Sunday, September 18, 2016

ठेच

कॉलेजचं वयच ते, प्रश्नांचं आणि बंडाचं. पुढं त्यातली बरीच उत्तरं मिळाली. आयुष्यात आपण निवडलेली वाट हवी असेल तर त्यावरचे काटेही आपलेच. आणि दुसऱ्याने निवडलेली वाट असेल तर पोहोचलेलं ठिकाणही आपलं नसतं, हेही तितकंच खरं. कुठली निवडायची हे मात्र ती वेळच ठरवते. असो. ही एक कॉलेजमध्ये असताना लिहिलेली कविता....


विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
 

No comments: