पिलावर? रात्रीचे विचार मागे सोडून तिने एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात करायचं ठरवलं.आज आशयला अजिबात रडू द्यायचं नाही, त्याला अजिबात रागावायचं नाही. मग दिवसभर त्यांनी दोघांनी खूप मजा केली. खूप खेळ खेळले, बाहेर भटकूनही आले. इतरवेळी आरती आशयला घेऊन बसायची, त्याला छोट्या-छोट्य़ा गोष्टी शिकवायची, कधी तो लक्ष देत नसला तरी एखादे गाणे त्याला सारखे ऎकवत राहायची. तर कधी तो एखाद्या वस्तूला हात लावताना 'नको' म्हणून सांगत राहायची की ज्यामुळे त्याला कळेल तरी की त्याला हात लावायचा नाही किंवा ती खायची वस्तू नाहीये ते. पण आज यातलं काहीच तिने केलं नव्हतं.&lt;br /&gt;वरवर जरी हे सर्व ठीक वाटत असलं तरी आरतीला मनातून हे काही पटत नव्हतं.अगदीच राहवेन म्हणून ती संध्याकाळी आशयला घेऊन तिच्या आईकडे गेली. थोडा वेळ गप्पा झाल्यावर तिने मुद्द्याला हात घातला. तिचं बोलणं ऎकून आई हसूच लागली. आशिष आपल्या बोलण्याला हसतॊ हे तिला माहीत होतं पण आईलाही हसताना पाहून तिची अजूनच चिडचिड झाली.&lt;br /&gt;मग शेवटी आईने तिला समजावलं, "अगं वेडे, मत्सर हा तर माणसाचा स्वभावधर्मच आहे. अगदी तू नाही का तुझ्या दादाला मी जवळ घेतलं की रागवायचीस. तुला वाटायचं की माझं त्याच्यावर जास्त प्रेम आहे.तेव्हा तू बाबांकडे तक्रार घेऊन जायचीस. लग्नानंतर घरातून बाहेर गेल्यावर तुला कळलंच ना की आम्ही दोघंही तुझ्यावर किती प्रेम करतो ते? "&lt;br /&gt;"अगं पण आशय एकुलता एक आहे आणि आताशी तर दीड वर्षाचाच आहे. त्याला वळण तर लावायलाच हवं ना? आतापासूनच मला हे असं दुसरेपण मिळतं आपल्याच मुलाकडून. बरं आशिषला तरी काय बोलणार? तो त्याच्याकडून प्रयत्न करतोच. भाऊ-बहीण किंवा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यात मत्सर असतो हे मला मान्य आहे पण मला याचं वाईट वाटतंय की आपल्याच मुलासाठी स्वतः:च्याच नवऱ्याशी स्पर्धा करावीशी वाटावी हा कुठला स्वभावधर्म?" आरती कळवळून म्हणाली.&lt;br /&gt;"हे बघ, तुला जे वाटतं ते काही चूक आहे असं मी म्हणणार नाही. आणि त्यात स्वतः:ला अपराधी वाटण्यासारखंही काही नाहीये. आशयला बाबांसारखी आईही प्रिय वाटावी म्हणून तू त्याला हवं ते करू देणार आहेस का? नाही ना? तुला काय वाटतंय माझ्यासाठी हे सर्व सोपं होतं का? तुम्ही झालात तेव्हा मीही अशीच एक सर्वसामान्य स्त्री होते. पण मग 'आई' झाले. माणसाला स्वभाव बदलणं किती तरी अवघड असतं, तेच तर एक आई करते. म्हणून 'पालक' होणं सोपं असतं, 'आई' होणं अवघड.आपल्या मुलासाठी, त्याच्या भल्यासाठी त्याचाच राग स्वीकारण्याचा जुगार आईला खेळावाच लागतो. आज तुला वाटतंय की ही तर सुरुवात आहे, अजून आयुष्य जायचंय. तुझं म्हणणं बरोबर आहे. ही तर सुरुवात आहे तुझ्या 'आई' होण्याची.त्याच्या परीक्षा रोज वेगवेगळ्या असतात, त्या देत राहणं आणि पास होण्याचा प्रयत्न करणं इतकंच आपल्या हातात असतं. आज तुला तुझ्या या मत्सरावर मात करून योग्य तेच करायची परीक्षा द्यायची आहे.आणि तू पास होशीलच याची मला खात्री आहे. "&lt;br /&gt;मनावरचं मणांचं ओझं उतरवून आरती घरी आली होती !&lt;br /&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-5068789025972922526?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/5068789025972922526/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=5068789025972922526' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/5068789025972922526'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/5068789025972922526'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/05/blog-post_18.html' title='मत्सर'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-4057314922472067258</id><published>2007-05-11T04:07:00.000-05:00</published><updated>2007-05-11T02:13:51.513-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघुकथा'/><title type='text'>अल्टर+कंट्रॊल-डीलीट</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;मे महिन्याचे काही दिवस सुट्टी घेऊन नितीन घरी आलेला. मस्त उशीरा उठायचे, आईच्या हातचे जेवण,दुपारची झोप, संध्याकाळचा चहा, जुन्या मित्रांशी कट्ट्यावरच्या गप्पा आणि रात्रीच्या जेवणानंतरचे पान........ :-) मला तर कल्पनेनेच स्वर्गात पोचल्यासारखे वाटतंय. पण नितीनला मात्र मोठी सुट्टी घेऊन घरी राहायचं नव्हतं. तसे त्याला सुट्टी मिळणे अवघड नव्हते पण कित्येक दिवसांपासून टाळलेला विषय त्याला यावेळी टाळता आला नव्हता. लग्नाचं वय उलटून १-२ वर्षे होऊनही गेली होती. नितीनला मात्र कुठली मुलगी पसंत पडत नव्हती. आता त्याच्या म्हणण्यानुसार आजकाल या इंजिनियर मुलांना त्यांच्याच क्षेत्रातली मुलगी हवी असते. त्यामुळे त्याला त्यांच्यासारख्या छोट्या गावातली मुलगी त्याला नकॊ होती तर शहरातली कुठली मुलगी त्याच्या गावी राहणाऱ्या आई-बाबांना पसंत नव्हती. तर असा हा तिढा कित्येक वर्षे सुटत नव्हता. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;त्याचं म्हणणं मी एखादी कामाची गोष्ट बोललो तर बायकोला समजली पाहिजे ना? कामाची वेळही पक्की नसते, मग कधी परदेशी जावं लागतं, इ. त्याच्या म्हणण्यानुसार दोघंही एकाच क्षेत्रातले असले की समजून घ्यायला सोपं असतं. त्याला वाटे की इथे कोणाला काही समजत नाही आपलं म्हणणं. इथल्या लोकांत तो त्यालाच वेगळा वाटायचा. तर त्याच्या आई-बाबांचं म्हणणं असं की,"अरे आपली राहणी वेगळी, शहरातली वेगळी.सण-वार, नातेवाईक,घरंच सगळं करणारी मुलगी हवी ना?" त्यावर चुकून तो असंही म्हणाला की," तिला कुठे तुमच्या सोबत रोज राहायचं आहे. तुम्ही असंही घर सोडत नाही." हे मात्र आईला फारच लागलं आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून शेवटी एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष लावूच म्हणून ४ आठवड्यांची सुट्टई घेऊन तो घरी आला होता. रोज मग जवळच्या किंवा जरा दूरच्या गावांत जाऊन मुली पाहणे, कधी मुलींचे आई-बाबा मुलाचं घर पाहायला येणे असा काहीसा कार्यक्रम होणार होता. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;कित्येक वर्षात तो निवांत असा घरी राहिलाच नव्हता.शिक्षण,नोकरीसाठीची धावपळ यात दिवाळीला, गणपतीला जमेल तसं २-४ दिवस राहायचं, त्यातही निम्मा वेळ झोपण्यात, टी.व्ही. पाहण्यात जायचा. उरलेल्या वेळात आपल्या मुंबईतल्या मित्रांना,मैत्रिणींना फोन करण्यात, मेसेज करण्य़ात जायचा. त्याच्या आईला कळायचं नाही की हा घरी असतानाही कामाबद्दल आणि ऑफिसातल्या लोकांशी का बोलतो? आता घरी येऊन त्याला आठवडा झाला होता आणि त्याला आळसाचाही कंटाळा आला. कधी नव्हे ते तो सकाळी लवकर उठायला लागला आणि त्याला वेगळाच अनुभव येत होता. खूप दिवसांनी त्याला जाणवलं होतं की आपल्या आई-बाबांचा दिवस आजही सकाळी ६-६.३० ला सुरू होतो. आजही आई दारात रांगोळी काढते, बागेतली फुले कुणी चोरून तर नाही ना नेली हे तपासून पाहते आणि आपल्या इतक्या वर्षांच्या दूधवाल्याशी आजही तसाच वाद घालते. प्रदूषित शहरापेक्षा इथली सकाळची सुद्ध हवा माणसाला किती प्रसन्न करते आणि रेडियोवरच्या पुणे-सांगली केंद्रावरची आपली आवड आजही तिच मराठी गाणी लावते......&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;सकाळी सायकलवरून जाणारी मुले, जुनेच शिक्षक (बरेचसे पिकलेले केस) जुन्या आठवणी ताज्या करून गेले. त्याच्या मनावरचा ताण आता बराच कमी झाला होता. त्याला जणू आपल्या अस्तित्वाचा उगम सापडला होता. हळूहळू त्याला हे ही जाणवलं की शिक्षकच कशाला आपल्या आईचेही केसही आता बरेचसे पिकलेत आणि बाबांनाही बाहेरून आल्यावर दम लागलेला असतो. माणूस स्वत:मध्ये किती गुरफटलेला असतो नाही? एरवी घरी आल्यावर फक्त आपले कपडे धुवायला टाकायचे आणि जाताना इस्त्री केलेले कपडे घेऊन जायचे हे माहीत होतं. यावेळी प्रथमच त्याला जाणवलं की कामवाल्या काकू आल्या नाही तर आई स्वतः:च कपडे धुऊन इस्त्रीवाल्याकडे देऊन येते.चक्क त्याने आईला रागावून सांगितलं की मला काही लगेच कपडे लागणार नाहीयेत आणि लागले तरी बाहेरच देऊ धुवायलाही हवं तर. प्रत्येकवेळी तो म्हणायचा की किती जुना झाला आहे सोफा, किती वर्षांची जुनी भांडी आई अजून वापरतेच आहे.घराला नवा रंग लावून घ्यायचा होता. आता मात्र त्याने घराचा मक्ता आपल्या हातात घेतला आणि कामाला सुरुवात केली. पण ते करणंही सोपं नव्हतं......&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;त्याने घराचा नवीन रंग कोणता हे ही दुकानात जाऊन ठरवून घेतलं. रंगारी कुठून आणणार? त्याला शंभर वेळा फोन लावला पण कोणी उचलेना. शेवटी स्वत:च धडपड करून चार लोक शेजारच्या गावातून बोलावले घेतले. एरवी ४० लोकांची टीम सांभाळणाऱ्या नितीनला या चार लोकांना कसं कामाला लावावं हे कळत नव्हतं. :-) दुपार झाली की हे आपले तंबाखू चोळत गप्पा मारत बसत. बरं यांना काही अप्रेलजचीही धमकी देता येत नव्हती ना. :-) कसेबसे एका खोलीतले काम पूर्ण करून घेताना त्याच्या नाकी नऊ आले होते. तेच नाही अजूनही बाकीची कामे करताना लक्षात आलं की वातानुकूलित कचेऱ्यांत बसून काम करण्यात आणि या रोजच्या व्यवहारात किती फरक आहे ते. किराणा माल, भाज्या निवडून विकत आणण्यापासून घरात एखादी वस्तू घेण्यापर्यंत. त्याने किती तरी वेळा घरी येताना काही ना काही गिफ्ट आणले होते. बाबांसाठीचा परफ्यूम, आईसाठी घेतलेले वॉशिंग मशीन हे सगळं त्यांच्या साध्या आयुष्यात कुठे बसतंच नव्हतं. सॊफ्टवेअर मध्ये एखादा प्रोग्रॅम चुकीच्या दिशेने जातोय असं कळल्यावर मागे जाऊन आपल्या गरजा किंवा गृहीत काय आहेत याला 'Requirement Review' म्हणतात. तर नितीनला रोजच्या जीवनातही त्याची आवश्यकता वाटू लागली. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;घरी येणारे,येता-जाता बोलणारे, आवर्जून त्याची चौकशी करणारे लोक इथे होते.कसं ना,इथे कोणीही विनाकारणही भेटायला येऊ शकतं?तो घरी नसताना आई-बाबांना अशा मित्रांची आणि नातेवाईकांचीच तर सोबत होती. नातेवाईक,समाज या गोष्टींचा प्रभाव त्याला आताशी कुठे नव्याने कळत होता.एके दिवशी बाबांचे एक मित्र घरी आले होते.असेच बातम्या बघायला आणि गप्पा मारायला.म्हणजे संध्याकाळी सातच्या मराठी बातम्या जणू तो विसरूनच गेला होता. त्या संपल्यानंतर त्यावरच्या चर्चा....आणि त्यांचे बोलण्याचे विषय फार विचार करायला लावणारे वाटले त्याला. :-) रोज ८-८ च्या नोकरीमध्ये स्वत:साठीच वेळ नव्हता तर मग बाकीच्यांसाठी काय असणार?म्हणजे "या लोकांना काय कळतंय" असं मी म्हणतो पण मला तरी चार संगणकाच्या बटणांपलिकडे काय माहीत आहे? आयुष्य म्हणजे केवळ २४ बाय ७ सोफ्टवेअर सपोर्ट देणे नव्हतं हे त्याला जाणवू लागलं होतं. "काय मग कसं चालंलय नितीनराव? तुमचा कंप्युटर काय म्हणतो? आमची स्वाती पण करते बरं का कंप्युटरवर कामं." काकांनी किती तरी वेळा त्याला हे सांगितलं होतं. पण प्रत्येकवेळी ते मोठ्या अभिमानाने आपल्या स्वातीबद्दल सांगत. तिने बी.कॊम. नंतर गावातच एका ठिकाणी संगणकाचे शिक्षण घेतले होते. तशी ती स्मार्ट होती आणि काही टायपिंगचेही कोर्सेस करुन तिथेच एका ब्यांकेत नोकरीही मिळवली होती. तर तिच्या या कंप्युटरच्या कामाची तारीफ नितीनला नेहमी ऎकायला लागायची.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;१५-१६ दिवस उडून गेले. मुली पाहतानाचा त्याचा दॄष्टीकोण बदलला होता. आता त्याच्याच क्षेत्रातली मुलगी हवी असा त्याचा हट्ट कमी झाला होता. त्याचबरोबर घराच्या सुधारणेची कामेही चालू होतीच. काही कामासाठी त्याने आपल्या खात्यातून बाबांच्या लोकल बँकेतील खात्यावर पैसे जमा केले होते. पण चेक टाकून ८ दिवस झाले तरी पैसे काही आले नव्हते. आता बँकेत जाऊन पाहायलाच हवं म्हणून तो स्वत:च एक दिवस तिथे गेला. ७-८ लोकच रांगेत होते,धोतर, नऊवारी साड्या अशा कपड्यातील मंडळीही तिथे दिसत होती. अर्ध्या तासात काम होईल असं वाटून तो जरा विसावला. पण तास भर झाला तरी काही रांग संपेना. शेवटी त्याने शेजाऱ्याला काय झालं म्हणून विचारलं. "काय तर कंप्युटर मध्ये घोळ हाय म्हणत्यात. अन साहेबबी बाहेरगावी गेल्यात. "आज काही पैसे काढता येणार नाहीत असं क्याशियरने सांगितले. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;लोकांच्या खात्यांची माहीती असलेला प्रोग्रामच उघडत नव्हता. कॅशियर तसा माहीतीचाच होता,तो नितीनकडे पाहून हसला.त्याने विचारले," अरे नितीन तूच बघतोस का काय झालंय ते?आज गावाचा बाजार असतो. ही मंडळी शेजारच्या छोट्या गावातून येतात. त्यांना आज पैसे नाही मिळाले तर आठवडाभर खायची बोंब होते." सर्वांचे अपेक्षेने पाहणारे डॊळे पाहून नितीने पुढे झाला. हेच जर त्याला कंपनीत सांगितले असते तर त्याने उत्तर दिले असते," मला प्रोजेक्टची माहीती पाठवून द्या इ-मेलने.मी समजून घेऊन मग impact analysis करतो.त्यावरून मग दुरुस्तीला किती वेळ लागेल हे सांगू." त्यातही प्रोजेक्ट प्लान वगैरे बनवून, टीममेंबर नेमून देऊन काम पूर्ण व्हायला आरामात ८-१० दिवस घालवले असते. :-) पण इथे इज्जतका सवाल असल्याने सगळे प्रश्न गिळून तो संगणकाकडे बघू लागला. आता पहिल्या खिड्कीवरच त्याला कळले की प्रोग्रॅम खूप हळू चालतो आहे, म्हणजे 'Performance Tuning' आलंच. :-) त्याने जरा माऊस हलवून पाहीला पण सगळ्या खिडक्यांनी मान टाकलेली होती. मग त्याने उगाचच तो प्रोग्रॅम कुठल्या संगणकीय भाषेत आहे हे पाहीलं. अर्थात हे पाहूनही त्याला काही करता येणार नव्हतं म्हणा. गेल्या कित्येक वर्षात त्याने प्रत्यक्षात संगणकावर काम केलंच कुठे होतं? नुसत्या उंटावरून शेळ्या(की Human Resource) हाकल्या होत्या.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;थोडा वेळ त्याने काही फाईल्स उघडूनही पाहील्या पण त्याला काही कळत नव्हतं. मग त्याने सर्वात शेवटचा पर्याय अवलंबला. कोणता? 'Alt+Ctrl+Det'. :-) Shut Down. संगणक चालू झाला आणि पहिल्या एक-दोन खिडक्या नीट उघडल्याही.सर्वांनी हुश्श केलं पण ते काही जास्त वेळ टिकलं नाही. तेव्ह्ढ्यात त्याला स्वाती दिसली. तिने लोकांना जरा थांबवून ठेवलं आणि संगणकाकडे आली. तिने शेजारचा एक पंखा ओढून आणला आणि प्रोसेसरच्या मागे जोरात लावून दिला. "प्रोग्रॅम ठीक आहे नितीनसाहेब पण तुमच्यासारख्या वातानुकुलित केबिन्स नाहीत ना. त्यामुळे जरा त्रास देतोच हा संगणक. त्यासाठी हा पंखा पुरेसा आहे. "दुपारच्या उन्हात तापलेला तो प्रोसेसर पुन्हा सुरळीत सुरु झाला आणि १० मिनीटांत एकेकांना पैसे मिळायला सुरुवात झाली होती. आपले पैसे घेऊन जाण्यासाठी नितीन कॅशियरजवळ आला तेव्हा स्वाती हळूच म्हणाली,"कधी कधी गोष्टी साध्याच असतात पण आपल्यालाच सोपी उत्तरं माहीत नसतात. आणि हो "अल्टर+कंट्रोल+डीलीट" नेही फक्त समस्या तात्पुरत्या सुटतात....कायमस्वरुपी नाही."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;:-)&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;घरी परतताना नितीन एकदम खूष होता. कदाचित गुंता सर्व मनातच होता. त्याने स्वत:ला एकाच साच्यात बसवून घेतले होते आणि त्यातून बाहेर पडणं त्याला अवघड झालं होतं.आणि कोणी त्याला काही वेगळं सांगायला लागलं की तो स्वत:ला 'शट डाऊन' करुन घ्यायचा. गेल्या काही दिवसांनी त्याला जगण्याचा नवा दॄष्टिकोन दिला होता. पुन्हा एकदा सगळं सोपं वाटत होतं, पूर्वीसारखं,आपलं वाटत होतं. आज परत आल्यावर त्याने वधुपरिक्षेसाठी लिहीलेली प्रश्नांची यादी फाडून टाकली होती. आईच्या गळ्यात पडून तो म्हणाला,"मग कधी सून घेऊन येणार तुझ्यासाठी? तुझं वय झालं आता." :-))&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-4057314922472067258?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/4057314922472067258/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=4057314922472067258' title='14 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/4057314922472067258'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/4057314922472067258'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/05/blog-post_08.html' title='अल्टर+कंट्रॊल-डीलीट'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>14</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-6902332284203801709</id><published>2007-05-05T05:16:00.000-05:00</published><updated>2007-05-05T11:37:19.813-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघुकथा'/><title type='text'>इन्स्पेक्शन</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;मधली सुट्टी व्हायची वेळ जवळ येत होती आणि तिच्या पोटातले कावळे अजूनच ओरडायला लागले होते. मराठीची कसलीतरी कविता जोशीबाईंनी शिकवली होती. शेजारच्या 'ब' तुकडीतून भोसले बाईंचा आवाज इकडेही ऎकू येत होता. त्या भोसले बाईंपेक्षा आपल्या जोशीबाई बऱ्या म्हणायच्या. चौथी 'अ' चा हा वर्ग होता, दुपार होत आल्याने मुलांची चुळबूळ वाढलीच होती. मग कुणाला नं १ ला जायचे होते तर कुणाला तहान लागली होती. कुणी शेजाऱ्याला आपण डब्यात काय आणलंय हे सांगत होतं तर कोणी पेंगत होतं. अशातच शिपाई एक सूचना घेऊन वर्गात आला आणि सर्व एकदम शांत झाले. शिपाई आला की कधी कधी शाळा लवकरही सुटते हा अनुभव आल्यामुळे ही शांतता.&lt;br /&gt;बाईंनी सूचना वाचून दाखवली.आज दुपारी कसलेसे अधिकारी 'इन्स्पेक्शन' ला येणार होते.ते सर्व वर्गांचे निरीक्षण करणार होते.सर्वांना शांत बसण्याची सख्त ताकीद दिली होती. साहेबांनी काही विचारलं तर नीट उत्तरं द्यायची,आपापसात बोलायचं नाही अशा इतर सूचनाही त्यात होत्याच. जी मुले गणवेश न घालता आली होती त्यांना सुट्टीत घरी जाऊन गणवेश घालून यायला सांगितले होते. आणि सर्व वर्गांचे निरीक्षण झाल्यानंतर चार वाजता सर्वांनी 'गणेश' सभागृहात जमायचे होते. सूचना संपेपर्यंत सुट्टी झाली होती. सगळी मुले डबे घेऊन शाळेच्या प्रांगणात पळाली होती. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तिला मात्र आज एक वेगळीच चिंता होती. एकतर शाळेच्या गणवेशात पांढरा पोलका आणि त्यावर निळा पेटीकोट घालायचा असायचा. पण असेही त्या पोलक्याच्या फक्त बाह्याच दिसणार असतील तर एव्हढे कापड कशाला वाया घालवायचे असा विचार करून तिच्या आईने पेटीकोटलाच पांढऱ्या बाह्या लावून शिवलेला. त्या गणवेशावरून आधीच तिला सर्वांपेक्षा वेगळं वाटायचं आणि त्यात तो विरलेला बाहीचा कोपरा. काही मुलांना बाईंनी गणवेश नव्हता म्हणून घरी पाठवलं होतं. मलाही त्या साहेबांनी बाहेर काढलं तर? तिला आपल्या गणवेशाचा तो फाटलेला तुकडाच दिसत होता. तिला काय माहीत की हे साहेब येऊन काय पाहणार आहेत ते?मग तिला आठवलं की तिचा एक जुना गणवेश घरी होता.पण तो तर तिला लहान होतो म्हणून ठेवून दिला होता. बरं तो घालायला घरी जायला घरही बरंच दूर होतं. रोज सकाळी ती शेजारच्या दादाबरोबर येत असे आणि जातानाही. शेवटी वर्गातून बाहेर काढायच्या भितीने तिने घरी जायचं ठरवलं.तिचा डबा तसाच राहिला होता....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;दुपारी असं मुलीला एकटी घरी आलेली पाहून निर्मला घाबरली. तिने सगळं ठीक आहे ना विचारलं. मग तिचं कारण ऎकल्यावर निर्मलाला कसंसंच झालं. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तिने मुलीला समजावलं,"अगं तू गणवेश घातलाच आहेस ना? मग तुला कोणी काही बोलणार नाही." तरीही ती ऎकत नाहीये म्हटल्यावर तिने जुना गणवेश काढून दाखवला."बघ किती लहान आहे तो. बरं ठीक आहे तुझा हाच गणवेश दे, मी त्याची बाही शिवून देते."&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;निर्मलाने मुलीची समजूत काढण्यासाठी एक ठिगळ कसंबसं शिवून दिलं आणि दोन घास खाऊ घालून शाळेत पाठवलं. ती शाळेत पोचली तोपर्यंत मधली सुट्टी संपली होती. धावत-पळत ती वर्गात शिरली.बाईंनी एक रागाचा कटाक्ष टाकून तिला आत घेतलं. साहेब येणारच होते. तिला जरा बरं वाटलं की अजून साहेब वर्गात आले नाहीयेत. थोड्या वेळात साहेब आले, त्यांनी बाईंशीच चार गोष्टी केल्या,वर्गातले तक्ते पाहिले आणि त्यांना आवडलेही. मग ते लगेचच निघून गेले. तिला एकार्थी बरंच वाटलं होतं की आपल्या गणवेशाबद्दल कुणी काही बोललं नाही.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;चार वाजता मग सर्वांना सभागृहात बोलावलं होतं. आज म्हणे पहिले आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळणार होती आणि गरजूंना पुस्तके,कपडे(गणवेशही) देण्यात येणार होते. आता ती जरा आरामात होती आणि त्यात वर्गात बसून अभ्यास करावा लागणार नव्हता आज तरी. समारंभ सुरू झाला. बक्षिसे वाटून झाली आणि एकेक करून गरजूंना पुस्तके-वह्या,कपडे वाटणे चालू होते.तिला वाटत होते, आपल्यालाही असेच सर्व नवीन मिळाले तर किती बरं होईल. तिचीच एक मैत्रीण पण त्यात होती. पण तिला तर त्यांची गरज नव्हती, मग तिचे नाव कसे पुकारले त्यांनी? अर्चना तिची मैत्रीण असली तरी तिचा फार हेवा वाटत असे. तिचे कपडे,छान दप्तर, रंगीत पेन्सिली, सगळ्याचाच. तिचे बाबा तर डॉक्टर होते.तिला काय गरज होती या सर्वांची? मग थोडासा हिरमुसला चेहरा करूनच ती घरी आली होती.आजचा दिवस फारच दगदगीचा आणि निराश करणारा होता. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आईने विषय काढल्यावर शेवटी तिने आपल्या मनातलं सांगितलं. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ती म्हणाली,'आई, गरजू म्हणजे काय गं?'निर्मला, '"अगं, गरजू म्हणजे......" समजावणं फारच कठीण होतं."समज, एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल,अगदी महत्त्वाची,उदा. आपल्या शेजारचा तो मुलगा आहे ना, बघ, ज्याचे बाबा शेतात कामाला जातात. त्याची आईही किती काम करून पैसे जमवते.पण मुलांच्या शाळेसाठी,वह्यांसाठी पैसे त्यांना पुरतच नाहीत. पण शिक्षण तर महत्त्वाचं आहे ना...???मग त्यांना अशा महत्त्वाच्या गोष्टी घेण्याइतपत पैसे नसतील तर त्यांना त्या दिल्या जातात. त्यांना त्याची गरज असते आणि त्या घेणं शक्य नसतं म्हणून...." &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;निर्मला जमेल त्या शब्दात सांगत होती.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मग तिने पुढचा प्रश्न,"मग तसं असेल तर अर्चनाला का सगळी पुस्तके, वह्या,कपडे मिळाले?तिच्याकडे तर माझ्याहूनही चांगलं दप्तर आहे, गणवेशही. ती तर म्हणते तिचे बाबा डॉक्टर आहेत. मग तिला काय गरज आहे?" &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;या प्रश्नाचं मात्र उत्तर निर्मलाकडे नव्हतं. आई बराच वेळ उत्तर देत नाहीये म्हटल्यावर तिने पुढचा प्रश्न विचारला होता... "आई, हे बीसी म्हणजे काय गं?".....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-6902332284203801709?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/6902332284203801709/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=6902332284203801709' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/6902332284203801709'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/6902332284203801709'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/05/blog-post.html' title='इन्स्पेक्शन'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-9154036698664800941</id><published>2007-04-30T17:45:00.000-05:00</published><updated>2007-04-30T15:42:54.858-05:00</updated><title type='text'>अशी पाखरे येती</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;ऑफिसला जाताना समोर एखादी स्कूलबस लागली की आम्ही वैतागतो. अरे एक तर ती दिलेल्या स्पीडलिमिट्च्या एक मैल वर जात नाही, शिवाय रेल्वे क्रॉसिंगला थांबते, सिग्नल पिवळा होण्याच्या खूप आधीच थांबते आणि हो जर त्यात मुले चढणार किंवा उतरणार असतील तर 'Stop' लिहिलेला आपला मोठा दांडा आडवा टाकून मागच्या सर्व गाड्या थांबविते. त्यातही मुलेच ती,कुठेही जातील, पळतील म्हणून पलीकडच्या बाजूने जाणाऱ्या गाड्यांनीही थांबायचे म्हणे. मग कुणाची चिडचिड होणार नाही? या बसेसना बाकीच्या सुरक्षा व्यवस्थाही खूप असतात म्हणे. त्याच्या खिडक्या आपल्या नेहमीच्या बससारख्या खालून वर जाणाऱ्या नसतात, तर वरच्या बाजूने उघड्या असतात का तर मुलांनी हात बाहेर काढायला नको, खिडकी जोरात आदळून हातावर पडायला नको.(लहानपणी माझ्या हातावर एकदा पडली होती. ) दरवाजा उघडून मुले आत येऊन बसल्यावर दरवाजा बंद होतो आणि मगच बस हालते....... किती हा खटाटोप. नसते लाड...नाहीतर काय?&lt;br /&gt;कांदिवलीच्या लोखंडवाला अपार्टमेंटसच्या मागील रस्ता,हायवेकडे जाणारा, सकाळी ७ वाजल्यापासून तुम्ही तिथे उभे राहिलात तर कुठे एखादी रिक्षा मिळण्याची शक्यता, तीही अनोळखी माणसांसोबत वाटून घेतलेली. मख्ख चेहऱ्याने बसून फक्त २ कि.मी. रिक्षाने जाण्यासाठी ४०-५० मिनिटे घालवायची.अगदीच उशीर झाला तर हायवे वर येणारी कंपनीची बस चुकेल या भीतीने तंगड्या तोडत गर्दीतून वाट काढत पूर्ण रस्ता चालत जायचे नाहीतर मग बस मिळाली तर अर्ध्या अंतरावर उतरून चालत जायचे. गेले कित्येक महीने तिथे रस्ता बांधकाम( खोदकाम?) चालू आहे आणि माझ्यासारख्या आळशी माणसांना रिक्षा मिळत नसल्याने अतिशय गैरसोय झाली आहे. बसमध्ये चढल्यावर सुटे पैसे शोधण्यात निम्मा वेळ जायचा आणि तोपर्यंत माझा स्टॊप यायचाही. उरलेल्या वेळात मी माझ्या ड्रेसची ओढणी खराब होते की कंपनीची बस चुकते या काळजीत.&lt;br /&gt;त्या भागात कुठेतरी झोपडपट्टी होती म्हणे. भडक निळ्या रंगाचे युनिफॉर्म घातलेली पोरे-सोरें तिकडून कुठून तरी यायची. काही माझ्याबरोबरच चढायची(की पळत-पळत पकडायची?) . हातातला पास दाखवून आपल्या मित्र-मैत्रिणीशी त्यांचा गप्पा सुरूही व्हायच्या. काही जण जागा असेल तर बसच्या पायऱ्यांवर आरामात बसायची नाहीतर बसच्या पायऱ्या चढून गेल्यावर जो खांब असतो त्याला पकडून उभी राहायची.वरच्या दांड्याला मलाही अजून नीट पकडता येत नाही. एकदा मी माझ्या जागेवरून उठून एका मुलीला बसायलाही सांगितले पण तिला तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत खांबाला धरूनच उभे राहायचे होते. मी सकाळ-सकाळी किती वैतागून प्रवास करायचे आणि ही पोरे मात्र आरामात धक्के सहन करत, मजेत गप्पा मारत जायची. आणि हो,आपले कंडक्टरसाहेबही फार प्रेमळ. लोकांना उतरण्यासाठी ते गाडी थांबवतच नाहीत, मुलांसाठी मात्र १०-१५ सेकंद थांबवतातच.&lt;br /&gt;एकदा मी आईबरोबर सातारला गेले होते. साताऱ्याच्या मुख्य चौकात दोन्ही बाजूंनी रिक्षा, भाजीवाले, गाड्यावाले यांच्या आणि बसच्या मध्ये असलेल्या जागेतून स्वतः:ला बसमध्ये घुसवताना एका चिंगीला मी पाहिले आणि अक्षरशः: शहारले. तिचा एकच हात बसच्या दाराला पकडू शकला होता आणि बस निघाली. आजूबाजूला लोकांनी मग दुसऱ्या हाताला पकडून तिला आत घेण्याचे महान कार्य केले होते. आजचा दिवस तरी ती घरी (सुखरूप?) पोहोचणार होती. बसच काय रिक्षाने जाणाऱ्या मुलांचेही हाल असेच असतात. बसमध्ये चालक हा सरकारी कर्मचारी तरी असतो आणि त्याला पुरेसे शिक्षण दिले असण्याची थोडीफार शक्यता असते.रिक्षांत मात्र, चालकाने जर पैसे भरून चालन-परवाना काढला असेल किंवा त्याला ही गिऱ्हाईके पोचवून बाकीही कामे करायची असतील तर?&lt;br /&gt;मी दुसरी-तिसरीत असताना, घर शाळेपासून दूर असल्याने मी व माझ्या बहिणीसाठी रिक्षा लावली होती. आता लहानपणापसूनच उशीरा उठण्याची सवय असल्याने आम्ही सगळ्यात शेवटी रिक्षात चढायचो. त्यामुळे कडेची जागाच काय पूर्ण सीटच भरलेली असायची. मग सीटच्या पुढे उभे राहणे आणि अजून उशिरा गेले की रिक्षावाल्या काकांच्या बाजूला अर्ध्या जागेत बसणे अशी कसरत करायला लागायची.त्यातही सीटवर बसलेल्या मुलांना पुढच्या मुलाचे दप्तर किंवा त्यातली एखादी टोकदार वस्तू लागून झालेले छोटे-मोठे अपघात, भांडणे यांची भर. अर्थात अगदी ४-५ वर्षापूर्वीपर्यंत माझे वजन(की उंची?) त्यातल्या त्यात कमी असल्याने, ३ पेक्षा जास्त लोक असल्यावर, मी आईच्या मांडीवर बसून रिक्षातून प्रवास केला आहे ही गोष्ट वेगळी.&lt;br /&gt;आमच्या शाळेत एका मोठ्या फळ्यावर 'अशी पाखरे येती' असं टायटल देऊन आजूबाजूच्या किती गावांतून मुले शिकायला येतात त्या गावांची नावे दिली होती. त्यातले कितीतरी जण अगदी पाचवीपासूनच २-६मैल सायकलवर येतात किंवा मग बस लौकर येते म्हणून सकाळीच १०वाजण्याच्या आतच शाळेत येतात आणि संध्याकाळी ६ नंतर घरी पोचतात. ८वीत असताना माझी एक मैत्रीण जवळच्या एका गावाहून बसने यायची आणि ती लौकर येत असल्याने माझीही जागा पकडून ठेवायची त्याचा मला तेव्हा फार आनंद व्हायचा. पण आज मी एव्हढ्या लहान वयात मुले किती थकून जात असतील याची कल्पनाच करू शकत नाही. सायकलवरून येणारी मुले पावसाळ्यात कशी येत असतील बरे? चिखलाने भरलेले पाय शाळेजवळ आल्यावर पावसाच्या पाण्यातच धुताना उड्या मारणारी मुले आनंदी म्हणायची की निरागस असल्याने त्यांच्याच कष्टाशी अनोळखी?&lt;br /&gt;माझ्या सुदैवाने शाळेतच काय पण ११-१२वीलाही गावातल्या कॉलेजातच गेल्याने कधी बसचा प्रवास आला नव्हता किंवा पुढच्या शिक्षणातही. आणि त्यानंतरही मुंबईत थोडा-फार प्रवास केला तो कंपनीच्या बसमधूनच त्यामुळे धक्काबुक्की कमीच. पण तिथल्या लोकलमध्येही चतुराईने चढून जाण्याऱ्या, परीक्षेच्या वेळी उभ्या उभ्याच अभ्यास करणाऱ्या इवल्याश्या जिवांना पाहिल्यावर मलाच भीती वाटायची. त्यांच्या आईबाबांना माहीत असेल काय की आपला मुलगा/मुलगी इतके धक्के खात, पळापळ करत, जीव धोल्यात घालत प्रवास करतात? की तेही असेच अजून कुठल्यातरी बसमध्ये लटकून रोज प्रवास करतात? की अजूनही अशी अनेक गावे आहेत जिथे चौथीनंतर गावात शिकताच येत नाही?की त्यांना, शाळा कितीही दूर असली तरी, आपल्या मुलाला चांगल्याच शाळेत घालायचे असते? की शाळेत जाण्याआधीच त्यांना आयुष्याच्या शाळेत जगण्याचं खरंखुरं शिक्षण मिळतं?की मलाच हे सगळं Complicated वाटतंय आणि त्यांच्यादृष्टीने हे सगळं रुटीन असतं? असो.....इथल्या स्कूलबसमधल्या पाखरांना पाहताना मला आपल्या गावच्या पाखरांची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.&lt;br /&gt;-विद्या. &lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-9154036698664800941?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/9154036698664800941/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=9154036698664800941' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/9154036698664800941'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/9154036698664800941'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/04/blog-post_27.html' title='अशी पाखरे येती'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-3173334410542325867</id><published>2007-04-24T17:44:00.000-05:00</published><updated>2007-04-25T11:08:45.741-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>त्राण निघून गेले....</title><content type='html'>पुन्हा एकदा वसंत आला आणि पालवी दिसू लागली. पण अजूनही काही सुकलेली झाडे-वेली पाहून काहीतरी लिहावंसं वाटलं ते असं...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;दर सहा महिन्यांनी माझ्या सुकलेल्या फांद्यांवर,&lt;br /&gt;तू तुझे किरण घेऊन आलास आणि मी मोहरून गेले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुठे लपला होतास जेव्हा मी&lt;br /&gt;वाऱ्यात झडून गेले, थंडीत गारठून गेले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझं हे असं खूप दिवस चाललंय&lt;br /&gt;किती सहन करणार, मी आता थकून गेले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;यावेळी जरा उशीर केलास, पुन्हा मी फुलणार नाही...&lt;br /&gt;तुझी वाट पाहण्यात सारे त्राण निघून गेले....&lt;br /&gt;&lt;br /&gt;-विद्या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-3173334410542325867?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/3173334410542325867/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=3173334410542325867' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/3173334410542325867'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/3173334410542325867'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/04/blog-post_24.html' title='त्राण निघून गेले....'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-2833026798574205373</id><published>2007-04-20T11:28:00.000-05:00</published><updated>2007-04-25T11:09:03.526-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Feelings'/><title type='text'>एक किराणामालाची यादी</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;'आज-उद्या करत शेवटी जिम लावली एकदाची. आळस नाही हो, थंडी हा माणसाचा मोठा शत्रू आहे मग मी तरी काय करणार.तर आता इतक्या दिवसांनी व्यायामशाळेत आल्यावर मी धड राहिले तर नवलच.मेले हातपाय पण माझ्यासारखेच आहेत जरा काही बदल झाला की किरकिर करायला लागतात. पाठ आणि पोट तर पहिले चार दिवस ना हसू देत होते ना रडू. उठता-बसता त्या ट्रेनरला शिव्या घातल्या आणि स्वतः:लाही(नको ते उद्योग करायची सवयच आहे मला). असो. संध्याकाली ऑफिसातून परत आल्यावर कसाबसा चहा घ्यायचा आणि व्यायामाला पळायचे. मग परत येताना जी भूक लागते, कुठलाही खाद्यपदार्थ आठवून त्रास होतो. घरी पोचल्यावर इतका कंटाळा आलेला असतो की जेवण बनवणे ही अशक्य गोष्ट असते. मग सर्वात लौकर आणि कमी कष्टात जे काही बनविता येईल ते बनविण्याकडे माझा कल असतो. :-) मागच्या आठवड्यात भाजी आणायलाही वेळ मिळाला नाही, ना बाकी काही मसाले. शेवटी आज वेळ काढून भारतीय किराणामालाच्या दुकानात आम्ही गेलो. आणि......&lt;br /&gt;गेल्यागेल्या तिथल्या समोशाच्या वासाने माझी भूक चाळवली गेली. :-( समोसा?....तेल, बटाटे.... क्यालरीज सगळं आठवून मी स्वतः:ला आवरलं.लगेचच माझी सामानाची खरेदी सुरू झाली. ती अशी:&lt;br /&gt;१. सकाळी नाश्त्याला चहाबरोबर बिस्किटे,टोस्ट, खारी, केक रस्क. चहा, साखर तर काय लागतंच.&lt;br /&gt;२. डाळी, पिठं, इ. जास्त घेऊन तसेच पडून राहतात, त्यामुळे जरा लहानच पाकिटे घ्यावी.&lt;br /&gt;३. पुढचा माझा आवडता विभाग होता. तयार भाजण्या,पिठे.&lt;br /&gt;इडली मिक्स, डोसा मिक्स,रवा इडली मिक्स, रवा डोसा मिक्स,खमण ढोकळा मिक्स, बरेच दिवसांत दही वडा खाल्ला नव्हता, त्यामुळे वडा मिक्स. आजकाल भजी साठी पण एक मिक्स मिळतं, ते मागच्या वेळी ट्राय केलं पण विशेष आवडलं नाही, ते cancel.&lt;br /&gt;केप्रची थालीपीठ भाजणी.केप्रचीच उपवासाची भाजणी.अरे हो पाहुणे येणार असले की MTR चं पायसम मिक्स,गिट्सचं बासुंदी मिक्स.फारच कष्ट करायची इच्छा असेल तर गुलाबजाम मिक्स. :-)&lt;br /&gt;४. पुढचा अतिशीत (फ्रोझन) विभाग:&lt;br /&gt;दीप कंपनीचे आलू पराठे,साधे पराठे,मेथी पराठे,यावेळी 'बाजरा रोटी' ही घेतली आहे, बघू कशी लागते ती.भरलेले(स्टफड) पराठे आणि हो विसरलेच....पुरणपोळी. मागे एकदा मला वाटलं होतं की पुरणपोळी करावी पण जर २ मिनिटांत मला गरम-गरम पोळी मिळणार असेल तर मी एव्हढे कष्ट करावे का? आणि का करावे? :-)अतिशीत समोसे.काही कच्चे तर काही नुसते ओव्ह्नमधे गरम करणारे पण मिळतात. त्यांना तळायचीही गरज लागत नाही.अतिशीत ढोकळा,त्याची चटणीही सोबत असते.मांसाहारी लोकांसाठी कबाबही मिळतात. एकदा मी मोती कबाब आणले होते. काय असेल बरं ते? साबुदाण्याचे वडे. तेही बरे होते म्हणायचे.&lt;br /&gt;आमचे दक्षिण भारतीय बंधू यातही मागे नाहीत बरं. या विभागातही डोसा,इडली,उत्तपम,त्यांची चटणी,सांबारही मिळते.&lt;br /&gt;प्रत्येक पराठ्याची दोन-दोन पाकिटे घेतली की १-२ महीने सहज जातात. बाकी चटपटीत खाण्यातील ३-४ पाकिटे तर घेतलीच जातात.&lt;br /&gt;५. अतिशीत विभागाच्या जवळच चिरलेल्या अतिशीत भाज्या मिळतात. त्यात पावटा, कारली(क्वचितच), ओलं खोबरं, शेवग्याच्या शेंगा, घेवडा या काही आपल्याकडील नेहमीच्या गोष्टी ज्या इथल्या दुकानांत मिळत नाहीत.चिरलेल्या मिक्स भाज्य़ाही भातात, सांबारमध्ये चांगल्या लागतात आणि कष्टही फार वाचतात.&lt;br /&gt;६.एव्हढे सर्व होऊनही सटर-फटर खाण्याचे पदार्थे लागतातच.हल्दिरामचे आलू भुजिया,मूंगदाल,मटरी, मसालेवाले शेंगदाणे.स्वादची पाणीपुरी,भेलपुरी(यामध्ये चटणीही तयार असते),चितळ्यांचा मक्याचा चिवडा, यापैकी २-३ पाकिटे.&lt;br /&gt;७. जेवतानाही नौरचे सूप आणि आठवड्यात कधीतरी लागतेच म्हणून मॅगी (देव त्यांचं भलं करो).तसे खूप साऱ्या 'रेडी टू ईट' भाज्याही मिळतात पण मला त्या आवडल्या नाहीत त्यामुळे Cancel.&lt;br /&gt;८. सर्वात शेवटी मी मसाल्यांच्या विभागात जाते. सांबार मसाला, पावभाजी मसाला, किचनकिंग मसाला, बिर्याणी मसाला, परंपराचा पनीर माखनवाला मसाला, कोल्हापुरी मटन मसाला( परंपराच्या मसाल्यात तर तेल वगैरेही असते.फक्त दह्यात घालून चांगले एकजीव करायचे आणि भांड्यात टाकले की रस्सा तयार.&lt;br /&gt;हे सर्व कमी आहे म्हणून की काय, मी काल मोड आलेली कडधान्ये, घरगुती इडली पीठ, पेढे, जिलबी सारखी मिठाई माझी वाट बघत असतात. :-( हुश्श.....हे सर्व घेईपर्यंत माझं बिल साधारण १०० डॉलर होतंच आणि घरी जाऊन पटकन काहीतरी खावं म्हणून मी तिथले रोज ताजे(?) बनवलेले समोसे/ढोकळे/कचोरी घेऊन घरी पळते. ही होती भारतीय किराणामालाची यादी,त्यातही काही पदार्थ राहून गेले असतील. इथल्या दुकानांत मिळणाऱ्या केक मिक्स,कुकी मिक्स,पास्ता सॉस, अतिशीत पिझ्झा याबद्दल पुन्हा कधीतरी......&lt;br /&gt;मी विचार करतेय बऱ्याचवेळा अमेरिकेतले लोक काय खात असतील यावर आमची चर्चा होते. किती तयार अन्न खातात हे. काहीही घरी बनवत नाहीत असं म्हणणाऱ्या मला कोण काय म्हणेल? माझी आई मी काही सांगितले तर आता फक्त हसते. तिलाही कळलंय हिच्यासमोर डोकं फोडण्यात काही अर्थ नाही. इंटरनेटवर विविध पाककृती प्रसिद्ध करणाऱ्या माझ्या मैत्रिणींनो मला माफ करा. या सर्व तयार वस्तू मी रोजच वापरेन असं नाही पण दिवसांत कधी ना कधी एखादा का होईना पदार्थ वापरला/खाल्ला जातोच. यासर्वांतून मी किती प्रिझर्वड अन्न पोटात घालते हे मलाही माहीत नाही पण जिमला जायला वेळ मिळण्यासाठी माझा आटापिटा चालूच राहतो.&lt;br /&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-2833026798574205373?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/2833026798574205373/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=2833026798574205373' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/2833026798574205373'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/2833026798574205373'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/04/blog-post_20.html' title='एक किराणामालाची यादी'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-7399683324112301865</id><published>2007-04-20T01:54:00.000-05:00</published><updated>2007-04-25T11:09:03.526-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Feelings'/><title type='text'>भित्री भागुबाई</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;काल आमच्या सोसायटीमध्ये चोरी झाली. तेही गेल्या चार दिवसांतील दुसरी चोरी. दोन्हीमध्ये एक गोष्ट सारखी होती. दोन्हीही घरे भारतीय माणसाची होती आणि त्यांचे सर्व सोने चोरीला गेले. काल तर जिथे चोरी झाली तिथली बाई लॉन्ड्रीरुमध्ये गेली होती, ती परत आली तेव्हा टॊयलेटमधील फ्लशचा आवाज आला. तिला वाटले तिचा नवराच दुपारी परत आलाय आणि तेव्हढ्यात एक काळा (अफ्रिकन अमेरिकन) माणूस बंदूक घेऊन समोर आला आणि त्याने तिला 'सोने कुठे आहे?' असे विचारले. तिने आतल्या खोलीत आहे असे सांगताच तो आत गेला आणि संधी साधून ती बाई बाहेर पळून आली. मग तिच्या शेजाऱ्यानेच पोलिसांना फोन केला. ....त्यांचे पुढे काय झाले माहीत नाही पण मला मात्र रात्री लवकर झोप आली नाही. चार वेळा दार बंद केले आहे ना याची खात्री करून घेतली. :-) तेव्हाच माझ्या मनात इतके विचार येत होते, म्हटलं आता लिहूनच काढावेत.&lt;br /&gt;गेले एक वर्ष मी एकाच गावात, एकाच ऑफिसात जातेय. पण त्याआधी जवळ-जवळ ७-८ महिने मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकटी राहिलेय. माझं सुदैवच म्हणायचं की तेव्हा मी सुखरूप राहिले.त्यासाठी घरी आणि बाहेरही खूप कौतुक करून घेतलं त्याबद्दल. "एकटी कशी राहलीस गं? बोअर नाही का झालं? भीती नाही वाटत? एअक्ट्यासाठी जेवण बनवणं किती कंटाळवाणं आहे, इ.इ." पण बाहेरून मी कितीही शूरवीर दिसले तरी खरं काय ते माझं मलाच माहीत होतं. तेच आज लिहायचा प्रयत्न करतेय.&lt;br /&gt;खरंतर मी तोपर्यंत ६ वर्षे तरी घराबाहेर राहिले होते पण नेहमी कुणीतरी रूममेट होतीच.पण २००४ साली काही महिने अमेरिकेत काम केले आणि त्यानंतर पुढचा प्रोजेक्ट टोरोंटो (क्यानडा) चा मिळाला. तिथे गेल्यावर कळलं की जवळ-जवळ सगळीच टीम कलकत्त्याची आहे. थोड्या फार ज्या स्त्रिया होत्या त्या एकट्या राहणार होत्या किंवा कुटुंबीयासोबत. आणि मुलांसोबत राहणे मला अवघड गेले असते.हॉटेलवर राहून बाहेरचं खाणं तरी किती दिवस खाणार? Paying Guest च्या ही काही जाहिराती मी पाहिल्या पण तिथे स्वयंपाक घर मिळणार नव्हतं. पुन्हा एकदा दुसऱ्याच्या हातचे/बाहेरचं खाणे मला अशक्य होतं. बरं चांगले अपार्टमेंट घ्यायचे तर १-२ वर्षाचा करार करावा लागणार होता. मला तर फक्त ६ महीनेच राहायचं होतं. त्यामुळे लगेचच घर शोधायचे तर, एकटी राहण्याशिवाय मला पर्याय नव्हता. बरीच घरे पाहिल्यानंतर एका मराठी कुटुंबाकडे तळघरात राहण्याचा निर्णय मी घेतला.&lt;br /&gt;ते लोक बोलायला चांगले होते आणि खूप दिवसांनी मराठी बोलणारं कुणीतरी भेटल्यामुळे मला आनंदही झाला होता. ते घर तसे माझ्या ऑफिसापासून बरेच दूर होते. लवकरच मी बसचा मार्ग वगैरे शोधला, पण कळले की २ बस बदलूनही शेवटी १० मिनिटे चालत जावे लागते. थंडीचे दिवस होते, साधारण वजा १०-१५ तापमान असायचे तेव्हा. पहिल्या दिवशी मी परत येताना बसमधून उतरले आणि त्या अंधारातून जाताना इतकी भिती वाटत होती. नवीन आल्यामुळे अजून मोबाईलही नव्हता. मी पटापट चालत चालले होते. सगळ्यात भितीदायक गोष्ट म्हणजे बर्फातून त्यांच्या घराच्या मागून जिन्याने खाली जायचे. त्या तळघरात कोंडल्यासारखे वाटायचे. आणि तळघराची खिडकी वरच्या बाजूला असते ना, त्यामुळे असं वाटायचं कुणी वाकून घरात बघत असेल तर?दोन दिवस तर काढले पण रात्री परतत असताना खूप भिती वाटायची. आणि इथे तर रस्त्यावर माणसंही नसतात आणि काळी कुत्रीही.ना रिक्षावाले, ना किराणा मालाची दुकाने ना फोन बूथ. एकदा माझ्याशेजारी एक गाडी येऊन थांबली तरी मी सरळच जात होते, नंतर मला कळलं की आमचे घरमालकच होते आणि मला लिफ्ट देणार होते. :-)&lt;br /&gt;इंटरनेट हाच काय तो आधार होता रात्री मला.एकदा मी माझ्या एका मित्राशी गप्पा मारताना त्याला कळले की मी एकटीच आहे आणि घाबरत आहे, तर तो मला म्ह्नाला, 'मागे बघ ना तुझ्या....काय आहे.....कुणीतरी उभं आहे....' असंच काहीतरी. मी इतकी घाबरले, त्या मित्राशी पुढचे काही महीने तर मी बोलले नव्हते. तळघरातही मी ज्या रूममध्ये राहायचे ती एका टोकाला होती आणि आजू बाजूला कुठेही आवाज झाला तरी माझे कान टवकारलेले असत. १० दिवसातच मी त्या अंधारकोठडीला कंटाळले आणि दुसरीकडे एक घर शोधले. तेही असेच एका भारतीय माणसाचे होते आणि तळघरातच होते. पण एक चांगले होते की जरी घराचा प्रवेश तळघरासारखा होता तरी मागून ते जमिनीलगतच होते. त्यामुळे दिवसभर पूर्वेकडून छान उजेड यायचा. एकदा नक्की केल्यावर मी एका तळघरातून माझ्या प्रचंड मोठ्या ब्यागा आणि १० दिवसात जमविलेले सामान (गादी, सफाईचे सामान, खाद्यपदार्थ,भांडी) सगळं कसंबसं बाहेर काढलं. दुसरं मोठं काम म्हणजे ते पुन्हा एकदा तळघरात न्यायचं. शेवटी तर मी ब्याग जिन्यावरून घसरत नेल्या. :-( वाटलं चला आता सुटले.पण...&lt;br /&gt;त्या नवीन घरात दोन खोल्या होत्या ,किचन आणि बाथरुम. मी एक मोठी खोली व्यापली, पण त्या घराचे Heating (Central heating) घरमालकाकडे होते, त्यामुळे साहेबांनी त्यांना हवं तसं सेट केलं होतं. तळघर मुळातच थंड असतं त्यामुळे रात्रभर मी काकडत काढली. दुसरं म्हणजे आता माझी खोली जमिनीलगत होती त्यामुळे डोकं खिडकीकडे केलं तर कुणी चोर आला तर कसं कळणार? आणि खिडकीकडे पाय केले तर ती खिडकी सारखी डोळ्यासमोर राहणार. :-( अजून एक रात्र मी रडत,कुडकुडत काढली होती. दुसऱ्या दिवशी दुकानात जाऊन मोठ्या चादरी घेऊन आले, तरी थंडी जाईना. मग घरमालकांना सांगितले, तर त्यांनीही लाइट बिलाचं कारण सांगितलं. जेवण बनवायला उभं राहणंही अशक्य होतं. शेवटी वैतागून मी किचनमधल्या सगळ्या शेगड्या चालू ठेवल्या आणि पांघरूण घेऊन बसून राहिले.&lt;br /&gt;माझे जुने घरमालक मराठी तरी होते, हे लोक बिहारी होते आणि आमचा संवाद काही फारसा प्रेमळ नव्हता. मग मी त्यांच्याशी बोलून तात्पुरते त्यांचे इंटरनेट वापरण्याचा करण्याचा प्रयत्न केला पण तेही होत नव्हते. त्यामुळे घरी आले की जेवण बनविणे आणि काहीतरी गाणी लावून झोपणे हेच करत होते.रात्रभर तो laptopचालू ठेवायचे की त्याच्या आवाजात झोप तरी लागेल. ७-८ दिवसांत नवीन इंटरनेट कनेक्शनचा अर्ज दिला, मोबाई फोनही शोधला. आणि साधारण १० दिवसांत माझा बाहेरच्या जगाशी संपर्क आला. मला तोपर्यंत वाटायचे, मला खाली काही झाले तर काय करणार, कुणाला फोनही नाही करता येणार ना मेल. टीव्ही तर मी कित्येक वर्षात पाहिला नव्हता.&lt;br /&gt;नवीन घर ऑफिसापासून खूप जवळ होते. बसने साधारण ७-१० मिनिटे लागत. पण आता कामही जोरात सुरू झाले होते. रात्री ७-८ नंतर बसस्टॊपपासून घरापर्यंत यायला ५-७ मिनिटे लागत. आणि तिथे एकदा त्या कॊलनी मध्ये आलं की कुठेही माणूस दिसत नसे. मी जवळ-जवळ पळतच घरी यायचे. कुणी मागून चालत येतंय असं वाटलं तरी मागे न बघता चालत राहायचे. बरेचदा चालताना मी मित्र-मैत्रिणींना कुणाला तरी फोन करायचे.आणि शेवटी दरवाज्यातून आत जाऊन पटापट सर्व लाइट्स सुरू करायचे. एकदा पळापळीत जिन्यावरून घसरून पाठही मोडून घेतली. :-(रोज रात्री मी २-३ वाजेपर्यंत जागी राहायचे आणि भारतात असणाऱ्या मित्र-मैत्रिणींशी बोलायचे. बरेचदा कुणीतरी रात्री मला याहू वर मेसेजही पाठवायचं आणि मी मध्यरात्री उठून त्यांना उत्तरही द्यायचे.कधीकधी आरशात पाहताना वाटायचं मागून कुणाचा चेहरा दिसला तर? (हे सगळे भयानक चित्रपट आणि कादंबऱ्या वाचण्याचे परिणाम. :-) )&lt;br /&gt;पण एक-दोन महिन्यांत उन्हाळा सुरू झाला आणि सूर्यास्त उशिरा होऊ लागला. मग जरा ओळखीही वाढल्या तोपर्यंत आणि मी जरा भटकून घेतलं. टोरोंटो मला खूपच आवडलं,डाऊनटाऊन(?), ओंटारिओ तळं(की समुद्र? ),तळ्याच्या मध्ये असलेलं छोटंसं बेट, बस-ट्रेनची व्यवस्था, विविधता, सगळंच. एका ट्यूलिप फेस्टिव्हललाही जाऊन आले. नायगारा तर तिथून फारच जवळ असल्याने दोन वेळा बघितला.तीन दिवसांची, मॊन्ट्रियाल,ओटावा, क्युबेकची ट्रीपही केली. छान वाटलं.पाच महिने कसे पटकन संपून गेले. माझी माझ्या घरमालकांशीही चांगली ओळख झाली. आम्ही मग खाद्यपदार्थांची , पाककृतींची देवाण-घेवाणही केली. मी त्यांना मग वेबक्यामेरा कसा वापरायचा, कुठल्या साईटवर हिंदी गाणी मिळतात, अशी शैक्षणिक माहितीही दिली. :-)&lt;br /&gt;शेवटच्या महिन्यात माझे घरमालक भारतात आले होते काही दिवसांसाठी. त्यांनी मला जाताना सांगितलं, "हे emergency contact numbers आहेत. मी माझ्या एका नातेवाईकाला सांगितलं आहे दर थोड्या दिवसांत फेरी मारायला."&lt;br /&gt;एकतर ह्या मालकाची पाच अपत्ये होती. त्यांचा दिवसभर चालणारा गोंधळ एकदम बंद झाला होता आणि त्यात त्यांचा हा नातेवाईक कधी येणार-जाणार माहीत नाही. त्याच्याऎवजी दुसराच कुणीतरी आला तर? तोच माणूस खाली आला तर? त्यांनी घराची विद्युत सुरक्षाही केली होती पण ती मध्येच बंद पडली तर? इथे मालक नसलेलं घर लगेच कळतं, त्यामुळे त्यांची सर्व पत्रे मी माझ्याकडे जमा करून ठेवली. मला घर सोडून एक वर्ष होऊन गेलं होतं. आता लवकरच परत जायला मिळेल याची उत्सुकता होती, त्यात उगाचच हे टेन्शन. कसेबसे दिवस काढत मी महिना घालवला. रोज घरी नेण्यासाठी सामान आणायचं, ब्यागेत ठेवायचं, आधी आणलेलं सामान पुन्हा काढून नीट लावायचं. मी १५ दिवस आधीच कपडे घड्या घालून ठेवले होते. :-)&lt;br /&gt;अखेर तो दिवस आला होता, घरी जायचा. ६ तास आधीच मी विमानतळावर जाऊन बसले होते. कंटाळवाण्या,लांब प्रवासानंतर आई-बाबांना भेटल्यावर अश्रू आले नसते तरच नवल होतं. त्यानंतर चार महिने भारतात राहून मी परत अमेरिकेत आले होते. दोन महिने एका हॉटेलवर राहिले आणि भीती, एकटेपणा हे पुन्हा एकदा अनुभवलं होतं. खूप वेळा भारतात, नातेवाईकांना,मित्र-मैत्रिणींना,भाऊ-बहिणींना भांडताना पाहिल्यावर मला ते एकटे दिवस आठवतात, जेव्हा कुणाशी तरी बोलण्यासाठी-भेटण्यासाठी मला २-२ दिवस वाट पाहायला लागायची. एकटं खाताना, घरची आठवण यायची. आणि त्यात भरीला माझ्या मनाचे भित्रे कोपरे तर कधीच मला सोडायचे नाहीत. ते आठवलं की माणसांची, आपल्या माणसांची किंमत कळते. आजारी असताना, स्वतः:च सगळं करताना रडायलाही यायचं आणि कशाला हे सगळं हवंय, कुणी सांगितलंय इथं राहायला,असंही वाटायचं. पण आज वाटतं त्याच दिवसांनी मला स्वत:चा वेळ स्वत:साठी आनंदात कसा घालवायचा हे शिकवलं. ते अनुभव आयुष्यभर माझ्या सोबत राहणार आहेत याचाच आनंद आहे. . :-)&lt;br /&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-7399683324112301865?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/7399683324112301865/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=7399683324112301865' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/7399683324112301865'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/7399683324112301865'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/04/blog-post_19.html' title='भित्री भागुबाई'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-8126425166071808080</id><published>2007-04-17T19:00:00.000-05:00</published><updated>2007-04-25T11:10:59.909-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघुकथा'/><title type='text'>निरुत्तर...</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;संध्याकाळची वेळ, गर्दी, ट्रॅफिक, वाहनांचा आवाज आणि प्रदूषण यांनी कंटाळलेला तो एक सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबला होता. आख्खा एक मिनिट थांबावं लागणार म्हणून तो चांगलाच वैतागला होता. इकडे-तिकडे पाहत वेळ घालवत असतानाच त्याला डाव्या बाजूला एका रिक्षात बसलेली व्यक्ती दिसली. ती त्याच्याकडेच पाहत होती. ती हसली आणि तो आश्चर्याने उडालाच. सायलीच होती तर ती. :-) जरा गाल वर आलेले पण तेच तोंडभरून हसू आणि ओसंडून वाहणारा उत्साह. आणि हो तिच्याबरोबर एक बाळ पण होतं छोटासा. @-@ तिने रिक्षावाल्याला 'भैय्या यही रोक देना' म्हटल्यावर त्यानेही गाडी बाजूला लावली. आणि जवळच्याच हॊटेलात ते शिरले. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;'काय गं? कधी आलीस परत? कुठे राहतेस सध्या? हे कधी म्हणे?' बाळाकडे पाहत त्याने विचारले.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;ती हसून म्हणाली 'अरे, हो,हो...सगळं सांगते.जरा धीर धर. काही खायचं-प्यायचं तरी सांगू आधी.'&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मग मोठ्या मुश्किलीने मेनू कार्डवर पाहून त्याने काही-बाही सांगितलं आणि तो म्हणाला, 'हं, आता बोल पटापट...' सायली सांगू लागली,' अरे, खरं तर भारतात परत यायचा काय प्ल्य़ान नव्हता अमितचा. पण त्याचे आई-बाबा काही तिकडे जास्त दिवस राहत नाहीत, त्यांना करमतही नाही. त्यामुळे शेवटी आम्हीच इकडे येण्याचा निर्णय घेतला. आणि ही आमची मुलगी, 'जान्हवी'. जानूच म्हणतो सगळे. :-) तिलाच दवाखान्यात घेऊन गेले होते. हवा बदल झालाय ना, म्हटलं काय काय खबरदारी घ्यावी लागते ते विचारावं डॊक्टरना. सध्या कोथरुडलाच राहतोय.नवीन घर बघतोय. अमितसाठी तिकडूनच नोकरी पक्की करून निघालॊ होतो. मला नवीन शोधण्यापासून तयारी.' 'अगं, माझ्याकडे दे ना रेझुमे,मी ही आमच्या कंपनीत देतो. बाकी पोरगी फारच गोड आहे. तुझ्यासारखीच दिसतेय हसताना.'&lt;br /&gt;त्याला कळत नव्हतं की आपली ही अवखळ मैत्रीण एव्हढी मोठी झाली याचं कौतुक वाटत होतं की तो इवलुसा जीव तिचाच एक अंश होता याचं. त्याला त्यांचा भूतकाळ आठवत होता. कॉलेजमध्ये नेहमीच बरोबर असणारे हे दोघे नोकरी लागली आणि वेगळे झाले. तसे त्यांचे मित्र-मैत्रिणी त्यांना बरेच चिडवत असत पण त्यांनी कधी लक्ष दिले नाही. कधी दोघांना वाटलेही की आता तो/ती बोलेल मनातली बात पण कुणीच बोललं नाही. नोकरीत असताना त्याला कधीतरी कळलं की सायलीच लग्न ठरलंय. तो काही गेला नाही आणि परत त्यांची भेटही झाली नाही. त्याने बरेचदा विचार केला की काय झालं असतं मी तिला सांगितलं असतं तर? ती हो म्हणाली असती का? का तसं काही नव्हतंच मुळी? आणि दोघं राहिलो असतो सोबत तरीही मैत्री इतकंच प्रेमही सफल झालं असतं का? बाळाच्या रडण्याने तो एकदम भानावर आला. सायली जानूला हसवण्याचा प्रयत्न करत होती.&lt;br /&gt;सायली म्हणाली, "तू काय करतोस सध्या?&lt;br /&gt;तो,"एका कंपनीत म्यानेजर आहे. कॉलेजनंतर MBA पण केलं, मग नोकरी. मध्ये अमेरिकेत आलो होतो पण तुझा काही पत्ता नव्हता माझ्याकडे.&lt;br /&gt;सायली," हो,माहीतेय, तू सफाई द्यायचं काही कारण नाहीये. बाकी, लग्नाचं काय? कुणी पोरगी भेटली की नाही?"&lt;br /&gt;तो," आई-बाबा पाहताहेत सध्या. तू बोल कसं चाललंय सगळं?"&lt;br /&gt;सायली," मस्त रे ! सुरुवातीला अवघड जातं होतं अमितला आणि मला समजून घेणं पण आता दोघांनाही एकमेकांचा स्वभाव कळलाय. तोही फार बोलका आणि एकदम साधा आहे. मीच जरा जास्त आगाऊ होते. :-) त्याने समजून घेतलं बरंच.विशेषतः: परदेशात आम्ही दोघंच होतो आधी. तेव्हा तर जास्त गरज होती समजून घेण्याची. बरेचदा जुन्या मित्र-मैत्रिणींची खूप आठवण यायची, मग त्याचीही सवय झाली.तू तर गायबच झालास नंतर. लग्नाला पण आला नाहीस."&lt;br /&gt;तो काय बोलणार होता यावर? कसं सांगणार होता की किती आवरलं होतं त्याने स्वतः:ला आणि पश्चात्तापही केला होता तिला आपल्या मनातलं न बोलल्याचा. त्याच चुकीची केव्हढी मोठी शिक्षा तो भोगत होता.&lt;br /&gt;तीच पुढे म्हणाली," किती अवघड असतं नाही कॉलेजांबाहेरचं जग? नोकरीच नव्हे घरातही किती उलाढाल होत असते. सगळ्य़ांना सांभाळून घ्यावं लागतं. सासू-सासरे, नणंदा,दीर, सासर-माहेरचे नातेसंबंध.फार त्रास झाला सुरुवातीला. हॉस्टेलावर कुठे रे हे सगळं बघावं लागतं. आपण बरे आणि आपले मित्र-मैत्रिणी. प्रेमात आणि संसारात फार फरक असतो रे. मला लाख वाटतं माझ्या नवऱ्याने मला रोज गुलाबाची फुलं देऊन उठवावं, पण सासरी सगळ्यांची उठाठेव करताना कळत की आपण किती बावळट होतो असल्या अपेक्षा ठेवताना.आपण किती भांडायचो नाही फालतू कारणांवरून,आता खूप वेळा स्वतः:च समजून घ्यावं लागतं, गप्प बसावं लागतं. तुलाही आत्ताच सांगते, ही सगळी प्रेमाची सोंग चार दिवस चालतात. भाजी आणायला जाणाऱ्या नवऱ्याच्या तोंडावरचे भाव पाहिल्यावर कळेल तुला. :-) "&lt;br /&gt;सायली जानूला काही हवं-नको बघत पुढे म्हणाली, " आता हेच बघ ना, तुला तर माहीतेय मला लहान मुलांशी खेळायला किती आवडायचं, पण आता हिला सांभाळताना कळताहेत सगळे कष्ट. धड शांतपणे खाताही येतं नाही. मला किती राग यायचा कुणी जेवताना उठवलं तर आणि आता रोजचंच झालंय. तसा अमितही खूप मदत करतो. रात्री मला जाग आली नाही तर हिचं सगळं तोच बघतो. नोकरीमुळे घरची कामे एकटीला होत नाहीत त्यातही बरीच मदत करायचा तो. तू शिकला का रे काही जेवण बनवायला? किती आळशीपणा करायचा तुम्ही मुलं तेव्हा. रूमही धड साफ नसायची. बरं झालं परदेशी राहिलास ते, तिथं राहिलं की सगळेच शिकून जातात बरोबर. "&lt;br /&gt;त्याला अजूनच वाईट वाटत होतं हे सगळं ऎकताना. त्याला नेहमी वाटायचं आपण दोघे मिळून सगळं सांभाळून घेतलं असतं, तिला अगदी फुलासारखं जपून ठेवलं असतं.आणि ती म्हणाली तसाच असला संसार, तरी त्याला तोही तिच्यासोबतच करायचा होता. छोट्या-मोठ्या भांडणात,तेच मिटल्यावर प्रेमात, कंटाळलेल्या,थकलेल्या दोघांच्या रोजच्या जीवनात जे क्षण मिळतात तेच तर त्याला तिच्याबरोबर वाटून घ्यायचे होते. पण हे सगळं तो तिला थोडीच सांगू शकणार होता? त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. ते दोघं जुन्या मित्र-मैत्रिणींबद्दल बोलू लागले. कोण कुठे असतो, काय करतो, आता परत आल्यावर कुणाकुणाला भेटायचं आहे, इ.इ. त्याने तिला विचारलंही की शनिवारी येणार का ३-४ जण तरी भेटतील. पण तिला कुठेतरी जायचं होतं, नातेवाईकांकडे. त्याने तोही विषय सोडून दिला मग. समोर आलेलं खाणं लवकर संपवून जावंस त्याला वाटत होतं.&lt;br /&gt;शेवटी तिच म्हणाली, "चल मला जावं लागेल.बराच वेळ झाला. घरी जाऊन आवरायचं बरंच. अजून घर नीट लावलंही नाहीये. तुझा नंबर दे ना, बोलूच आपण मग परत". बिल भरून ते दोघं बाहेर येऊन थांबले तिच्यासाठी रिक्शाची वात बघत. ती अचानक त्याला म्हणाली," तुला माहीतेय मी नेहमी विचार केला आपल्या दोघांचा. मला सारखं वाटायचं की आपण दोघं असतो तर कसे राहिलो असतो. काय केलं असतं.पण तू कधी बोललाच नाहीस. मग मी ही स्वतः:ला गुंतवून घेतलं बाकी गोष्टीत. बरेचवेळा अमितची तुझ्याशी तुलना केली त्यामुळेच अमितशी जुळवून घेताना फार अवघड गेलं मला. पण त्याच्याबरोबर राहिल्यावर जाणवलं की मनमोकळं असलेलं किती चांगलं असतं. शंका, अहंकार सगळं विसरून प्रेम करायचं असतं. खरंच जर तुला सांगायचं असतं, मला थांबवायचं असतं तर तू ते केलंच असतंस. ते तू केलं नाहीस आणि मी ही. कदाचित आपण दोघंही खूप सारखे आहोत. कदाचित दोघांचाही अहंकार आपल्याला नडला आणि पुढेही नडला असता संसारात. त्यामुळे मी स्वत:लाच समजावलं, कदाचित सोबत राहूनही आपलं पटलंच नसतं.........."&lt;br /&gt;समोर आलेली रिक्षा थांबवून ती निघूनही गेली होती. पुन्हा एकदा त्याला उत्तर द्यायची संधी न देता........&lt;br /&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-8126425166071808080?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/8126425166071808080/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=8126425166071808080' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/8126425166071808080'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/8126425166071808080'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/04/blog-post_17.html' title='निरुत्तर...'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-5620744811015083251</id><published>2007-04-13T18:05:00.000-05:00</published><updated>2007-04-25T11:09:03.527-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Feelings'/><title type='text'>कुणीतरी हवं असतं.....</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;मी Engg साठी बाहेर पडल्यानंतर घरी २-३ दिवसांत तरी फोन व्हायचाच. एरवी मी आईशी कितीही बोलले तरी परिक्षेच्या वेळी मात्र दादांशी आधी बोलायचे. का? कारण मी अभ्यास करत नाही, नुसती भटकंती करते, आणि पूर्वीसारखे मार्कही मिळत नाही याबद्दल आईकडे कितीही तक्रार केली तरी माझ्याशी फोनवर बोलताना ते प्रेमाने नेहमीच्या सूचना देतच असत. "कशाचं जास्त टेन्शन घेऊ नकोस. ज्या प्रश्नांच उत्तर येतं ते आधी लिही, मग बाकीच्यांचा विचार कर, आधीच्या पेपरचाही विचार करु नकोस. इ.इ....." आजही कधीतरी घरी फोन करून सांगितलं ना की काम खूप आहे, कामाचा कंटाळा आला आहे, इथं रहावंस वाटत नाही, की ते म्हणतात, त्रास होत असेल तर नको राहूस तिकडे. निघून ये परत. आपल्याला काही नोकरीवाचून अडलं नाहीये. कधीतरी ते असंही म्हणाले होते की, "तुला काय वर्षाला एखादं ज्वारीचं पोत पुरेसं होईल, कशाला तो नोकरीचा त्रास? " :-) आता माझं एका ज्वारीच्या पोत्याने भागणार असतं तर किती बरं झालं असतं. पण केवळ बोलल्यामुळेही किती बरं वाटतं. असंच कुणीतरी हवं असतं.....&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;कितीतरी वेळा सगळी गणित चुकत जातात आणि मागे फिरून ती दुरुस्त करणंही अशक्य होऊन जातं.बरेच वेळा सर्व प्रयत्न करुनही आपल्या हातात काहीच नसतं. मग तेव्हा कुणीतरी हवं असतं आपल्याला सांगणारं,समजावणारं, "सर्व काही ठीक होईल". दोघांनाही माहीत असतं की सगळं ठीक होणं अवघड आहे, तरी त्या शब्दांनी जो धीर मिळतो तो वेगळाच. कधी वाटतं, झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून धीर देण्याइतकं प्रेम कुणी आपल्यावर कसं करु शकतं? ते फक्त आई-बाबाच करु शकतात किंवा आपले खरे मित्र-मैत्रिणी.नाहीतर माझ्यासारखे लोक आधी, 'बघ, मी सांगितलं होतं.....' या वाक्यानेच सुरुवात करतात. :-) कुठल्याही अडचणीत असताना, उपाय शोधायचं सोडून ती चूक तुझ्यामुळे झाली की माझ्यामुळे यावरच वाद घालत बसतात आणि मग नंतर साथ न दिल्याचा पश्चाताप करतात. जित्याची खोड....! मी कशीही असले तरीही मी निराश असताना सांभाळणारं, समजावणारं कुणीतरी हवंच असतं......&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-5620744811015083251?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/5620744811015083251/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=5620744811015083251' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/5620744811015083251'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/5620744811015083251'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/04/blog-post_13.html' title='कुणीतरी हवं असतं.....'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-4651382443411445190</id><published>2007-04-03T15:42:00.000-05:00</published><updated>2007-04-25T11:11:38.789-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लघुकथा'/><title type='text'>कशासाठी....? पोटासाठी?</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;विमानतळावर तो सामान घेऊन बाहेर आला आणि २२ तासांच्या प्रवासाने अवघडलेलं अंग मोकळं करत त्याने इकडे-तिकडे पाहिलं. पहिल्यांदाच परदेशी प्रवास असल्याने एकदम जोरदार तयारीने आला होता तो. एक ट्य़क्सी थांबवून त्याने हातातला पत्ता वाचून दाखवला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तो ट्यक्सीवाला भारतीय होता. :-) चला बरं झालं! 'कहांसे आये भाईसाब' म्हणत ट्यक्सीवाल्याने मीटर पाडला. मग 'पहली बार आये क्या? कहा पे काम करोगे?वगैरे,वगैरे प्रश्नांची मोडक्या हिंदीत उत्तरे देत तो दिलेल्या पत्त्यावर पोचला.मग लवकरच ट्यक्सीवाल्याने आपले business card ही त्याला दिले. सांगितले तेव्हढे पैसे देऊन तो हॊटेल रूममध्ये पोचला. हॉटेल तर एकदम झक्कास होतं. 'चला, एक काम झालं' म्हणत त्याने आपलं सामान बाजूला लावून, आवरून घेतलं.&lt;br /&gt;सगळ्यात महत्त्वाचं काम घरी फोन करणे. त्याच्या एका मित्राने चक्क स्वतः:हून एका Calling card ची माहिती दिली होती आणि काही मिनिटांचा talk time free पण. घरी फोन केल्यावर त्याला जर 'सेंटी' व्हायला झालं होतं, पण तो सावरला लगेचच. दुस़ऱ्या दिवशी त्याचा एक सहकारी त्याला न्यायला आला होता. 'आता कार पण घेतली पाहिजे लवकरच' असा विचार करत तो ऑफिसात पोचलाही. शाळेच्या पहिल्या दिवशी असतो ना तसा उत्साह त्याला वाटत होता. साहेबाशी भांडून व्हिसा पासून आजपर्यंतची धावपळ डोळ्यांसमोरून जात होती. पण तिकडे झाली तेव्हढीच काय ती धावपळ. इथे आल्यापासून त्याला फारसा त्रास झाला नव्हता. आज एका सहकाऱ्याने संध्याकाळी घर दाखवायला जायचेही कबूल केले होते. त्याच सहकाऱ्याने दुपारी बँकेत जाऊन एक खातेही उघडून दिले होते.&lt;br /&gt;किती आटोपशीर असतात ना इथली घरं. एकदम साफ आणि उबदार एव्हढ्या थंडीतही. पण खिडक्या बंद असल्याने ताजी हवा मिळणं मुष्किल होतं. असो. फोन, इंटरनेट, वीज घरातही सगळं सामान आणायला त्याला लोकांनी बरीच मदत केली होती. आता त्याला हळूहळू इथल्या व्यवहाराची, शिस्तीची थोडी माहिती मिळू लागली होती. बाहेर गेल्यावर त्याला बरेच भारतीय लोक दिसले, भेटले, काही बोललेही.&lt;br /&gt;एक दिवस तो असेच आपल्या एका मित्राशी बोलताना म्हणाला, 'मला तर इथे किती लोकांनी मदत केली, विशेषतः: माझ्या एका सहकाऱ्याने. मग लोक उगाच त्याला किंवा कुठल्याही भारतीय माणसाला नावं का ठेवतात बरं?'&lt;br /&gt;त्याचा मित्र हसून म्हणाला, 'अजून नवा आहेस, वाटणारच तसं.'&lt;br /&gt;त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून मित्र म्हणाला, ' हे बघ, सगळेच लोक वाईट असतात असं नाही. पण मलाही खूप विचित्र अनुभव आले आहेत. आता तुझा तो सहकारीच बघ, तुला त्याने मदत केली ही गोष्ट चांगलीच आहे. पण तुला हे माहीत आहे का की ती निःस्वार्थी नव्हती.'&lt;br /&gt;तो,' म्हणजे?'&lt;br /&gt;मित्र,' अरे, ज्या ज्या ठिकाणी तुला तो घेऊन गेला ना तिथे त्याला 'रेफरल'(referrel) चा फायदा मिळाला. तुला त्याने हे अपार्टमेंट सुचविले ना त्यासाठी सोसायटीकडून त्याला २०० डॉलर्स मिळाले. बँकेत खाते उघडून दिले तेव्हा २५ आणि असेच काहीसे बाकी ठिकाणीही. तू जेव्हा एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती विकत घ्या असे कुणाला सुचवतोस तेव्हा अनायासे त्या कंपनीचा ही फायदा होतो. त्यामुळे ते लोक असे गिफ्ट्स ठेवतात जेणेकरून त्यांची पब्लिसिटी होते आणि खपही वाढतो.' त्याला हे सर्व नवीनच होतं.&lt;br /&gt;त्याला अचानक फसविल्याची भावना मनात येऊ लागली. तसं पाहिलं तर यात त्याचं काही नुकसान नव्हतं,झाला तर फायदाच होता स्वतः:चा आणि ज्याने मदत केली त्याचाही.मग वाईट वाटायचं काय कारण होतं? त्याने मनाची समजूत घातली आणि तो रुळलाही या वातावरणात. जसे जसे दिवस जाऊ लागले त्याला जाणवलं की यात चूक काय आहे ते? कुणाची मदत करतानाही स्वतः:चा फायदा पाहण्यात नाही तर नवीन माणसाकडे एक नवीन बकरा असं पाहण्यात आहे. आता तर त्याला बरेचदा अनेक दुकानातही असे अनुभव आले. एखादा माणूस त्याच्याकडे येऊन म्हणतो, अगदी प्रेमाने,"तुम्ही कुठे काम करता, किती दिवस इथे राहणार आहात? तुम्हाला मिळतो तो पगार पुरेसा आहे काय? अजून पैसे कमावायची इच्छा आहे का?" अशा प्रकारचे अनेक प्रश्न. किती जणांना उत्तर देणार? आणि किती लोकांना टाळणार?&lt;br /&gt;आता समोर येणारा प्रत्येक माणूस हा फक्त काही कामासाठीच आपल्याशी बोलतोय असं त्याला वाटू लागलं. आज काल त्या टेले मार्केटिंगसाठी तर लोकांनी हैराण करून सोडलं होतं. कुणालाही घरचा पत्ता, फोन नंबर द्यायची सोय राहिली नव्हती. हळूहळू सर्वांची सवय होत जाते. आज बऱ्याच दिवसांनी मंदिरात जायचं ठरलं होतं. भारतात असताना आठवणीतही नसणारे सण लोक उत्साहाने इथे साजरे करतात.तो मंदिराच्या पायऱ्या चढला आणि तिथली स्वच्छता, शांतता सगळंच त्याला आवडलं.पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सगळ्या प्रांतातले लोक त्याला तिथे दिसत होते. :-) मंदिरातल्या मूर्ती,प्रसाद,आरती सर्व वेगळं होतं तरीही,खूप दिवसांनी घरी आल्यासारखं वाटत होतं.&lt;br /&gt;दर्शन घेतल्यानंतर पाच मिनिटेच झाली असतील एक माणूस त्याच्या शेजारी येऊन बसला. जरासं हसून म्हणाला,'कहांसे है आप? मुंबई?मराठी? अरे मै भी मुंबईमे था बहोत दिन. मराठी भी आते जरा-जरा. हम तो काफी दिनोंसे है यहा. वैसे आप क्या काम करते है..........' पुढचे शब्द जणू त्याच्या कानात पडलेच नाहीत........&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-4651382443411445190?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/4651382443411445190/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=4651382443411445190' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/4651382443411445190'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/4651382443411445190'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/04/blog-post.html' title='कशासाठी....? पोटासाठी?'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-1731169402785387972</id><published>2007-03-27T15:21:00.000-05:00</published><updated>2007-03-27T13:21:12.819-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>तू !</title><content type='html'>तू आहेस तुझी, तुझ्या स्वप्नांची,&lt;br /&gt;माहित आहे मला&lt;br /&gt;आहेस तू त्या पावसाची,&lt;br /&gt;ज्याच बरसणं भुलवितं तुला.&lt;br /&gt;त्या गोड-गुलाबी थंडीची,&lt;br /&gt;जिच्या कुशीत अलगद शिरावसं वाटतं तुला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तू असतेस बऱ्याच वेळा&lt;br /&gt;तुझ्या कल्पनांची,तुझ्या भावनांची&lt;br /&gt;आणि केवळ तुझ्या कवितांची.&lt;br /&gt;या सर्वांहूनही वेगळी असतेस तू&lt;br /&gt;तुझ्या अनेक प्रिय व्यक्तींची,&lt;br /&gt;त्यांच्यासोबतच्य़ा तुझ्या क्षणांची,&lt;br /&gt;हरवून गेलेल्या त्यांच्या काही आठवणींची.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या सर्वांचा खूप हेवा वाटतॊ,&lt;br /&gt;पण राग येत नाही,&lt;br /&gt;कारण तू 'त्यांचं' असणं&lt;br /&gt;हेच तुझं 'तू' पण आहे.&lt;br /&gt;प्रत्येकवेळी तुझ्या नव्या रुपांना पाहताना,&lt;br /&gt;मी मनापासून भुललो आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पण हे असं भुलतानाही...&lt;br /&gt;माझं 'मी' पण संपत नाही,&lt;br /&gt;तू कधीतरी माझी असावीस&lt;br /&gt;असं वाटल्यावाचून राहत नाही.&lt;br /&gt;खरंच, तुझ्या सर्व क्षणांहूनही वेगळा&lt;br /&gt;असा एखादा क्षण येईल?&lt;br /&gt;जो तुला केवळ&lt;br /&gt;माझीच आठवण करून देईल?&lt;br /&gt;&lt;br /&gt;-विद्या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-1731169402785387972?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/1731169402785387972/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=1731169402785387972' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1731169402785387972'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/1731169402785387972'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/03/blog-post_27.html' title='तू !'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-7634463411212257833</id><published>2007-03-20T19:06:00.000-05:00</published><updated>2007-03-21T12:13:03.764-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>व्यवहार</title><content type='html'>त्याचं म्हणणं मला&lt;br /&gt;कधी पटलंच नाही,&lt;br /&gt;अंतर वाढलं म्हणून&lt;br /&gt;प्रेम कमी होतं का काही?&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणे या जगात&lt;br /&gt;कुणाचं कुणावाचून अडत नाही,&lt;br /&gt;पण तू सोबत नसशील&lt;br /&gt;तर आयुष्यात राहतं का काही?&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणे, देऊ तेव्हढं सर्वांना&lt;br /&gt;परत मिळतंच असं नाही,&lt;br /&gt;पण माझं प्रेम तुझ्यापेक्षा&lt;br /&gt;कमी होतं का जराही?&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणे, आजचा क्षण आपला&lt;br /&gt;बाकी कशाचीच शाश्वती नाही.&lt;br /&gt;माहीत नव्हतं,त्या क्षणासारखाच&lt;br /&gt;तू ही परत येणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तू सांगितलेली प्रत्येक गोष्टं&lt;br /&gt;जरी पटली नाही,&lt;br /&gt;ठेच लागून धडपडताना&lt;br /&gt;जगाने शिकवले बरेच काही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;म्हणे, भावनेपेक्षा&lt;br /&gt;व्यवहारातच आहे सारं काही.&lt;br /&gt;मग आज माझ्या सुकलेल्या डोळ्यांत&lt;br /&gt;पाण्याची तुला अपेक्षा का राही?&lt;br /&gt;&lt;br /&gt;काळाबरोबर विसरून जाशील सारं&lt;br /&gt;तूच म्हणालास ना हेही?&lt;br /&gt;कसं सांगू, जवळ नसलास तू तरी&lt;br /&gt;येतोस माझ्या स्वप्नात आजही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;-विद्या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-7634463411212257833?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/7634463411212257833/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=7634463411212257833' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/7634463411212257833'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/7634463411212257833'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/03/blog-post_20.html' title='व्यवहार'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-657453419193364586</id><published>2007-03-16T15:01:00.000-05:00</published><updated>2007-04-25T11:09:21.559-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Feelings'/><title type='text'>मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;इंजिनीयरींगच्या दुसऱ्या वर्षाची गोष्ट, एका रविवारची. माझ्या जीवलग मैत्रिणी माझ्याकडे येवून मला म्हणाल्या की आम्ही Sorry म्हणायला इथे आलो आहोत. मला कळत नव्हतं की हे कशावद्दल? तर त्या म्हणाल्या, 'आम्ही तुला सोडून सिनेमाला गेलो होतो,ते ही तुला खोटं सांगून.' &lt;span style="font-size:85%;"&gt;(आज विचार करता मला हसू येतं की तेव्हा आपण किती बावळट होतो आणि किती छोट्या-छोट्या गोष्टीही 'महाभयंकर' वाटायच्या तेव्हा. :-) ) &lt;/span&gt;हा किस्सा आजही मला आठवतो म्हणजे मी हे सांगायला नको की मला किती वाईट वाटलं होतं त्यादिवशी.त्यानंतर पुढची ३ वर्ष आम्ही हसत-खेळत,भांडत,मजा करत काढली. आम्ही सगळ्याजणी आजही तितक्याच प्रिय आणि जवळ आहोत एकमेकींच्या.&lt;br /&gt;खरंतर माझ्या मैत्रिणींनी मला त्या दिवशी सांगितलं नसतं तर मला कळलंही नसतं आणि माझ्या मनात ते राहिलंही नसतं.पण मग त्यांनी ते सांगायला हवं होतं की नको?सांगितल्यामुळे आम्ही अजूनच दूर गेलो असतो तर? किंवा न बोलल्याने मनातली अढी अजूनच वाढते , तसे आम्हीही दुरावलो असतो तर? की बोलल्यामुळेच मनातंलं सगळं बाहेर येऊन मनही आभाळासारखं निरभ्र होतं?असे अनेक प्रश्न मनात येतात. त्या एकाच बाबतीत नाही, तशाच अनेक घटना घडल्यात, घडतात आणि हा प्रश्न पुन्हा सामोरा येतो.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;माझं म्हणाल तर, मला काहीही मनात ठेवता येत नाही. चूक माझी असेल तरी किंवा समोरच्याची एखादी गोष्ट पटली नाही तरी. ती व्यक्ती प्रिय असेल तर अजिबातच नाही. मग मी लवकरात लवकर सगळं सांगेपर्यंत डोक्यातून विचार जात नाहीत. पण कधीकधी होतं काय की समोरच्या माणसाने सहज बोललेली गोष्ट आपल्याला लागते (त्याच्या नकळतही) त्यामुळे त्याने असं बोलण्याचा काय हेतू होता हे कळत नाही आणि ते कळलं नाही तर गैरसमजामूळे मन अजूनच दुखावतं. बरं स्पष्ट सांगायचं तरी त्यात 'तुला असं वाटलंच कसं' असं बोललं की आपणच चुकीचा विचार केल्याचा त्रास. :-( मला वाटतं की तुम्ही जर आपलं मत समोरच्या माणसाला स्पष्ट सांगू शकत नसाल तर ते नातं मनमोकळं होईल का? मग तुमच्या ऒफिसातल्या साहेब/सहकाऱ्यापेक्षा हे नात वेगळं होईल का? &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;दोघंही आपल्या जागी बरोबर असतात. मग चुकतं कुणाचं आणि त्याचा नात्यांवर होणारा परिणाम टाळायचा कसा? Love makes people do crazy things.:-) मला वाटतं एकमेकांबद्दलचं प्रेम,नात्याबद्दलचा आदर, समजून घेण्याची (बरेचदा माफ करण्याचीही) इच्छा असेल तर हे नक्कीच होऊ शकतं. कधीकधी स्वाभिमानही आडवा येतो तर कधी तो नुसताच अहंकार असतो. तेव्हा डोळे बंद करून त्या व्यक्तीबरोबर घालवलेले आनंदाचे,दु:खाचे,प्रेमाचे क्षण आठवले ना, मग सगळं मनातलं मळभ दूर होतं. राहते ती फक्त इच्छा पुन्हा एकदा नातं होतं तसं करण्याची. मग जे वाट्लं ते स्पष्टपणे सांगून मोकळं व्हायचं. स्वीकारायचं, सोडून द्यायचं की मनावर घ्यायचं हे सारं समोरच्यावर सोडायचं. खरंच जर ते नात जवळंच असेल तर तो फक्त एक क्षण बनतो एकमेकांना अजूनच जवळ आणणारा. मग अशीच अडथळ्यांची शर्यत पार करुन नात्यांची वीण अजूनच घट्ट होते. :-) होय ना? या बाबतीतच 'मरासिम' अल्बममधील गुलजार साहेबांनी म्हटलेली ही काही वाक्ये. मला खूपच आवडतात. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;"मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;अक्सर तुझको देखा है की ताना बुनते&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;जब कोई टूट गया या खत्म हुआ&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;फ़िर से बांध के और सिरा कोई जोड के उस्मे&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;आगे बुनने लगते हो&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;तेरे इस ताने मैं लेकीन&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;एक भी गांठ गिरह बुंतर की&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;देख नही सकता है कोई&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;मैने तो एक बार बुना था एक ही रिश्ता&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;लेकीन उस्की सारी गिरहें साफ़ नजर आती हैं मेरे यार जुलाहे !&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !"&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-657453419193364586?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/657453419193364586/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=657453419193364586' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/657453419193364586'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/657453419193364586'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/03/blog-post_16.html' title='मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे !'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-6269612456167900637</id><published>2007-03-09T20:11:00.000-06:00</published><updated>2007-03-14T15:48:17.861-05:00</updated><title type='text'>गटबदल</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;काही काळापूर्वी मी एक लघुकथा लिहीली होती, 'त्रिशंकू'. त्याचा नायक आमच्य़ा ऑफिसमधला 'खलनायक'च (आमचा बॉस) होता. दोन आठवड्यापूर्वी आम्हाला कळलं की त्याचा 'मायबाप' बॉस आता बदलणार आहे आणि काय आश्चर्य, साहेबांची गाडी कधी नव्हे ते आमच्या छोट्याशा खुराड्याकडे (cubicle) कडे वळली. आम्हाला दुपारी जेवायला बरोबर येणार का विचारल्यावर तर नशिबच उजाडले. आता त्याने थोडा फार प्रयत्न केला आमच्या गटात यायचा पण पहिल्या २-४ दिवसातच त्याला आम्ही आमच्या गटातून कटाप केले होते. आणि त्याच्या कारवाया जाणल्यानंतर तर त्याला पुन्हा सामावून घेणे 'मुश्किल ही नही नामुमकीन' होते. पण आता त्याचे छायाछत्र हरविल्याने तो अगदीच बिचारा, फारच गरीब वाटत होता. त्याच्याकडे पाहील्यावर मला 'गटबदला' चा एक उत्तम नमुना मिळाला होता.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;तसे भारताच्या इतिहासाच्या पुस्तकातच हे गटबदलाचे धोरण शिकविले जाते. मग ते मुघलांना शरण जाणारे असो वा इंग्रजांना. आज काल तर राजकारणी लोक घर बदलावे तसे पक्ष बदलतात.मग आमचा हा छोटा बॉस काय चीज आहे?कामापेक्षा बाकीच्या लोकांबद्दलच्या चहाड्या वरच्या साहेबाकडे करणे हेच त्याचं मुख्य काम असे. आणि आता तोच बदलल्यामुळे त्याला पुन्हा एकदा कुणाला तरी हाताला धरण्याची गरज भासत असावी.असो. आता नवीन माणूस नवं धोरण याप्रमाणे आमच्या यादीतील कामांची priority बदलली आणि नवीन साहेबाला खूश करण्यासाठी त्याची धावपळ सुरु झाली. आम्ही काय? आहे ते काम करणे आणि ५ वाजता घरी जाणे हे धोरण कायम ठेवलं आहे. :-) पण मला त्याचं आश्चर्य वाटलं जेव्हा एका जुन्या कामाचं श्रेय घेण्यासाठी सध्या तो आमच्या जुन्या साहेबाशीच स्पर्धा करु लागला. तसं पाहीलं तर काम करणारे आम्ही डेव्हलपर्स, आणि भांडण यांचं. :-) असो. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मला असं वाटतं की जर त्यानी खरचं काम केलं असतं तर त्यांना त्यांच श्रेय आपोआपच मिळालं असतं, त्यासाठी भांडायची गरज लागली नसती. (पण मला काय वाटतं याने कुणाला काय फरक पडतो म्हणा. ) अजून एक गोष्ट, जर त्याचे आपल्या जुन्या साहेबाशी चांगले नाते असते तर दोघांनाही एकमेकांबद्दल आदर वाटला असता आणि त्यांची मैत्री कायम राहिली असती. पण केवळ कामापुरता संबंध ठेवून स्वत:च्या कामापुरते गोड बोलणा़ऱ्या या लोकांना किती खरे मित्र लाभत असतील?मला मान्य आहे की मलाही आता शाळेत,कॊलेजसारखे जीवाभावाचे मित्र-मैत्रिणी येथे मिळणार नाहीत. पण मग हे नुसतं नाटकी आयुष्य किती दिवस चालणार? त्यापेक्षा स्पष्टपणे,प्रामाणिकपणे वागणं सोपं नाही का? साहेबाची हांजी-हांजी केल्याने तुमचा फायदा होतंही असेल. पण तो किती दिवस? कधी ना कधी तर स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर एखादी गोष्ट मिळवावी असं या लोकांना वाटत नसेल काय?&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;बरं हे लोक जसे स्वत: वागतात तसेच बाकीचेही असतील असंच त्यांना वाटत राहतं आणि त्यांची असुरक्षिततेची भावना जास्तच वाढते. उदा: आमच्या या म्यानेजरला नेहमी वाटत असतं की आम्ही त्याला सर्व माहिती देत नाहीये, किंवा तो कामावर आला नसेल तर आम्हीही घरुनच काम करत आहे. याचं कारण? तो स्वत: तसेच करतो, वागतो. मग पुन्हा एकदा टीममध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, एकाची माहिती दुसऱ्याला विचारणे, यासारख्या गोष्टी आल्याच. हा सर्व त्रास घेण्यापेक्षा आपल्या सहकाऱ्यांवरही त्याने विश्वास ठेवला तर त्याची कामे सोपी होतील असं नाही वाटत? &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; अशा लोकांची अजून एक मानसिकता म्हणजे 'Scarcity Mentality'. ही संकल्पना  'Seven habits of the Highly Effective People' मध्ये मी वाचली होती. (पुन्हा एकदा हे पुस्तक वाचायला हवं. चांगला होतं. :-) ) मी माझ्या त्या म्यानेजर मध्ये हीच मानसिकता पाहतेय.तर अशी मानसिकता असलेले लोक आपल्या सहकाऱ्यापेक्षा वरचढ दिसण्यासाठीही असं वागत असतील. त्याच्या अशा विचारांमुळे कुणाचेही मनमोकळे कौतुक करणे, एखाद्याला त्याच्या कामात सपोर्ट(मदत?) करणे हेही जमतच नाही.(अशा लोकांचा बाकीच्यांना किती त्रास होतो हे कळतंय. त्यामुळे मी तरी अशी मानसिकता नसण्याचा प्रयत्न करतेय.) &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;This is how the author defines Scarcity Mentality people.&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;&lt;/span&gt;&lt;/em&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;"They see life as having only so much, as though there were only one pie out there. And if someone were to get a big piece of the pie, it would mean less for everybody else. .........&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;.....People with a Scarcity Mentality have a very difficult time sharing recognition and credit, power or profit -- even with those who help in the production. They also have a very hard time being genuinely happy for the successes of other people -- even, and sometimes especially, members of their own family or close friends and associates. It's almost as if something is being taken from them when someone else receives special recognition or windfall gain or has remarkable success or achievement. &lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;em&gt;&lt;span style="color:#000000;"&gt;"&lt;/span&gt;&lt;/em&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आता मला काय कुणालाही आपल्या साहेबाला शिव्या घालायचं काम दिलं तर याहूनही मोठा निबंध होईल.:-)  शिवाय कामाशी संबंधित कुठल्याही बाबीचा विचार जास्तवेळ करु नये, नाही तर मग आयुष्यच कचेरीमय होऊन जातं. पण गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या काही घटनांमुळे मनात हे सगळे विचार आले आणि ते लिहिले. असो. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;या गटबदलाने मलाही काही गोष्टी शिकवल्या Corporate Culture बद्दल. पण सध्यातरी एव्हढंच. I am a good learner. :-)  त्यामुळे पुढेही नवीन शिकवण मिळेलच, तेव्हा लिहीन. मी कुठेतरी वाचलं होतं की नोकरी करणारे बरेच लोक केवळ आपल्या उच्चाधिका़ऱ्याला ( बॉसला ) कंटाळून नोकरी सोडतात. आज-काल मी ही किती टिकेन याचाच विचार चालू आहे. :-) कृष्णाला काय जात होतं हो म्हणायला,'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' .आता मध्येच कृष्ण कुठून आला?(:-?) आपलं नाही बाबा खडूस लोकांशी जमत, खोटं-खोटं हसून काम करवून घेणं जमत आणि चुगल्या करून साहेबाला खूश करणंही नाही. बघू किती दिवस या वातावरणात टिकतो ते. जमलं तर राह्यचं नाही तर जायचं. :-) असो,मी माझं Corporate प्रवचन थांबवते आता आणि कामाचं बघते. :-ड हो ना, blog लिहायचे अजून तरी काही पैसे मिळत नाहीत,त्यामुळे काम करणं आवश्यक आहे. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt; &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-6269612456167900637?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/6269612456167900637/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=6269612456167900637' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/6269612456167900637'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/6269612456167900637'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/03/blog-post.html' title='गटबदल'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-8701503794248321551</id><published>2007-03-06T11:13:00.000-06:00</published><updated>2007-04-25T11:09:21.559-05:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Feelings'/><title type='text'>एक अर्धी पोस्ट...</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;रात्री ११ वाजता सिनेमा संपला आणि आम्ही दोघं घरी येण्यासाठी गाडीत बसलॊ. आम्ही प्रत्येकवेळी घरी जाताना आमचा वाद व्हायचा एका कारणावरून. परत यायला त्या थिएटरकडून दोन रस्ते होते, एक आम्ही डोळे झाकूनही घेऊ शकतो असा आणि दुसरा फक्त अस्तित्वात आहे हे माहीत होतं. त्यामुळे रात्री ११ नंतर माहीत नसलेल्या रस्त्यावरून जायची माझी इच्छा नसायची आणि त्याला तो रस्ता कसा आहे तो पहायचाच होता. आज तर पाऊसही पडत होता. शेवटी माझं न ऎकता त्याने दुसऱ्या रस्ता पकडला. मग थोडे अंतर गेल्यावर काहीतरी चुकतंय असं वाटून त्याने मला गाडीतला नकाशा काढायला सांगितला. मग मी आपण सध्या कुठे आहे,कुठे जायचे आहे हे पहात चुकत, धडपडत जवळ जवळ दीड तासाने घरी पोहोचलो.मी त्या दिवशी बराच वाद घातला(नेहमीप्रमाणे :-) ) की नेहेमीचा रस्ता असताना नवीन शोधायची काय गरज आहे हे कळत नव्हतं.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;मला वाटतं माझ्यासारखेच कितीतरी लोक मी आजू बाजूला पाहते आहे.बहुतेक, आयुष्य खूपच सरळ, सोपं झालंय.(Touch wood :-) ) अर्थात ते सरळ होणं ही इतकं सोप्पं नव्हतं पण गेलं एक वर्ष आरामात गेलंय आणि हात खरंच सोन्याचे झालेत की काय असं वाटतंय. कधी काहीतरी करायची, वेगळं करायची इच्छा असते तर कधी-कधी तो नुसता सिनेमाचा 'After effect' असतो. पण होतं काहीच नाहीये. चार लोक चालतात त्याच सरधोपट मार्गाने चालायचं, पैसे मिळवायचे आणि आपले सोन्याचे हात अजूनच जपायचे.पुढे जाताना जरा कुठली वेगळी वाट समोर दिसली की पुन्हा एकदा मागे जायचे आणि अजून एक जुनीच वाट शोधायची. एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यायचा, ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत झटत राह्यचं आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट करायचे असं आज-काल का होत नाही याचा विचार करतेय. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;"तुटण्याचा फुटण्याचा, &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;देहाला छंद हवा. &lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;सोन्याच्या हातांना&lt;/div&gt;&lt;div align="center"&gt;घामाचा गंध हवा !"&lt;br /&gt;-माधव मुतालिक&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या जुन्या डायरीमध्ये ही नोंद सापडली मला.मी कॊलेज मध्ये असताना एक कविसंमेलन नियोजित केलं होतं आणि माधव मुतालिक यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं.त्या समारंभानंतर मी माझी ती डायरी त्यांच्या स्वाक्षरीसाठी घेऊन गेले होते. तेव्हांची ही नोंद. मला आठवत नाहिये मला त्यांच्या या ओळींचा अर्थ किती समजला होता आणि हे ही माहित नाही की कुठल्या अर्थाने त्यांनी त्या ओळी लिहील्यात.पण आज त्याच वाचताना बरेच विचार डोक्यात येत आहेत आणि आता तरी ते लिहणं जमत नाहीये. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;जाऊ दे. आज एव्हढंच.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;-विद्या.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-8701503794248321551?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/8701503794248321551/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=8701503794248321551' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/8701503794248321551'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/8701503794248321551'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/02/blog-post_2484.html' title='एक अर्धी पोस्ट...'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-2153416298184959168</id><published>2007-02-26T10:54:00.000-06:00</published><updated>2007-02-26T11:11:38.390-06:00</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='Feelings'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='कविता'/><title type='text'>मनातलं</title><content type='html'>स्वप्नांची फुले चुरगाळून टाकण्याऱ्या&lt;br /&gt;नियतीला आज मी पाहिलं&lt;br /&gt;आणि प्रथमच मला&lt;br /&gt;हसण्याचं भय वाटलं.&lt;br /&gt;उद्ध्वस्त झालीत ती स्वप्नं&lt;br /&gt;जी पाहताना ह्सले होते&lt;br /&gt;अगदी मनभरून...&lt;br /&gt;हातातल्या चांदण्यांचे काटे झालेत&lt;br /&gt;अन कधीतरी हव्याहव्याशा वाटण्याऱ्या,&lt;br /&gt;रात्रीच्या एकांतात ते टोचू लागलेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;कशी विसरू ती स्वप्नं?&lt;br /&gt;आणि कशी सामोरी जाऊ&lt;br /&gt;या भयाणं वास्तवाला?&lt;br /&gt;दैवावर हवाला ठेऊन बसले होते,&lt;br /&gt;त्यानेच दगा दिल्यावर,&lt;br /&gt;येणाऱ्या परिस्थितीचा सामान करायचा&lt;br /&gt;तो तरी कशाचा आधारावर ?&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाटतंय, स्वीकारायला हवी प्रत्येक गोष्ट&lt;br /&gt;माझ्या मनाच्या,बुद्धीच्या ताकदीवर,&lt;br /&gt;आणि ठेवायला हवा विश्वास&lt;br /&gt;फक्त स्वत:च्या प्रयत्नांवर.&lt;br /&gt;पण कशासाआठी सारं?कशाची ही शिक्षा?&lt;br /&gt;स्वप्नं पाहण्याचीच असेल तर&lt;br /&gt;ती भोगायला मी तयार आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाहीन अजूनही खूप सारी स्वप्नं&lt;br /&gt;अन कधीतरी खरीही करून दाखवीन.&lt;br /&gt;ती भंगल्यावर त्याचे काटेही बोचून घेईन.&lt;br /&gt;कारण स्वप्नांची फुले माझी नसली तरी&lt;br /&gt;काटे माझे असतील.&lt;br /&gt;साऱ्या संकटातून पार झाल्यावर&lt;br /&gt;कधीतरी....माझेही दिवस येतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;-विद्या.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/34763676-2153416298184959168?l=vidyabhutkar.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://vidyabhutkar.blogspot.com/feeds/2153416298184959168/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=34763676&amp;postID=2153416298184959168' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/2153416298184959168'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/34763676/posts/default/2153416298184959168'/><link rel='alternate' type='text/html' href='http://vidyabhutkar.blogspot.com/2007/02/blog-post_26.html' title='मनातलं'/><author><name>Vidya Bhutkar</name><uri>http://www.blogger.com/profile/18372192924476818563</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp2.blogger.com/_N031O3LJLM4/Rm8yhWgEbWI/AAAAAAAAAAM/6zbZp0xBlaM/s320/IMG_0920.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-34763676.post-116483830574906614</id><published>2007-02-22T02:49:00.000-06:00</published><updated>2007-02-22T00:50:07.844-06:00</updated><title type='text'>२४ x ७</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;मी जर प्रश्न विचारला की तुम्हाला एक आख्खा दिवस दिलाय फक्त तुमच्यासाठी. बाकी घरी एकटच राहायचं आहे, भेटायला, बोलायला जवळ कोणीही नाहीये पण त्याचबरोबर कसले काम,चिंता किंवा कसली घाईही नाहीये. अशा एखादा दिवस तुम्हाला मिळाला तर काय कराल? मला जर असा एखादा दिवस मिळाला तर काय करू आणि काय नको असे होईल. झोप तर काय माझी आवडती गोष्ट. सकाळी आरामात १० वाजता उठून,निवांत गाणी ऎकत आवरून, गरम गरम चहा हातात घ्यावा आणि खूप दिवसांपासून अर्धवट राहिलेली एखादी कादंबरी वाचत बसावं. किंवा खूप दिवस झाले पाव-भाजी किंवा गरम-गरम पिठले-भात( वरतून तूप पण) घेऊन खाल्लेच नाहीये असे वाटल्यावर सामान आणण्यापासून तयारी असली तरी मग मी सामान आणून का होईना पण बनवून खाईनच.त्यात एकटीसाठी कुठे बनवणार असा विचारही करणार नाही. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;पण माझ्या आईला जर मी हाच प्रश्न विचारला तर ती मला किती तरी गोष्टी सांगेल, अगं ती वरची माळ्यावरची भांडी बरेच दिवस पडली आहेत, ती साफ करावी म्हणते. ताईच्या चं बारसं आहे काहीतरी आणीन म्हणते....आणि अशी बरीच....पण त्यातलं एक तरी तिचं स्वत:साठी असेल का? मला नाही वाटत. हवी ती गाणी ऎकणे, चित्र काढणे, पुस्तक वाचणे, खाणे,मनसोक्त लोळत पडणे, आणि अश्याच कितीतरी छोट्यामोठ्या गोष्टी आपल्या आवडीच्या होत्या, त्यातली एखादी आज करावी वगैरे असले विचार त्यांच्या ध्यानीमनी पण येत नाहीत. का? आता आई आपल्यासाठी सर्व त्याग करते, आपल्याला वाढवते, आजारपणे काढते आणि बरंच काही करते. आपणही मग तिला थोर, महान असल्या उपाध्या लावून आपले कर्तव्य करतो. पण आपण बाहेर पडल्यावर त्यांचं इतके दिवस कष्टात जाणारं आयुष्य थांबून जातं, मग देवधर्म, शेजारी, नातेवाईक यामध्ये ती स्वत:ला गुंतवू लागते. असो. मला आईवर काही लिहायचं नाहीये आज.&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;मी परदेशात आल्यापासून बरीच भारतीय कुटुंबे पाहिली. एखाद्या पार्टीमध्ये किंवा सणावाराला भेटिगाठी होतं तेव्हा कुणी ओळख करून देताना विचारलं की तुम्ही काय करता की कुठल्याही ग्रुहिणीचे उत्तर काय? "काही नाही!' बस्स?? काही नाही?? म्हणजे दिवसातून ८-१० तास काम करणारी स्त्री 'नोकरी' करते हे अभिमानाने सांगते आणि २४ तास काही ना काही काम करत राहणारी स्त्री कसंनुसं 'काही नाही' हे उत्तर देते. त्यातही बरीचशी कामं करणं हा नाईलाज म्हणून, शिवाय़ नवरा नोकरी करत असताना घरी एकटं राहणं, नाहीतर मुलांचं एकट्यानेच सर्व करणं आणि कधी-कधी का होईना, 'तू काय दिवसभर घरीच असतेस की तरी कामं कशी संपत नाही', हे ऎकणं.मला फार अस्वस्थ वाटलं. पण या गोष्टी मी अधिक जवळून पाहताना वाटलं की एक नुकतंच लग्न झालेली मुलगी ते अशी एक गृहिणी यामध्ये होणाया बदलास बाकी लोकांइतकीच ती स्वत: पण जबाबदार असते. हे कसं?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;लग्नानंतर नविन घरात सामावून जाणं, सासरच्या लोकांशी जुळवून घेणं,नंतर मुले,त्यांची शिक्षणं या सगळ्या जबाबदा र्या स्वीकारून त्या पार पाडणं कष्टाचं काम आहे हे कबूल. पण त्या सगळ्यांत आपण स्वत्व तर गमावत नाहीये ना हे ही पाहणं गरजेचं नाही का? मला वाटतं की माणूस घरी असला की त्याला गृहीत धरलं जाणं हे स्वाभाविक आहे, पण त्यांना ते तसं न करू देणं ही प्रत्येक स्त्री ची जबाबदारी नाही का? जसे घरात प्रत्येकाला आपापल्या कामासाठी वेळ ठरलेली असते उदा. शाळेत जाण्यासाठी,नोकरीवर जाण्यासाठी, किंवा एखादे काम संपवण्यासाठीही.ती पाळण्यासाठी प्रत्येकाची घाई चाललेली असते.मी बरेच वेळा पाहिले आहे की बरेच आजी-आजोबा पूजेची,मंदिरात जाण्याची किंवा फिरण्याची वेळ ठरवून ठेवतात आणि ती वेळ न चुकता पाळतात. काही लोक तर अगदी या वेळेला मला हाक मारू नका, डिस्टर्ब करू नका असेही सांगतात.तसेच मग घरी असणार्या गृहिणीनेही आपल्याला आवडणार्या गोष्टीसाठी/आपल्या एखाद्या छंदासाठी वेळ ठरवायला हवी आणि ती प्रत्येकाने पाळण्याचे बंधन घालायला हवे. &lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;&lt;/div&gt;&lt;div align="justify"&gt;आता कुणी म्हणेल मुलांना, पतीराजांना समजावणे हे काही इतके सोपे नाही. हो हे अवघड आहे जर तुम्ही अचानक ५-१० वर्षांनी सांगाल तर. पण पहिल्यापासूनच अशा गोष्टी वळणात बसल्या तर मग पुढे अवघड जात नाही. उदा. लग्नानंतरही तुम्ही एखादा छंद जोपासत असाल आणि आपल्या पती कडून त्याला प्रोत्साहन मिळवले तर मग पुढे मुलांनाही हे माहित होते की आईची ही वेळ तिच्या कामाची आहे.माझी आई रोज सकाळी कितीही घाई असली १० मिनीट पेपर वाचण्यासाठी काढत असे. मला आठवतं की मला शाळेल
